Skip to main content

पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने....

लेखक सत्य धर्म यांनी शुक्रवार, 15/02/2019 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने... काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते. या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका. आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशाने कित्येक आक्रमणे पाहिली आणि परतवूनसुद्धा लावली पण हे करत असताना आपल्या संपन्न आणि पवित्र भूमीचे कित्येक तुकडे पडले पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची काही उदाहरणे आहेत. या हल्ल्यामागची विचारधार जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता हजारो वर्षे पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळावी लागतील. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासूनच ही आक्रमणे आपल्यावर होत आहेत. इतिहासाचा खोलात संदर्भ न घेता फक्त उदाहरण सांगायचे झाले तर गझनीचा मेहमूद, मोहम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी,बाबर, औरंगजेब यांनी केलेले हल्ले सर्वश्रुत आहेत हे सर्व हल्ले आणि त्यामागची विचारधारा हि स्फटिकाप्रमाणे साफ आहे हे सर्व हल्ले हिंदुस्तानी लोकांची संपत्ती लुटण्यासाठी आणि धर्म थोपवण्यासाठी झालेले होते त्या त्या काळच्या राजकारण्यांचे यश किंवा अपयश म्हणा पण हे सर्व हल्लेखोर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची निष्पत्ती म्हणावी लागेल. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता ज्यामुळे हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व टिकले आणि तरले जर शिवाजी महाराज नसते तर सद्यस्थितीत हिंदुस्थानाचे चित्र काहीतरी वेगळेच असते थोड्या विषयांतराबद्दल माफी. सदर हल्ल्याचा अन्वयार्थ माझ्यामते तरी वरील विषयास अनुसरून होतो थोड समजवून घ्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे होईल मुद्दा नंबर १ - मुस्लिमांना फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते ते 1947 मध्ये दिले आताचा बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) आणि पाकिस्तान हा त्यांना धर्मावर आधारित दिला त्यांनी तात्काळ धर्मावर आधारित देश अशी मान्यता बनवून हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणला. अजून सुद्धा तिथे राहिलेली हिंदूंची मंदिरे तोडणे असले प्रकार चालू आहेत. याच गोष्टी शांतिदुताकडून जगभर चालु आहेत. यामागची विचारधारा काय असेल? मुद्दा नंबर २ - त्यांना हवी ती आर्थिक मदत त्या काळानुसार दिली गेली त्यानंतर पण त्यानि आपल्यासोबत युद्ध केलेच. हे सर्व फक्त आपली जमीन बळकावण्यासाठी नव्हते हे निश्चित. यामागची विचारधारा हा शोधाचा विषय होऊ शकतो. मुद्दा नंबर 3 - पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि नरसंहार त्यांनी घडवून आणला प्रार्थनास्थळे नष्ट केली यामुळे आत्ता पाकिस्थान मध्ये हिंदू धर्मीय नगण्य राहिले आहेत आणि काही भारताच्या आश्रयाला येत आहेत. तिथं असणाऱ्या स्थानिक संघटनांना तिथे असणारे सरकार आणि ISI हे पाठिंबाच देत आले आहेत. यामधून त्याची विचारधारा स्पष्ट होते. मुद्दा नंबर ४ - हिंदुस्तान हे सर्वसमावेशक राष्ट्र असल्यामुळे आपल्या इथे आपण सर्व धर्माना सामावून घेतले परंतु काही लोकांचे लांगुलचालन केल्यामुळे देशसोबत गद्दारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याचाच नमुना आपण मागील काही वर्षात देशविरोधी घोषनांमधून पहिला आहे. काही राजकारणी लोक याना सपोर्ट करतात त्यामुळे आजची घटना घडण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा नंबर ५ - राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे सर्व सोयी सवलती सुविधा या सर्वांना जवळपास सारखेच आहेत असे असताना फक्त मुस्लिमच टोकाचा कट्टरतावाद का जोपासतात हिंदुस्थानातील कित्येक मुस्लिम भारत भूमीला वंदन करणे तिरंग्याला वंदन करणे या गोष्टीला विरोध करतात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावताना काय घडले हे पूर्ण हिंदुस्थानाला माहित आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर वेळोवेळी बदल करण्यात आला, विरोध झाला असला तरी कालांतराने सर्व समाजाने याला मान्यता दिली. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लीम विचारवंत धर्म संशोधनासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याचाच परिपाक म्हणून कुठल्याही संघटनेच्या नादी लागून आतंकवादी तयार होतात आणि हिंदुस्थानच्या सार्वभोमत्वाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात धन्यता मानतात. मुद्दा नंबर ६ - हिंदू दहशतवादाबद्दल बोलले की अल्पसंख्याकांची मते मिळतात यासाठी हे राजकारणी मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवाद जगासाठी सर्वश्रुत असताना यावर बोलताना कोणीही दिसत नाही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. माझ्या मते तर हा हिंदुस्थानच्या सर्वभोमत्वावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये असणारी विचारधारा ही सैन्याला मारण्याच्या पलीकडची आहे कदाचित त्यांना हिंदूंनाच मारायचं आणि हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा आहे अस ही असू शकत म्हणून तर हे आतंकवादी मृत्यूनंतर जन्नत ची वाट पाहतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि हिंदुस्थानला त्रास देने हा एकच हेतू यामागे असू शकत नाही, यामधून आपण इतिहासाची पार्श्वभूमी अभ्यासन्याची गरज आहे अन्यथा असे कितीतरी हल्ले या मातृभूमीवर होतच राहतील आणि निष्पाप हिंदूंचे आणि आपल्या सैन्याचे बळी जात राहतील. मुस्लिम विचारधारेचा उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्यातील विचारवंतांनी वेळोवेळी केला आहे परंतु त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा हल्ल्यांपासून आपण वेळीच सावध झालो नाही तर बाहेरील देश आणि देशातील गद्दार आपल्या डोळ्यादेखत या मातृभूमीचे तुकडे पाडतील. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढील पिढीला आपण कोणत्या नरक यातनेत सोडू याची कल्पनाही करवत नाही. आपण सर्व सुज्ञ आहात याचा आपण आपल्या परीने अन्वयार्थ लावालआणि शोध घ्याल ही अपेक्षा. आपला सत्य धर्म
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32664
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by ट्रेड मार्क

पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत
मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो पण त्यापूर्वी हिंदूंच्या कुठल्या चांगल्या प्रथा आता वाईट म्हणून शिकवत आहेत, आणि औरंगजेब-तैमूर यांचे गोडवे गात इतिहास शिकवला जातोय याचे पुरावे तुम्ही कधी देणार ते सांगा. की खोटे बोलणे आणि थापा मारणे हा तुमचा ट्रेड मार्क झालाय!

In reply to by आजानुकर्ण

मी सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून मी तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितला होता. तुमच्या आसपासच्या शाळकरी मुलांना हिंदू सम्राट, राजे यांची किती माहिती आहे ते बघा आणि मुस्लिम राज्यकर्त्यांची किती माहिती आहे ते बघा. बाकी माझ्या लहानपणी घरात रोज देवांची पूजा व्हायची, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणाली जायची. त्यातून काही झालं तरी सुटका नसायची. आता किती घरात हे सगळे किंवा एक तरी होतं? परत एक प्रयोग करा, किती शाळकरी मुलांना शुभंकरोती म्हणता येतं, देवाची कुठली कुठली स्तोत्र पाठ आहेत हे विचारा. किती घरांमध्ये रोज पूजा होते हे विचारा. कॉलेजमधली किती मुलं नेमाने देवळात जातात ते विचारा. तुमचे तुम्हालाच कळेल.

In reply to by ट्रेड मार्क

आणि आमच्या शांतता प्रिय धर्माचे 95% टक्के मुले मदर्शात जातात, अरबी शिकवण्यासाठी घरी शिक्षक ठेवतात, कारण विचारले तर सांगतात की जन्नतमधे फक्त अरबी बोलली जाते . आता आजानुकर्ण याना खुमखुमी येईल की 95% आकड़ा कुठून काढला, तर तुमच्या माहितिसाठी सांगतो मी ज्या भागात रहातो तो मुस्लिमबहुल भाग आहे, तिथे 100 टक्के लोक आपल्या मुलाना मदर्शात पाठवतात वा घरी मौलानाला बोलवतात, 5% मी माझ्या मनाचेच कमी केले हो!

In reply to by आजानुकर्ण

मी विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिलीत आणि तुम्ही जे दावे करताय त्याचे पुरावे दिलेत की मी पण पुरावे देतो.

In reply to by आजानुकर्ण

कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !! देशाच्या राजधानी दिल्लीत औरंगजेब रोड काल पर्यंत होता !! एका विद्वान कॅनडीयन ( मुळचा पाकिस्तानी ) असलेल्या माणसाने ( श्री ताहेर फतेह )नी विचारल की एका क्रुर हुकुमशहा ज्याने लाखो हिंदुं ची कत्तल केली, मंदिरे तोडली, आया बहीणींवर अत्याचार केले त्याच्या नावाने हिंदु बहुल देशात रस्ता कसा काय असु शकतो? त्यावर कोणाकडेही उत्तर नव्हते ! म्हणुन त्यांनी रस्त्याच नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला ! देशात मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसवाले त्यांना शिकवतात आणी आपल हि त कश्यात आहे ह्याचा विचार न करता मुसलमान लोक त्या ट्रॅप मध्ये फसतात. टिपुमुसलमान असला तरी त्याची जयंती साजरी करणे हे मुसलमान रिवाजाच्या विरुद्ध आहे ! पण लाखो हिंदुंची कत्तल करणार्या टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. टिपु जयंती साजरी करण्यात ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाही ? काँग्रेसच्या ह्याच नितीमुळे लोक हळुहळु काँग्रेसपासुन दुर झाले आहेत.

In reply to by डँबिस००७

टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का?
कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !!
मग २०१८ ला येडी आले तेंव्हा बंद करायची. त्यात काय येवढं.

In reply to by अभ्या..

2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल

In reply to by भंकस बाबा

१७ मे २०१८ ला नाय का सिंगल लार्जेस्ट पार्टि म्हनून शपथ घेतली. १९ मे पर्यंत अडीच दिवस नव्हते का सीएम? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही मग पेस्टवता त्या लिंकाबाजारातला माल काय वरुन येतो काय तुमच्या सीएनएफला?

In reply to by भंकस बाबा

व्हय, त्यातली आमरिषपूरी आणि सौरभ शुक्लाची जोडगोळी लै भारी. ते कल्लूमामा तर खत्रा. त्याला पक्षध्यक्षचा रोल द्यायला पाहिजे होता.

In reply to by अभ्या..

काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का? म्हणजे कॉंग्रेस मधले न बिथरणारे हिंदु सोडले तर बाकीच्या हिंदुच काय तुम्हाला काही घेण देण नाही अस तुमच म्हणण आहे हे स्पष्ट झाल !! कॉंग्रेस पक्षातील हिंदु नेत्यांनीच जाणुन बुजुन सरसकट हिंदु लोकांना, हिंदु धर्माला अतिरेकी घोषित केल कारण तेंव्हा पर्यंत टेररिस्ट म्हणजे ईस्लाम आणि ईस्लाम म्हणजे टेररिस्ट हे मानल जायच ! कॉंग्रेस सारखा निच पक्ष नाही !! हिंदु लोकांचा अंत पाहिला आहे !! ह्याच हिंदु नेत्यांनी "ओसामा जी","अफझल गुरु जी" सारख्या कुख्यात अतिरेक्यांना आदराने "जी" लावुन संबोधल होत !!

In reply to by डँबिस००७

ते कोर्टातले शपथपत्र विसरलात! राम आणि रामसेतु काल्पनिक आहेत म्हणून आपले अभ्या भाऊ प्रकाश घालतीलच या मुद्द्यावर काहीतरी मजबूरी असेल ना या इटालियन पक्षाची?

In reply to by अभ्या..

2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल

In reply to by अभ्या..

युरोपात व अमेरिकेत देखील भरपूर आहेत, तिथे काही शिख धर्मियावर मुस्लिम समजून हल्ले झाले , पण तिथल्या एकाही राजकीय पक्षाने ख्रिस्ती आंतकी म्हणून बोंबा नाही मारल्या . अशी पवित्र कामे कोंग्रेसच करू जाणे

The official policy of Japan is not to give citizenship to Muslims who come to Japan, and even permits for permanent residency are given sparingly to Muslims.

In reply to by NiluMP

जपानचा आदर्श घेऊन आपलं राष्ट्र सुव्यवस्थीत करावं आणि सर्वांगाने प्रोटेक्ट करावं. कुणी रोखलय भारताला? भारत जर तसं करु शकत नसेल तर दोष कोणाचा?

आजानुकर्ण, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही.
देवदेवतांना आम्ही हिंदू आईबाप मानतो. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. भारताला कोण्या नेत्याबित्याने एकसंध ठेवलं नसून आमच्या देवांमुळे भारत एक आहे. मंदिर पाडणे हा भारतीय एकात्मतेवरचा आघात आहेच. भले कोणी नास्तिक भारतीय असला तरीही त्याने मंदिरांचं संरक्षण केलंच पाहिजे. २.
पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का?
हो. निदान औरंग्या तरी तसंच मानतो. ३.
अगदी स्वातंत्र्यानंतर मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं करावी लागली आहेत.
त्या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला ना? कायद्याने अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. ४.
मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही .
मग काय घराला आग लागल्यावर विहीर खणायला घ्यायची म्हणता? धन्य आहे! ५.
दुसरं असं की शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही.
कम्युनिस्ट क्रांतीचे पोवाडे तर रशियातही गायले जायचे. मग अचानक ७० वर्षांनी स्टालिन व लेनिनचे पुतळे पाडण्यात आलेच ना तथाकथित सोव्हियेत साम्राज्यात? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जग सोडा पण भारतात जरी bagital तरी खूप महापुरुषांनी ह्या भूमीवर जन्म घेतला आणि स्वतचं पूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी कुर्बान केले . ह्या सर्व महापुरुषंच्या विचाराची सर्वात जास्त वाट कोण्ही लावली आसेल तर त्यांच्याच बेगडी अनुयानी .आसच दिसेल समाजात

चर्चेचं गुऱ्हाळ विषारी रस निर्माण करताय . ऐकाच ध्येय पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच आडमार्गाने samardhan करणारे हिंदुस्थानी हिताची भूमिका घेवू शकणार नाहीत . तेव्हा निर्णय प्रक्रिये मध्ये त्यांचा सहभाग आसता काना नये हीच काळजी घेणे

सुप्रिया ताईंना बॅग पॅक करून काश्मीरला जावे वाटतं. प्रेमाने प्रश्न समजून घ्यावा म्हणताय. या लोकांना तेव्हाच काश्मीरी लोकांचा कळवळा येतो जेव्हा सरकार काहीतरी निश्चित भूमिका घेते. त्यात धाकटी पाती डोवाल साहेबांचीच चौकशी लावायला चाललेत.