एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते.
.
काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात. परस्परावलम्बना बाबतच्या समजूती बदलत जात असतात, श्रद्धा,स्वप्नं, आकान्क्शा बदलत जात असतात.
“प्रत्येक भारतीयाला भारतात कोठेही स्थायीक होवून राहण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूकीत मतदान करण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूक लढवीण्याचा अधीकार आहे.”
हे तीन ही ‘पूर्वीच्या शहाणपणातून आलेले वीचार’ आजच्या काळात सरसकट स्वीकारणे योग्य आहे का?
प्रत्येक भूमीची स्पन्दने वेगळी आहेत. याच कारणामूळे ठरावीक प्रान्त ओलाण्डला की भाशेत बदल होतात, रीती-भाती बदलतात, खाद्य सवयी (दैनन्दीन) व परम्परा (सण व ऋतूवार) बदलत जातात, वैचारीक स्पन्दन व आत्मचीन्तनाचा कल* बदलत जातो. *= वीदर्भाची लोकं प्रतीकूल परीस्थीतीचा दबाव वाढला की आत्महत्या करतात, कोकणातील लोकं एक वेळ वेडे होतील पण आत्महत्या करीत नाहीत.
.
म्हणूनच, दूसर्या राज्यातून स्तलान्तरीत झालेल्या लोकान्ना महाराश्ट्र राज्यात आल्या-आल्या पावूल ठेवताच, कोणत्याही नीवडणूकी तसेच अन्य वीशया सन्दर्भातील अधीकार देणे येथील जनतेच्या हीताचे नाही. जसे की, कोणत्याही नीवडणूकीत मतदान करण्यासाठी असो वा नीवडणूक लढण्याबाबत असो काही एक वरशान्ची मर्यादा घालणे गरजेचे आहे.
.
ज्या राज्यात जी व्यक्ती जन्माला येते त्या राज्याच्या जमीनीशी, मूलाधाराशी तीची नाळ जोडलेली असते. आपले मूळ राज्य सोडून आलेल्या, नाळ तोडून आलेल्या लोकान्ना काही वरशासाठी (नव्या भू-स्पन्दनाशी, अवकाश-स्पन्दनान्शी मीळते-जूळते घेण्यासाठी) काही अधीकारान्पासून वन्चीत ठेवायला हवे. त्यात ही जे परप्रान्तीय धनवान उद्योजक असतील, द्न्यानी-वीचारवन्त असतील, सेवाभावी प्रवृत्तीची लोकं असतील त्यान्ना काही प्रमाणात सूट देता येवू शकते.
वाचने
14100
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामाजिक समीकरण बदलेले इतके स्थलांतरित लोकांची
तुम्च् आन्न राव्लेजिंचे लिखाण
In reply to सामाजिक समीकरण बदलेले इतके स्थलांतरित लोकांची by Rajesh188
स्थलांतरित लोकांची नोंद ठेवणे
कायच्या काय लिहिले आहे
+१
In reply to कायच्या काय लिहिले आहे by hrkorde
स्थलांतरीत
शिवाजी महाराजही सिसोदीया वंशातील म्हणजे मुळच्या राजस्थानातील वंश
In reply to स्थलांतरीत by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्र चे हेच दुर्दैव आहे
कोणत्या सुरात बोलतात ?
In reply to महाराष्ट्र चे हेच दुर्दैव आहे by Rajesh188
दक्षिणेतील कोणत्या ही राज्यात
In reply to कोणत्या सुरात बोलतात ? by hrkorde
हं
In reply to दक्षिणेतील कोणत्या ही राज्यात by Rajesh188
मुळ मुध्याला बगल देत आहात तुम्ही
In reply to हं by hrkorde
.
In reply to मुळ मुध्याला बगल देत आहात तुम्ही by Rajesh188
फक्त मुंबई
In reply to . by hrkorde
पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद
In reply to फक्त मुंबई by Rajesh188
??
In reply to फक्त मुंबई by Rajesh188
चंदीगड सोडले
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to चंदीगड सोडले by Rajesh188
सरकारी जागेवर अतिक्रमणं
In reply to चंदीगड सोडले by Rajesh188
लायीक चे बटण नाही. हवे होते पोचपावती देण्यासाठी.
In reply to महाराष्ट्र चे हेच दुर्दैव आहे by Rajesh188
घटणा
❗
निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.निबंधातील शुद्धलेखन आवडले हे
In reply to घटणा by चौथा कोनाडा
निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.नीबंधातील शूद्हलेखन आवडले हे आवरजून नमूद करू इचहीतो असे म्हणायचे आहे काय तूम्हाला? :) :) :)व्ह्यय म्हाराजा !
In reply to निबंधातील शुद्धलेखन आवडले हे by रंगीला रतन
😃
चुकीबद्दल क्षमा असावी रंगीला रतन महोदय ! :-)वाचता वाचता पार गांगलुन गेलो
नाही!
In reply to वाचता वाचता पार गांगलुन गेलो by भीमराव
The name is Rawle. Satish
In reply to नाही! by सतीश रावले
ठ्ठो!
In reply to The name is Rawle. Satish by रावसाहेब चिंगभूतकर
शतीस ऱ्हाउळे
ह्या धाग्यावर च नाही
लोकांनी नेमकं काय करायचं ?
In reply to ह्या धाग्यावर च नाही by Rajesh188
मोगा खान
In reply to लोकांनी नेमकं काय करायचं ? by hrkorde
उदाहरण म्हणून दिलें
In reply to मोगा खान by सुबोध खरे
गोष्टीचे नाव खेळखंडोबा
In reply to उदाहरण म्हणून दिलें by hrkorde
Perfectness कोणाला हवंय
In reply to उदाहरण म्हणून दिलें by hrkorde
चंपा असेल ,दरेकर किंवा काँग्रेस चे देशप्रेमी
एक अनुभव
@ रावले साहेब
@ चीत्रगूप्त महोदय, का रे भूललासी वरलीया रन्गा?
In reply to @ रावले साहेब by चित्रगुप्त
ज्याचं करावं बरं तो म्हणतो
In reply to @ चीत्रगूप्त महोदय, का रे भूललासी वरलीया रन्गा? by सतीश रावले
तूमचं मी का उचलू?
In reply to ज्याचं करावं बरं तो म्हणतो by सुक्या
तुम्ही
In reply to तूमचं मी का उचलू? by सतीश रावले
कित्ती कित्ती छान लिहिता हो सर तुम्ही!
इतका वर वर चा विचार
इथे येवून काम करण्यास विरोध
In reply to इतका वर वर चा विचार by Rajesh188
इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत.तुम्ही म्हणताय म्हणजे हे बरोबर च असणार त्याचा प्रतिवाद करणे चूक च.मुंबई मधील
आणि ह्या बाबतीत
.