अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ९४वे साहित्य संमेलन
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही !
२. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव .
३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ?
४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ?
५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अॅड केली आहे !
प्रतिक्रिया
एकंदर सा सं जेमतेमच झाले,
अंहं
'कविकट्टा' यात गर्दी होत
हा हा हा
पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही
अर्रर्रर्रर्र
ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे
गर्दी तुडुंब होती.
लुनावाले ब्रह्मे मंडप असतो का?
लुनावाले ब्रह्मे
😀
लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !मी काय म्हणतो
Pagination