Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चौकस२१२ on Mon, 03/15/2021 - 12:56
आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी प्रसिद्ध यूटुबर लिली सिंह ( अर्थात कॅनडात राहणारी ) हिने चक्क जगप्रसिद्ध अश्या ग्रामी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय शेतकरी आंदोलनाला साथ देणारा मास्क घातला" अहाहा धन्य धन्य.. काय बातमी आणि हो त्याला दिया मिर्झाने साथ दिली... आजचा दिवस सार्थक झाला ... ताजा कलाम : पुढील निवडणूक यु ट्यूब आणि फेकबुक वॉर घ्येण्यात येणार आहे
  • Log in or register to post comments
  • 4627 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 07:19

Permalink

भारतातील शेतकरी वर्गाला इतके चाहते असतील तर

कोकणचा कॅलिफोर्निया का होत नाही? छुपे खलिस्तान आंदोलन, तळागाळात पोहोचत आहे असा अंदाज आहे... पाकिस्तानच्या जोडीला, चीन आला आहे, आणि असामान्य जनता, घराणेशाहीचा उदोउदो करण्यात गुंतलेली...
  • Log in or register to post comments

Submitted by शा वि कु on Tue, 03/16/2021 - 08:38

Permalink

धाग्यावर प्रतिक्रिया

धाग्यावर प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी चुकून धागाच काढला गेलाय हो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Tue, 03/16/2021 - 09:14

Permalink

प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे

प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे आहेत हे. येन केन प्रकारे लाईमलाईट मधे रहावे हाच त्या मागचा उद्देश आहे. तेव्हा अशांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. तसेही फुटकळ मटा सोडला तर कुणीही त्याला फार प्रसिद्धी दिली नाही. ग्रामी मधे टेलर स्वीफ्ट काय ड्रेस घालते यावर जास्त चर्वण झाले असेल या मास्क वाल्या बाई पेक्षा. हे यूटुबर आपल्या चानेल ची ट्राफिक वाढवायला असले धंदे करतात. कारण पैसा ... बाकी ते दलाल लोकांचे ग्लँपिन्ग आहे .. त्याला किसान आंदोलन म्हणने चुक आहे ... आता तर टेंट वरुन युर्ट वर आहेत... काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 09:27

In reply to प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे by सुक्या

Permalink

काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.

श्रीमंत शेतकरी वर्गाचे आंदोलन आहे... कोकणातील शेतकरी वर्गाला मात्र, कामांतून फुरसत मिळत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 03/16/2021 - 09:39

In reply to काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड. by मुक्त विहारि

Permalink

बारमाही सिंचन व्यवस्था

बारमाही पाण्याची सोय असल्या मुळे कोकणात बारा महिने शेती केली जाते.त्या मुळे त्यांना बिलकुल वेळ नसतो. पंजाब मध्ये पाण्याची कमतरता असल्या मुळे फक्त सहा महिनेच शेती होते आणि सहा महिने तेथील शेतकरी मोकळे असतात. म्हणून त्यांना आंदोलन करण्यास वेळ खूप आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Tue, 03/16/2021 - 10:20

In reply to बारमाही सिंचन व्यवस्था by Rajesh188

Permalink

वा प्रभू वा.

वा प्रभू वा. अशीच मुक्ताफाळे उधळत रहा. झेलायला आम्ही आहोत :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 10:59

In reply to बारमाही सिंचन व्यवस्था by Rajesh188

Permalink

तुमचे नेते,

परमपूज्य राहुल गांधी, हेच होऊ शकतात...
  • Log in or register to post comments

Submitted by बापूसाहेब on Tue, 03/16/2021 - 12:09

In reply to तुमचे नेते, by मुक्त विहारि

Permalink

राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम

राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम मस्त असतात. आणि तितकेच खरे असतात जितके राहुल गांधी जनेयुधारी आहेत..!! बाकी दलाल आणि खलिस्तानी लोकांची पोहोच एवढ्या वर पर्यंत आहे हे माहिती नव्हते.. अस्तनीतील साप आता बाहेर येऊ लागलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/16/2021 - 13:11

In reply to राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम by बापूसाहेब

Permalink

पाकिस्तान आणि चीनने

मांडलेला खेळ आहे. दुर्दैवाने, आपलीच सुशिक्षित माणसे, बळी पडत आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 03/16/2021 - 12:52

Permalink

सध्याच्या चालू वादग्रस्त

सध्याच्या चालू वादग्रस्त विषयाशी आपला संबंध जोडायचा म्हणाजे टी आर पी वाढतो हे असल्या चाबरट लोकांना बरोबर ठाऊक झालेय म्हणूनच असल्या पाठिंब्याचे फॅड आले आहे. आम्हाला एकच प्रश्न सतावतो: सचिन वाझेंचे पुढे काय झाले ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com