तुमचे वय किती खरे सांगा शरदीनी बाई (स्त्रियाना वय विचारणे योग्य नव्हे पण..) त्यानंतर प्रतिसाद देईन. बाकी माझं डोकं काम करत नाहिये ही कविता वाचल्यानंतर.
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
असे असेल तर मग सुंदर अतिशय सुंदर कविता!!!!!
खुपच छान.
कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...
हे खासच...
>>ताप आणि कर्करोग तेही काही कळले नाही
याचा अर्थ असा कि एखादी गोष्ट आवडत असेल तर नक्की करावी पण तिच्या पुर्णपणे आहारी जाऊ नये, त्याने माणुस भरकटत जातो.
यासाठीच मी आपले वय विचारले होते.. कृपया रागावु नका.. :)
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
>>तुमच्या कवीता वाचल्या की अंगात एक प्रकारचे वारेच संचारते. काही नालायक लोक त्या वेळी हि सगळी 'रेबीजची लक्षणे' आहेत वगैरे सांगुन माझा तेजोभंग करायचा प्रयत्न करतात,
=)) =)) =))
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?
सांगा सांगा .... मनाला कोणते मलम ?
"नाही मन निर्मळ .. काय करील साबण ??" आमचे तुकोबा तरी काय वेगळे सांगुन गेलेत ?
साने गुरूजींनी, खरंतर त्यांच्या मातुश्रींनी उत्तर दिलं आहेच, "पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस शाम, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो."
असो. नेहेमीप्रमाणे कविता कळली नाही.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
कौशल्याचे कुवलयापीड,काजळावर कृष्ण पुटे,यच्चयावतांची विचक्षण त्रेधा या कल्पना नवीन वाटल्या.
मी इतरत्र उल्लेखलेला 'दिव्या दिव्या दीपत्कार' आपण इतक्या लवकर कवितेत वापरलेला पाहून तर गहिवरून आले.
हल्ली तो कुणाच्या लक्षातच येत नाही. :(
कविता योग्य ठिकाणी (पक्षी - या पातळीवर - दहापैकी दहा) पोचते आहे.
अभिनंदन!
कवयित्रीने येथे अंतर्बाह्य सौंदर्याची काळजी वाहणार्या एका परिस्थीतिवशक्रूर स्री ची मनमनोल द्वीधीतांका ऊलगडण्याचा प्रयत्न करित असतानाच एकिकडे वाचकाना एक टिबांव्हान दिले आहे.
पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?
वरिल ओळी अंतर्बाह्य शब्दाचा काव्यनमुनाच नव्हेत काय??
मन जळे जीव उरे
काजळावर कृष्ण पुटे
ज्या व्यक्तीचे मन जळल्ल्यावर काजळवरही काळी पुटे चढ्वु शकते, ती स्री क्रूरच नव्हे काय??
हल्लीच फुटलीय कोंडी
अन् परतवलेत आरंभशूर हल्ले
या ओळी क्रूर पणाच्या परिस्थीतिवशतेवर झणत्कार करित नाहित काय?
कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...
या ओळी जेव्हा एका पाठोपाठ येतात तेव्हा त्या मनाच्या द्वीधा स्थीतिचा ऊद्घोष करित नाहित काय?
दर कड्व्याखालील टिंबे ही वाचकांना (कोण म्हणाले रे विडंबकांना??) आव्हानच नव्हे काय?
अवांतरः रसग्रहणाचार्य लिखाळ यांना डाव्या पायाची करंगळी अर्पून केलेल्या साधनेचा हा रसाविष्कार सादर समर्पीत
यौवनफुफाटा
आज आपन फुट गया टूट गया लुट गया मीट गया
आजसे आपन शरदीनी बै का फ्यान होगया. रोज सुबा उनका कवीता वाचेगा. वाच वाच के पारायण करेगा.
बाल्या फ्राम बानकोट
कवियत्रीने काव्य लिहून आपल्या प्रतीभेचा दाखला दिला आहे. त्याउप्पर प्रतिक्रीयां वाचुन मनास मोहित केले. या आंतरजाळावर याच्यवत सारे प्रतीभावान मुर्छीत होतील यास्तव त्यांनी काळजी ल्हाहावी.
भगवंत आपणास असे वारंवार लिहीण्याची सद्बूध्धी देवो.
- पाषाणभेद
यांनी फक्त आणि फक्त कविताच लिहिल्या असतील तर मनापासून अरेरे!!! आख्खा महाराष्ट्र (बेळगाव, निपाणी, कारवार, हुबळी, मुंबई, डांग, झालंच तर मिनेसोटा आणि विस्कॉन्सिन-क्यालिफॉर्निया... सकट) शरदिनीतैंच्या महान साहित्याच्या विचक्षण वाचनाहुतीला (अनुभूती नाही, आहुतीच!) पिंपळ(ल)पारखा झाला आहे असे दुगाण्या झाडून म्हणावे लागेल.
तूर्तास हे काव्य वाचून आमची झोप उडाल्यामुळे (पक्षी: जोराचा ठसका लागून जुना दमा उफाळून आल्यामुळे) आम्ही उर्वरीत रात्र खरडफळ्याच्या फांदीला लटकून काढायचे ठरवलेले आहे. (या रे कंपनी द्यायला..)
शरीदिनी ताई, कविता मला कळेल असे वाटत नाही. आता पहा कौशल्याचे कुवलयापीड.
ताई, कुवलयापीड हे हत्तीचे नाव आहे. मथुरेत रंगभूमीच्या दरवाज्यावर कंसाने कृष्णावर सोडला होता. कृष्णाने त्याचा वध केला होता. असो
विवेकराव ते रामाच्या आईचे कुवलयापीड नाही ओ. ते कौसल्येचा कुवलयापीड झाले असते.
हे म्हणजे कौशल्याने आवाक्यात न येणार्या, धुंद, अवजड अवजड वस्तू सोडणे याला म्हणलेय भौतेक. शरदिनीतैंचे कौशल्य आहे ते.
एवढ्यात नाही. 'ती'ने अजून एवढा अनुग्रह नाही दिला. अजून अशा बऱ्याच 'अनुष्ठानांची' आवर्तने पूर्ण झाली की सिद्धी साधेल असं मला ती सांगत होती.
मग येऊच की आम्हीही 'उत्तरात्रीचा यौवनफुफाटा' घेऊन
तुमचे
कवितेचा
हममममम्
काही काही
जबरदस्त
तुझा
परा भौ
पीटिकांना
भयानक आवडली
रसग्रहण
यौवनफुफाट
कविता
दिव्या
जोरदार
डुर्र... डुर्र्र....!
:):):)
ख्यिक!
मास्तरांनी शरदिनी आयडी नवीन
हा हा लै दिवसांनी
शरीदिनी ताई, कविता मला कळेल
विवेकराव ते रामाच्या आईचे
कोण या शरदिनी ताई? मास्तर कोण
या खूप मोठ्या कवयित्री आहेत.
कालच भेटल्या
ओहोहो
नाही नाही
बाब्बौ
आता काय सांगायचं