अक्षयतृतीयेला केलेली गोष्ट अक्षय रहाते. त्या दिवशी आंबे खाल्ले तर आंब्यांचा पुरवठा "अक्षय" राहिल हा विश्वास असावा.
हा अंधविश्वास-अंधश्रद्धा नाही. मी मे १९९९ ला अक्षयतृतीयेला आंबा खाऊ शकलो नाही. तेव्हा पासून १० वर्ष होत आली एकदाही सीझन मधला हापूस खाता आलेला नाही. :(
पण अक्षय तृतीयेआधी माझा, मँगोला पिण्याबाबत धर्मशास्त्र काय सांगते?
मी माझा बद्दल बोललो, मँगोलाचे नाही. ते काय ते तुम्ही बघून घ्या.
अवांतर :-हा माणूस माझ्या प्रतिसादांच्या मागे लागलाय. माझ्या प्रत्येक प्रतिसादामागे ह्याचा प्रतिसाद असतो.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
धार्मिक पेक्षा अनुभवसिद्ध ठोकताळे हे कारण असू शकेल.
अनुभवसिद्ध ठोकताळे हे स्थानिक अनुभवांवरून बांधलेले असतात.
कदाचित कोकणातील हवामानानुसार व ऋतुचक्रानुसार, तेथील स्थानिक आंबा खाण्यायोग्य होण्यास अक्षय्य तृतीया यावी लागत असेल. त्यापूर्वी आंबा कोवळा असल्याने चवीला चांगला लागत नसेल व असे आधी तोडलेले आंबे फुकट जात असतील. म्हणून हा नियम प्रचलित असेल.
हा नियम अर्थातच तत्कालीन तंत्रज्ञानानुसार असेल. आता खते घालून लवकर फळे आणण्याच्या तंत्रामुळे किंवा बाहेरून आलेल्या आंब्यांसाठी हा नियम व्हॅलिड असेलच असे नाही. (मी यातला ज्ञानी नाही. फक्त कन्सेप्ट सांगितली).
खराटा
(रंग माझा वेगळा)
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध नसावा, फुला-फळांचा हा बहरण्याचा काळ असल्यामुळे त्याचा आस्वाद घ्यावा. अक्षय तृतियेला शास्त्र अर्धा सण मानते, तेव्हा उत्सवाबरोबर मृत पितरांचे स्मरण करुन दान-धर्म केले पाहिजेत, हा अक्षय तृतीयेचा सोपा अर्थ असावा असे वाटते.
-दिलीप बिरुटे
अक्षयतृतीयेचा आणि आंबे खाण्याचा तोच संबंध आहे जो लग्नानंतर ऋतुशांती आणि सत्यनारायणाचा आहे.
असे रिवाज पाळणारे पाळत असतात, न पाळणारे .... हरी हरी !!
--अवलिया
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध असतो हेच मला ठाऊक नव्हते! सुरुवातीला अव्वाच्या सव्वा असणारे आंब्याचे भाव जरा परवडणार्या पातळीवर आले की, मनसोक्त आंबे हादडायचे, हेच काय ते आम्ही करतो!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वरील प्रश्न बाकरवडीला उद्देशून नव्हे, तर इतर सन्माननीय मिपाकरांना आहे.
खुलासा संपला.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
मला काही उत्तर मिळालेच नाही.....
असो पण मी तरी असले काही मानत नाही व भरपूर आंबे खातोय..........
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
मी आई बाबा आधी पासूनच आंब्यांच्या पेट्या आणायचो.. (खायचोही) पण आज्जी कायम अक्षयतृतीयेसाठी थांबायची! आणि गम्मत म्हणजे नंतर डायबेटीस इत्यादी झाल्यावरही ती शास्त्र म्हणून अर्धा तुकडा का होईना अक्षयतृतीयेला खातेच.. कारण तिलाही माहीत नाही! नेहेमीचंच कारण सांगते ती, शास्त्र आहे.. पूर्वीपासून चालत आले आहे.. ते मी करते.. :)
www.bhagyashree.co.cc
खुप लोक तसे करतात पण त्यांना कारण विचारले की, मग मात्र कुणालाच ते माहीत नसते.
______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
प्रतिक्रिया
धार्मिक नाही पण स्वार्थी विचार वाटतो.
माझा प्या.
माझा
पण
पण अक्षय
मग तुम्ही
अरेरे..दहा
धार्मिक
अक्षय
अक्षयतृती
तिकडे
मंदी आली
होय
काय संबंध?
अक्षय
आंब्यांचा
चव
प्रश्न
मला काही उत्तर मिळालेच नाही.....
मी आई बाबा
खुप लोक
आमच्याकड