>>मरत मरत जगायचं, जगत जगत मरायचं
ही ओळ तेवढी आवडली नाही क्रांतीतै. याऐवजी "रमत गमत जगायच, हसत हसत जगायचं" कसं वाटलं असतं?
आयुष्याच्या कवितेत मरण कशाला?
हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं
तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं
तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं
वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं
या ओळी खुप आवडल्या. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
क्रांतिजी,
खूप हृदयस्पर्शी कविता... फार सुंदर
खास करुन पुढील ओळी एकदम टच्ची :)
निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं
निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं
रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं
बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं
- सागर
केवळ अप्रतिम.
सगळीच कविता उत्तम आहे.
पण या ओळी खूप आवडल्या..
हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं
तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं
तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं
वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं
सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मरत
खूप हृदयस्पर्शी कविता
खुप सुंदर कविता
एक
अप्रतिम!
क्रान्ति ... मस्तच..
आवडली
+1
क्रांतीतै
मस्त आहे.
आशय मस्त!
क्रांती
फारच सुंदर!
पाडगावकरसाहेब आढवले
कोवळे ऊन, पाचोळा
सुंदर..
कविता अतिशय सुंदर