चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)
In reply to “त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो.... by मुक्त विहारि
In reply to या बातमीतील सचिन सावंतांच्या by श्रीगुरुजी
In reply to वॉटरगेटची आठवण by चंद्रसूर्यकुमार
In reply to नाही होणार .... by मुक्त विहारि
In reply to समजा by Rajesh188
In reply to घराणेशाही तेव्हाच होईल जेव्हा by बापूसाहेब
In reply to असा लोचा बरेच जणांचा by बिटाकाका
In reply to हम्म. थोडंसं स्पष्टीकरण देतो by बापूसाहेब
In reply to घराणेशाही .... एखादी संघटना, एकाच घराण्याच्या ताब्यात असणे.... by मुक्त विहारि
In reply to सत्ता पक्षाचा अध्यक्ष भोगतो by Rajesh188
In reply to प्रभू.... _^_ by बापूसाहेब
In reply to सत्ता पक्षाचा अध्यक्ष भोगतो by Rajesh188
In reply to एक साधा प्रश्र्न आहे..... by मुक्त विहारि
In reply to अजुन एक प्रश्न.. by बापूसाहेब
In reply to असा प्रश्र्न नका विचारू ...... by मुक्त विहारि
In reply to हो का by Rajesh188
In reply to कायच्या काय.. by बापूसाहेब
In reply to घराणेशाही मधून आले नाहीत by Rajesh188
पक्षाध्यक्ष पद एकाच व्यक्तिकडे किंवा तिच्या मुलाकडे ते पण गेले २०+ वर्षे आणि त्यात १० वर्षे सुपर पंतप्रधानपद. तुमचे एकाधिकारशाही आणि घराणेशाही दोन्हि एकाच काँग्रेस पक्षात आहेत.In reply to माझ्या अंदाजाने, by मुक्त विहारि
In reply to वॉटरगेटची आठवण by चंद्रसूर्यकुमार
In reply to ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर by प्रचेतस
ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर तपशीलवार धागा आहे का? प्रकरण ओझरते माहिती आहेच पण तपशीलवार वाचावयास नक्की आवडेल.माझ्या माहितीप्रमाणे नाही. असल्यास मला पण वाचायला आवडेल.
In reply to ह्या वॉटरगेट प्रकरणावर मिपावर by प्रचेतस
In reply to ऑल द प्रेसिडेंट्स मेन by शा वि कु
In reply to > पण त्याने तरी पुस्तक by साहना
In reply to खरंय. by शा वि कु
In reply to मला हे ट्रम्प ने डाउन प्ले by बिटाकाका
In reply to अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली..... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- GadarIn reply to आधीच्या धाग्यात म्हंटल्या by मदनबाण
In reply to मुख्यमंत्री काय म्हणतात by Rajesh188
In reply to श्री मोदींची दूरदृष्टी by नगरीनिरंजन
In reply to बँकांच्या खाजगीकरणास माझा by श्रीगुरुजी
In reply to अर्थातच! आपल्या फायद्याचेच by नगरीनिरंजन
खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे.मी स्वतः 10+ वर्षे खाजगी क्षेत्रात काम करतोय. आजवर शेकडो interview पॅनल मध्ये काम केलेय, संपूर्ण व्यवस्थापन जवळून पाहिलेय.. कुठेही अश्या प्रकारचा विचार करून कामावर घेतले जात नाही. अगदी रेफरल सिस्टीम मध्ये देखील interview, पात्रता, शैक्षणिक बॅकग्राऊंड चेक इ सर्व सोपस्कर केले जातात. एखाद्या 5-10 माणसांच्या खाजगी कंपनी मध्ये अश्या पद्धतीने विचार करून लोकांना कामावर घेतले जात असेल पण मोठ्या स्केलवर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये असं घडत नाही. बाकी तुमचे विचार आरक्षणावर तंतोतंत लागू होतात.. शेवटी आरक्षण म्हणजे तरी काय हो ??? तुमच्याच भाषेत सांगायचं तर - "" आपल्यातच आहे ना.. मग 10-20 मार्क कमी असले तरी घ्या याला आत.. "" (प्रतिसाद संपादित)
In reply to अर्थातच! आपल्या फायद्याचेच by नगरीनिरंजन
In reply to बँकांच्या खाजगीकरणास माझा by श्रीगुरुजी
In reply to खासगी बँका असाव्यात, पण by आग्या१९९०
In reply to सरकारी पण असाव्यात.. सरकारी by बापूसाहेब
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by आग्या१९९०
खासगी बँक बुडाल्यास सरकारने त्या बँकांना वाचवू नयेत्याच प्रकारे सरकारी बँक बुडाल्यास सरकारने वाचवू नये... चालेल का !! तसेही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच कोणतीही बँक चालते. मग खाजगी असो वा सरकारी. आणि राहता राहिला प्रश्न लोकांच्या पैश्याचा.. तर कोणतीही बँक ती बुडाल्यास लोकांचे पैसे परत देण्याला बांधील नाही.. !! त्यामुळे सरकारी बँका सेफ आणि खाजगी अनसेफ असं काहीही नाही..!!
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by बापूसाहेब
In reply to सरकार जेव्हा तोट्यातील खासगी by आग्या१९९०
In reply to करत नाही असं कोण म्हणलं? by पिनाक
In reply to खासगी बँक बुडाल्यास सरकारने by आग्या१९९०
In reply to जगात जिथे जिथे by Rajesh188
In reply to कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ.. by बापूसाहेब
In reply to कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ.. by बापूसाहेब
In reply to बापू by Rajesh188
In reply to सरकारी पण असाव्यात.. सरकारी by बापूसाहेब
In reply to श्री मोदींची दूरदृष्टी by नगरीनिरंजन
In reply to खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच by साहना
In reply to खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच by साहना
In reply to आम्ही तर मोदी पेक्षा जास्त दूरदृष्टी असणारे आहोत by Rajesh188
In reply to बिल गेट किंवा आणि कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे. by मुक्त विहारि
In reply to सरकारवर टीका करणारा प्रत्येक by नगरीनिरंजन
In reply to सरकारवर टीका करा कि.. पण by बापूसाहेब
In reply to राजेश भाऊ by मुक्त विहारि
In reply to मूवी by Rajesh188
In reply to असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो. by अर्धवटराव
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
In reply to आणि तो ओबीसी माणूस कुठेही by साहना
In reply to असा जळफळाट बघुन असुरी आनंद होतो. by अर्धवटराव
In reply to अपेक्षित प्रतिसाद. by नगरीनिरंजन
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
In reply to तुम्ही अनुरूपला विरोध केला का by श्रीगुरुजी
In reply to केला असेल वा न केला असेल by नगरीनिरंजन
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
In reply to बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ by नगरीनिरंजन
In reply to याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम, by श्रीगुरुजी
In reply to अरे भाई केहना क्या चाहते हो by तेजस आठवले
In reply to महाविकास आघाडीचे सिंहासन by सुबोध खरे
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to विनायक by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
In reply to बांग्लादेशमध्ये हिंदू गावावर हिफाजत-ए-इस्लामचा हल्ला..... by मुक्त विहारि
In reply to दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाल्याने झाली पगारात कपात.... by मुक्त विहारि
In reply to ही घटना जपान मधील आहे by Rajesh188
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
In reply to एका साध्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकाल का? by मुक्त विहारि
In reply to काही ही केले तरी by Rajesh188
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
In reply to त्यांना मत देवून लोकांनी खूप by सुबोध खरे
In reply to सांगलीपाठोपाठ जळगाव by श्रीगुरुजी
In reply to आता ह्याच्या मागे पण, फडणवीसच असण्याची शक्यता आहे .... by मुक्त विहारि
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
In reply to थोडक्यात सांगायचे तर.... by मुक्त विहारि
In reply to मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त by श्रीगुरुजी
In reply to खडसे यांना, by मुक्त विहारि
In reply to असेल ना. पण इच्छा व्यक्त केली by श्रीगुरुजी
In reply to इच्छा आणि लालसा by मुक्त विहारि
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
In reply to माझा फडणवीसविरोध अंध नसून by श्रीगुरुजी
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
In reply to नाग्पुरात by अनिरुद्ध.वैद्य
In reply to वाचून हसू आवरले नाही. by श्रीगुरुजी
In reply to अंधविरोधाच्या पातळीची खात्री by बिटाकाका
तूर्तास तरी १०५ जागांसह भाजप हा महाराष्ट्रातील जनतेची पहिली पसंती आहे हे गणित शेंबड्या पोरालाही कळते.मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता. बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी. तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या. दुसरे म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकांचा वारंवार उल्लेख आला आणि त्यातून जनतेने भाजपविरोधी कौल स्पष्टपणे दिला असे म्हटले गेले आहे. याविषयी एक महत्वाची गोष्ट विसरली जात आहे की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नव्याने मतदारयाद्या बनवल्या जातात. खरं तर असे करायला तसा काही अर्थ नाही. एकदा एखादा मतदार पदवीधर असेल तर तो आणखी सहा वर्षांनी पदवीधर राहणार नाही असे थोडीच आहे? तेव्हा दरवेळी नव्याने याद्या कशाला बनवायला हव्यात? पण कायदा गाढव असतो असे म्हणतात त्यातला हा एक अर्थहिन नियम आहे. हे प्रकरण कोर्टात गेले होते. हायकोर्टाने ही पध्दत रद्दबादल ठरवली पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र दरवेळी नव्याने मतदारयाद्या बनवायला लागतील असे स्पष्ट केले. याविषयी अधिक https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_GraduateTeach_2017Oct.pdf येथे पान २ वर. भाजप इतकी दशके विरोधी पक्षात असताना पक्षाचे कार्यकर्ते दरवेळी पदवीधर/ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका आल्या की पात्र मतदारांची नोंदणी करून घ्यायला विशेष कष्ट घ्यायचे. पण काँग्रेस पक्ष (आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी) या निवडणुका फार गांभीर्याने घ्यायचा नाही त्यामुळे आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष कष्ट घ्यायचे नाहीत. झाले तर झाले असा त्यांचा दृष्टीकोन असायचा.तसेही विधानपरिषदेला फार अधिकार नसतात आणि ती केंद्रातील राज्यसभेइतकी अजिबात बलिष्ठ नसते. त्यातूनच देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस, नितीन गडकरी हे दिग्गज नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून जात होते. २०२० च्या निवडणुकांसाठी ही मतदार नोंदणीची प्रक्रीया नोव्हेंबर २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी पूर्वीइतके कष्ट घेतले नाहीत असे (मला वाटते भाऊ तोरसेकरांच्या) व्हिडिओत ऐकल्याचे आठवते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच. फडणवीसांच्या अनेक गोष्टी मला पण आवडत नाहीत. तरीही फडणवीस म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे मला तरी वाटत नाही.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता.
१८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही.
"शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता.
त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का?
सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.
बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी.
त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.
तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या.
सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी.
त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच.
पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो.
In reply to मी परत येईन यावर फडणवीसांनी by श्रीगुरुजी
सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.तुमचा फडणवीसांवर आकस असल्याने तुम्ही असे म्हणणार हे अपेक्षितच आहे. पण भाजपचा सगळा प्रचार 'मी परत येईन' यावर आधारलेला होता त्यालाही कधी शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. बाकी पत्रकारांसमोर सेना नेते नक्की काय म्हणतात यापेक्षा भाजपच्या दाव्यांवर शिवसेनेने अधिकृत आक्षेप घेणे याला नक्कीच जास्त किंमत द्यायला हवी. अगदी सर्वोच्च पातळीवर- मोदींच्या सभेत व्यासपीठावर उद्धव उपस्थित असतानाही त्याविषयी आक्षेप घेतला नसेल तर इतर गोष्टी गैरलागू आहेत. बाकी या प्रकरणात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचा आहे यात मी जातच नाही. मतदान करताना मतदारांना नक्की काय लक्षात असायची शक्यता जास्त- मी परत येईन हे स्लोगन की आठ महिन्यांपूर्वीची पत्रकार परिषद की आदित्य आणि आणखी कोणी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखती? इतके असूनही मतदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे चित्र त्यांच्यापुढे उभे असताना १०५ + ५६ =१६१ जागा दिल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या वेळेस फडणवीसांविरूध्द फार मोठा रोष होता वगैरे गोष्टी तथ्यहिन आहेत.
फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.असे का ना. पण फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील या मोदींच्या दाव्यावर तिथेच हजर असलेले उधोजी काहीही आक्षेप घेत नव्हते हे पण तितकेच खरे. शक्यता आहे की भाजपने शिवसेनेला फसवले. असू दे. हे राजकारण आहे. आणि शिवसेनेने पूर्वी, विशेषतः २०१४ नंतर केलेले प्रकार लक्षात घेता त्यांना बेसावध ठेऊन नंतर लाथ घालायचा भाजपचा बेत असेल तर तो चुकीचा मानता येणार नाही. पण तो डाव चुकीच्या अंमलबजावणीमुळे फसला आणि शिवसेनेने पण असाच डाव तयार ठेवला असेल याची कल्पनाही भाजपने न केल्याने भाजपला त्याची फळे भोगावी लागणे भाग आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात.पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे केवळ पुणे शहर/जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे पण त्यात येतात. तीन चार जिल्ह्यात चार लाख मतदार (त्यापैकी प्रत्यक्ष मतदान करणारे किती हा प्रश्न विचारतच नाही) म्हणजे खूप मोठा आकडा आहे असे नाही. काही एकेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पण त्यापेक्षा जास्त मतदार असतात. आणि त्यातही भाजपने आपली सत्ता कायम राहणार या गुर्मीतून विधानसभेत यावतचंद्रदिवाकरो आपलेच आमदार निवडून येणार मग विधानपरिषदेला कोण विचारतो या अनाठायी आत्मविश्वासातून पूर्वी या मतदारांची नोंदणी करण्यासाठी जितके प्रयत्न केले जायचे तितके केले नसतील पण काँग्रेस-राष्ट्रवादीने ते प्रयत्न केले असतील तर मुळात हे मतदार हे सँपल बायस्ड होते का हा प्रश्न विचारायला नक्कीच वाव आहे. असो. आता याविषयी माझा पूर्णविराम.
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
In reply to एकमेकांच्या दाव्याला दोन्ही by श्रीगुरुजी
In reply to माझ्यामते सेनेला युती नकोच by कानडाऊ योगेशु
.(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही)
ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता.
माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
In reply to अंध मोदीविरोध आणि अंध फडणवीस by बिटाकाका
In reply to नक्कीच. आपल्या सर्व by श्रीगुरुजी
In reply to खडसे यांच्या बद्दल, by मुक्त विहारि
In reply to खडसेंची कोंडी केल्याने by श्रीगुरुजी
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
In reply to जनतेने निवडुन दिलेल्या by सुक्या
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे फालतूचे वक्तव्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
In reply to https://m.lokmat.com/national by श्रीगुरुजी
In reply to व्यापाऱ्यांची गोदामेच by आग्या१९९०
In reply to आग्या जी. by बापूसाहेब
In reply to एक साधी गोष्ट आहे .... by मुक्त विहारि
In reply to ही नाटकं by Rajesh188
In reply to आग्या जी. by बापूसाहेब
In reply to मोदी सरकारने हमीभावाबाबत लेखी by आग्या१९९०
In reply to पुन्हा चर्चा त्याच अंगाने by बापूसाहेब
In reply to कायदा/ कायदे मागे घ्या असे मी by आग्या१९९०
In reply to शेतमालासाठी असा कायदा शक्य by रात्रीचे चांदणे
In reply to बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त by बापूसाहेब
In reply to बरोबर. हमीभाव हे वादग्रस्त by बापूसाहेब
“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो....