लसीचे अर्थकारण
In reply to माहितीपूर्ण लेख. कच्चा माल नेमका कोणता असतो ? by चित्रगुप्त
In reply to > मनचाही स्त्री सात समुंदर by साहना
In reply to खिलजी यांना आमंत्रण by चित्रगुप्त
In reply to धन्यवाद चित्रगुप्त काका . आठवण काढल्याबद्दल by खिलजि
In reply to @खिलजी.खूप कामाचा सल्ला दिलात. by चित्रगुप्त
In reply to माझ्या मते लोक घाबरुन by सुबोध खरे
In reply to धन्यवाद चित्रगुप्त काका . आठवण काढल्याबद्दल by खिलजि
In reply to १-२ गोष्टी समजल्या नाहीत by चौकस२१२
In reply to १५० रुपयांत तोटा होत नसला तरी by साहना
In reply to १५० रुपयांत तोटा होत नसला तरी by साहना
In reply to लेख आवडला by चंद्रसूर्यकुमार
In reply to जास्त स्पर्धा आणि आणि किमती by साहना
In reply to जास्त स्पर्धा आणि आणि किमती by साहना
मार्केट पद्धतीची खास बाब म्हणजे कुणालाच हे ज्ञान नसते, हे ज्ञान हळू हळू पुढे येते.अगदी १००% मान्य. पण लेखातील शेवटच्या वाक्यावरून - "लसीचा तुटवडा आणखीन गंभीर होणार आहे. कदाचित पुनावाला बोलून दाखविणार नाहीत पण त्यांना ह्या भानगडीत पडण्याचा पश्चात्ताप होत असेलच." असे वाटते की १५० रूपये ही लशीसाठी किफायतशीर किंमत होणार नाही म्हणून पुनावालांना पश्चात्ताप होत असेल. आता हे कोणत्या परिस्थितीत म्हणता येईल? जर सरकारी हस्तक्षेपाशिवाय ती मार्केट क्लिअरींग किंमत १५० पेक्षा जास्त असती आणि सरकारी हस्तक्षेपामुळे १५० रूपयांनाच विकता येणार नाही अशी परिस्थिती असेल तरच. समजा मार्केट क्लिअरींग किंमत १५० पेक्षा कमी असेल तर सरकारने १५० पेक्षा जास्त दर लावता कामा नये ही सक्ती केली तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही. मान्य आहे की मार्केट क्लिअरींग किंमत किती असती हे आपल्याला शोधून काढता येणार नाही. पण मग त्या परिस्थितीत लशीसाठी एकूण खर्च किती हे समजले तरी ही १५० रूपयांची मर्यादा मारक ठरेल की नाही याविषयी आपल्याला अधिक योग्य अंदाज बांधता येईल. आता होत असे आहे की १५० रूपयांच्या मर्यादेमुळे कुठून एकदा आपण लस शोधायच्या भानगडीत पडलो असा पश्चात्ताप पुनावालांना होत असेल असे म्हटले जात आहे. समजा ही मर्यादा १५० ऐवजी २५० किंवा ५०० किंवा १००० असती तरी आपले अनुमान हेच असते की वेगळे असते? याविषयी कोणतेही अनुमान काढायला एकूण खर्च किती हे आकडे असतील तरच आपल्या पातळीवर काही खात्रीशीरपणे बोलता येऊ शकेल. सरकारी बंधने वाईटच पण समजा प्रतिलस खर्च ५० रूपये असेल तर १५० ची मर्यादा जरी ठेवली तरी त्याचा तितका वाईट परिणाम होणार नाही जेवढा प्रतिलस खर्च ५०० रूपये असेल तर होईल.
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to (No subject) by साहना
In reply to थोडे विषयांतर पणउदाहरणार्थ by चौकस२१२
Minimum wage in Australia: $19.84 an hour
— Bernie Sanders (@SenSanders) January 25, 2021
Unemployment rate in Australia: 6.6%
U.S. federal minimum wage: $7.25 an hour
U.S. unemployment rate: 6.7%
Please don't tell me raising the minimum wage to a living wage - at least $15 an hour - costs jobs.
In reply to ट्विट by चंद्रसूर्यकुमार
In reply to यातून वरील निष्कर्ष कसा निघतो by आनन्दा
In reply to ट्विट by चंद्रसूर्यकुमार
In reply to अपडेट by साहना
In reply to पण हे अर्थकारण नाही by तुषार काळभोर
In reply to दुसरा दृष्टिकोन -- by सुबोध खरे
In reply to दुसरा दृष्टिकोन -- by सुबोध खरे
In reply to > आपली भारत देशाबद्दलचे आकलन by साहना
In reply to बॉलिवूड तारका आणि गलेलठ्ठ by सुबोध खरे
In reply to ज्यांना परवडत नाही त्यांना by साहना
In reply to प्रत्येक लस हि भारतांत उपलब्ध by चौकस२१२
In reply to फायझर लस महागडी आणि भारतांत by साहना
In reply to फायझर लस महागडी आणि भारतांत by साहना
In reply to फायझर लस महागडी आणि भारतांत by साहना
वैयक्तिक मत म्हणून FDA सारख्या संस्था असायला पाहिजेत असे मला वाटते पण त्याच वेळी ह्या संस्थांना स्पर्धा सुद्धा असायला पाहिजे असे माझे मत आहे.ह्याचा अर्थ सर्व देशभरांत (कुठलाही देश आपण घेऊयात--) जी औषधे, इंजेक्शने, लसी वगैरे विकले जाईल, त्यांत सरकारी संस्थांप्रमाणेच खाजगी संस्थाही मान्यता देतील! मग त्यांतून पुढे जे काही बरेवाईट दुष्परिणाम होतील, त्यांची जबाबदारी कोण घेणार ? मग स्थानिक सरकारकडे, आपल्या जनतेच्या स्वास्थ्याची किमान जबाबदारी रहाणार नाही. अमेरिकेचेच उदाहरण घेतले तर, 'अबक फाऊंडेशन' अनेक औषधे, लसी वगैरे स्वतःच्या अखत्यारीत पास करेल. अर्थात उद्या काही बरेवाईट निष्पन्न झाले तर लिटीगेशन वगैरे सर्व होऊन ती फाऊंडेशन व तिच्या मागच्या फार्मा कंपन्या पैसे देऊन मोकळे होतीलच. मरणार्यांचा प्राण गेलेला असेल,. थोडक्यात अंदाधुंद निर्माण होईल. (केजरीवालांना ही आयडिया अति-भयंकर आवडेल).
बायोकॉन च्या किरण शॉ वगैरेंनी सरकारवर बरेच तोंडसुख घेतले. भारत सरकारचे आडमुठे धोरण पाहून इतर अनेक कंपन्यांनी ह्या क्षेत्रांत न घुसण्याचा निर्णय घेतलामी जे वाचले त्यानुसार किरण शॉ, खाजगी हॉस्पिटल्सवर, रु. २५० चार्ज करण्याच्या निर्बंधाविषयी आक्षेप घेत होत्या, लसीच्या रु. १५०- किंमतीबद्दल नव्हे?
फायझर वगैरेंनी सुद्धा भारतात उतरण्याचा आपला निर्णय बदलला.डॉ. खरेंनी ह्याचे निराकरण केलेले आहे. मला खरेच समजत नाही, mRNA टेक्नॉलॉजीवर आधारीत लसींचा आपण भारताच्या संदर्भात विचारसुद्धा कसा करू शकतो? ती लस साठवणे, तिची वहातूक अतिशय थंड (- ७० डी. से.) ला करावी लागते, तसेच ती एकदा बाहेर काढल्यावर, वापरण्यापूर्वीही तिच्यावर लस देण्याच्या जागेतच काही कंट्रोल्ड वातावरणात प्रक्रिया करावी लागते. तेव्हा फायझरच्या भारतातील वापराबद्दलचा मुद्दाच मुळात चुकिचा आहे.
भारतांत लसीचा सर्वांत मोठा ग्राहक भारत सरकार असल्याने निव्वळ मार्केट तत्वावर सिरम कडून चांगला डिस्काऊंट मिळवणे सरकारला सहज शक्य होते त्याशिवाय खाजगी इस्पितळांत काहीही निर्बंध ठेवले नसल्यास सिरम ला अजून पर्यंत बऱ्यापैकी पैसा उभारणे शक्य होतेमग भारत सरकारने त्यांच्या लसीची किंमत निगोशिएशन्स करून, स्वतःच्या मार्केटशक्तिच्या प्रमाणात ठरवून घेतली नाही, हे कशावरून ? आता सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. १. नियमांप्रमाणे सरकारला सप्लायरची बँक गॅरंटी असली तरच आगाऊ उचल देता येते. आता नियमांत ह्यापुरतातरी बदल करून सरकारने सीरमला रु. ३,००० कोटी व भारत बायोटेक्ला रु. १,५०० कोटी, पुढील खरेदीकरता आगाऊ देण्याचे ठरवले आहे. २. ह्यापुढे ह्या दोन्ही उत्पादकांना ५०% लसी सरकारला पूर्वी ठरवलेल्या किंमतीत देण्याचे बंधन् आहे, पण इतर ५०% ते, खाजगी खरीददारांना विकू शकतील.
बॉलिवूड तारका आणि गलेलठ्ठ पगाराच्या व्यक्ती खाजगी इस्पितळांत जाऊन ३०० रुपयांत लस टोचून घेत आहेत ह्या पेक्षा मूर्खपणाची ती गोष्ट कुठली ?४५ च्या वरच्या वयाच्या तारकांचा जमाना कधीच गेला होता, म्हणे? मग ह्या कुठल्या ४५+ च्या तारका?
जास्त स्पर्धा आणि आणि किमती ठरविण्याचे स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी असल्या कि equillibrium मार्केट शोधून काढते. ह्या दोन्ही गोष्टी घडतील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची होती.हे अजिबात समजले नाही. म्हणजे, लसींची बाजारपेठ खुली पाहिजे, पण तरीही त्यात कुठलीही अंतिम जबाबदारी सरकारची! मला एक मूळ प्रश्न आहे-- ह्या सर्व प्रकरणांत दोघांपैकी एकच उत्पादक इतका का आवाज करतोय? जाहीर वक्तव्ये तर आहेतच, पण अगदी मौक्याच्या वेळेवर डिजिटल मीडियावर आलेले कमीतकमी एकतरी आर्टिकल ह्याच अनुषंगाने जात होते की काय, अशी उगाच शंका येते. ती चुकीचीही असू शकेल, म्हणा! भारत बायोटेकचा असा काहीच जाहीर आवाज नाही, हे कसे काय? जाता जाता, सीरम इथे फक्त लसीचे उत्पादन करतो आहे. त्यांना रीसर्चची कॉस्ट शून्य आहे.
In reply to > मग त्यांतून पुढे जे काही by साहना
In reply to > मग त्यांतून पुढे जे काही by साहना
In reply to FDA किंवा FDA २ by चौकस२१२
In reply to FDA संदर्भांत अशी स्पर्धा by साहना
In reply to तुम्ही म्हणता तसं सुरक्षा by कॉमी
In reply to > घरच्या कुंपनिकडून by साहना
In reply to > घरच्या कुंपनिकडून by साहना
In reply to FDA संदर्भांत अशी स्पर्धा by साहना
In reply to फार्म कंपन्याच्या (विशेषतः by सुबोध खरे
In reply to फार्म कंपन्याच्या (विशेषतः by सुबोध खरे
In reply to फार्म कंपन्याच्या (विशेषतः by सुबोध खरे
In reply to फार्मा कंपन्या बद्दल आपले by साहना
In reply to आपला युक्तिवाद हा एकांगी आणि by सुबोध खरे
In reply to आपला युक्तिवाद हा एकांगी आणि by सुबोध खरे
सध्या ज्याच्या बद्दल प्रचंड राजकारण आणि काळा बाजार चालू आहे ते रेमडेसीव्हीर हे औषध रुग्णांची मृत्युसंख्या कमी करण्यात संपूर्णपणे निरुपयोगी आहे असे अनेक चाचण्यांत सिद्ध झाले असून हे औषध जागतीक आरोग्य संघटनेने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढून टाकलेले आहे.
--
तुम्ही जे वर सांगितलेय तेच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे काही दिवसापुर्वी सांगत होते.
जर का हे खरे असेल तर मग आजकाल सर्व हॉस्पिटल्स, कोरोना रुग्णांना रेमडेसीव्हीर औषध का देत आहेत व ज्या औषधाची किंमत पंधरा-सोळाशे आहे तेच औषध रुग्णांचे नातेवाईक ३०-३५ हजाराला का विकत घेत आहेत या बद्दल थोडे विस्तारांने लिहिणार का ?In reply to सध्या ज्याच्या बद्दल प्रचंड by प्रसाद_१९८२
In reply to आपला युक्तिवाद हा एकांगी आणि by सुबोध खरे
In reply to (Xigris) या औषधाची किमत १६ by सुबोध खरे
In reply to आपला युक्तिवाद हा एकांगी आणि by सुबोध खरे
In reply to > हा भ्रष्टाचार खाजगी एफ डी ए by साहना
In reply to फार्मा कंपन्या बद्दल आपले by साहना
In reply to फार्मा कंपन्या बद्दल आपले by साहना
In reply to फार्म कंपन्याच्या (विशेषतः by सुबोध खरे
In reply to https://maharashtratimes.com by प्रसाद_१९८२
In reply to कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये .... by मुक्त विहारि
In reply to माझ्यामते हे पैसे केंद्रानेच by आनन्दा
In reply to महाराष्ट्र राज्या बाबतीत, कदाचित बरोबर असेलही...पण.. by मुक्त विहारि
In reply to महाराष्ट्र राज्या बाबतीत, कदाचित बरोबर असेलही...पण.. by मुक्त विहारि
In reply to कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये .... by मुक्त विहारि
In reply to शक्यतो गरज लागू नये by तुषार काळभोर
In reply to महिन्याला 100 कोटी तर मुंबईतून बियर बार टॅक्स मधून मिळतील ... by मुक्त विहारि
In reply to मी, "टॅक्स" हा शब्द वापरला आहे by तुषार काळभोर
In reply to शक्यतो गरज लागू नये by तुषार काळभोर
In reply to मुक्त काय असते by Rajesh188
In reply to उत्पादन क्षेत्रातील by चौकस२१२
In reply to मुक्त काय असते by Rajesh188
In reply to मुक्त काय असते by Rajesh188
स्कूटर जी ६५ हजार ल विकतात त्या स्कूटर च्या सर्व सुट्या भागाच्या किमती चा विचार केले तर पंधरा वीस हजार खूप झाले.आजवर इतका उत्तम विनोद केला नव्हता =))
In reply to स्कूटर जी ६५ हजार ल विकतात by टवाळ कार्टा
In reply to परमपूज्य राहुल गांधी, by मुक्त विहारि
In reply to स्कूटर जी ६५ हजार ल विकतात by टवाळ कार्टा
In reply to घोर अज्ञान by Rajesh188
In reply to घोर अज्ञान by Rajesh188
In reply to घोर अज्ञान .. कुणाचे ? by अमर विश्वास
In reply to घोर अज्ञान .. कुणाचे ? by अमर विश्वास
In reply to 65000 हजारात by Rajesh188
In reply to घोर अज्ञान by Rajesh188
In reply to घोर अज्ञान by Rajesh188
In reply to २०२० मध्ये जवळपास २,२६,००० by टवाळ कार्टा
तुमचा नफा वट्ट १०० कोटीहे बरोबर नाही हं. सारखं सारखं त्या १०० कोटींचा उल्लेख करायचा म्हणजे काय? अहो लोकशाही टिकवण्याची किंमत आहे ती! स्कूटरच्या वीस हजारांचा आणि त्या १०० कोटींचा काही संबंध आहे का? हे थांबवा, नाहीतर मी मिपा सोडून जाईन बघा!
In reply to तुमचा नफा वट्ट १०० कोटी by वामन देशमुख
In reply to स्कूटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या by आग्या१९९०

In reply to सुरू झाले.... by प्रदीप
In reply to चुकीच्या वेळी चुकीचं विधान by तुषार काळभोर
In reply to अवांतर by आनन्दा
In reply to प्रत्येकाला मोफत लस मिळणार by धर्मराजमुटके
व्यापक समाज हित लक्षात घेवून