जागतिक मंदीच्या काळात जमेल तेवढे सोने घेणे योग्यच आहे. तसेच एका नायक-नायिकेच्या दीर्घ प्रेमकथेतील उपकथानकात 'आगामी स्नुषेच्या सालंकृत आगमनाची पूर्वतयारी' असाही विषय असू शकतो. कथानायकाने याचा विचार केला असेलच. कथानायिकेच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते.
अवांतर :
वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती...
वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती
विसुनानांच्या सुचनेशी सहमत १००%
अतीअवांतर आजकाल अवलिया फॉर्मात आहेत नाव वापरण्याच्या रॉयल्टी वर भरपुर पैसे कमावत आहे
पहिला टार्या आता प्रभु साला घाश्या आपल्याला काय असे पैसे मिळायच नाय बा
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
प्रतिक्रिया
सर
दिवस
सर
हो
आचाट
लय भारी!
अर्रर्रर्
ह्याचा
सोने घेणे योग्यच.
वैशाख
चालू
कार्य