मित्रांनो,
भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.
सदर आवडले तर पुढे चालू ठेवता येईल...
मोबाईलवरून पहायला सोईचा आकार ठेवता आहे. याबाबत काही सुचना असतील तर त्यांचे स्वागत.
प्रतिक्रिया
ऑटो अॅडजस्टमेंट
इंटरफेस जुळवणी
हे सर्व न्युजनेशन , एनडिटिवी,
यात नवे काय?
फॅट एफ ची काळी यादी...
आर एस एस चा प्रभाव?
काळ्या रंगाच्या यादीत
ह्याच्यात तर काहीच नवीन नाही
लाँच पॅड्स वर हल्ला
निवडणूक प्रचारावावेळी हे
चौपट मोठा देश
अहो नसेना का
ब्रिटिश सत्ते पासून
भारताचे प्रश्न वेगळे आहेत.
ते वरचढ ठरतील म्हणणे साहसी आहे हो
जनरल परवेझ़ मुशर्रफ यांच्या फाशीची शिक्षा
मेलेल्यावर ही अमानुषता फार झाली!