१. धर्म म्हणजे काय?
2. धर्माचे आचरण म्हणजे काय?
समजेल अशा सोप्या शब्दात सांगावे. हे कळले की, आम्ही पुढची पायरी म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते समजाउन घेउ शकू.
क्षणभर आपण असे मान्य करु की तुम्ही मांडलेले सगळे प्रॉब्लेम सुटले व भारतातील ७०-८० कोटी लोक नीट वागायला लागले; त्यांना धर्मनिरपेक्षता वगैरे समजायला लागले तर त्यामुळे खालील प्रश्न सुटणार आहेत का? व कसे?
१. गरीबी
२. अत्याचार
३. पिण्याचे पाणी
४. शिक्षण
५. मिळकत
६. भ्रष्टाचार
तुम्ही मांडलेल्या प्रशांचा व वरील गोष्टींचा काहीच संबंध नाही असे आपल्याला वाटत असेल तर ते तसे का हे ही समजाऊन सांगा.
२००८ सालातील हा धागा केवळ श्री नीलकांत यांचे विचार वाचण्यासाठी वर काढत आहे.
किती संयमित आणि संतुलीत प्रतिसाद आहेत या धाग्यावर !
आजच्या च्या लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचून पहावेत यासाठी !
खरं तर चपलेची उपमा देणं मलाही rude वाटतंय पण त्या धर्माच्या नावावर उच्छाद मंदलेल्यांना ती उपमा योग्य आहे . सती जाण्याचि प्रथा, स्पुश्य-अस्पुश्य, धर्मावरून भेदभाव, धर्मावरुन दंगलि, उच्च-निच ठरविणे हे धर्मात येत नाही. काही विशिष्ट जातींनी स्वताच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी धर्मात घुस्मादल्या. 'धर्माने वागणं' महत्वाचं.
प्रतिक्रिया
ये विद्या... धर...
माझे प्रश्न
क्षणभर आपण
पुनः प्रत्ययासाठी..
खरं तर चपलेची उपमा देणं मलाही