मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

शंभर अदाणी हवे आहेत…

सुधीर मुतालीक ·

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)

साहित्य संपादक ·

हेमंतकुमार 04/02/2023 - 16:20
झकास उपक्रम ! एक सूचना : एका वर्षात २ 'मराठी दिन' असतात पण १ मे आणि २७ फेब्रुवारी या दोन मराठी दिनांचे प्रयोजन वेगळे आहे. २७ फेब्रुवारीचा उल्लेख ‘म. भा. गौरव दिन’ असा करण्यात यावा. ok .. ( १ मे = मराठी भाषा दिन)

झकास बोले तो एकदम झक्कास, लिवणार म्हंजे लिवणारच कवी लोक्स तयार रहा तुमच्या क्वितांची तोडफोड बघायला (खुडसे बाता:- कौन्सी क्विता लेलू?) धाग्याचे शिर्षक कंसात का लिहिले आहे? पैजारबुवा,

१. इतर मराठी संकेतस्थळांवरील (जर ते लेखन मिपावर नसेल तर) लेखनाची प्रेरणा नको.
म्हणजे नक्की कसें ? फक्त मिसळपाव वरील लेखन प्रेरणा म्हणुन चाले असे की काय ? आता गीता काय मिसळपाव वर लिहिलेली नाहीये , मग चाल चलाऊ गीता हे विडंबन स्पर्धेसाठी चालेल की नाही ? की सुप्रसिध्द कविता गीते विडंनाला चालतील ?

In reply to by प्रसाद गोडबोले

तसे केल्यास एकतर (जर ते लेखन मिपावर नसेल तर) त्याचा संदर्भ इकडे लागणार नाही. 'मोकलाया दाहि दिशा' मिपावर सुप्रसिद्ध आहे. पण त्याचा संदर्भ इतर मराठी संस्थळांवर दिल्यास त्याची गंमत ज्यांनी मिपावर ते वाचलेले नाही, त्या वाचकांना कळणार नाही. आणि असेही इतरत्र आंतरजालावरील लेखनाचे विडंबन (जर ते खूप जास्त प्रसिद्ध नसेल, उदा. मुक्तपीठ वरील लाडू कावळा किंवा लुनावाले ब्रह्मे) मिपावर करणे उचित वाटत नाही. आंतरजालीय नसलेले इतर लेखन, कविता, सिनेमातील गाणी जी प्रसिद्ध, सर्वश्रुत असतात, त्यांची विडंबने चालतील. ('प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'बोले चुडीया, बोले कंगना' यांची विडंबने मिपावर आहेतच.)

हेमंतकुमार 04/02/2023 - 16:20
झकास उपक्रम ! एक सूचना : एका वर्षात २ 'मराठी दिन' असतात पण १ मे आणि २७ फेब्रुवारी या दोन मराठी दिनांचे प्रयोजन वेगळे आहे. २७ फेब्रुवारीचा उल्लेख ‘म. भा. गौरव दिन’ असा करण्यात यावा. ok .. ( १ मे = मराठी भाषा दिन)

झकास बोले तो एकदम झक्कास, लिवणार म्हंजे लिवणारच कवी लोक्स तयार रहा तुमच्या क्वितांची तोडफोड बघायला (खुडसे बाता:- कौन्सी क्विता लेलू?) धाग्याचे शिर्षक कंसात का लिहिले आहे? पैजारबुवा,

१. इतर मराठी संकेतस्थळांवरील (जर ते लेखन मिपावर नसेल तर) लेखनाची प्रेरणा नको.
म्हणजे नक्की कसें ? फक्त मिसळपाव वरील लेखन प्रेरणा म्हणुन चाले असे की काय ? आता गीता काय मिसळपाव वर लिहिलेली नाहीये , मग चाल चलाऊ गीता हे विडंबन स्पर्धेसाठी चालेल की नाही ? की सुप्रसिध्द कविता गीते विडंनाला चालतील ?

In reply to by प्रसाद गोडबोले

तसे केल्यास एकतर (जर ते लेखन मिपावर नसेल तर) त्याचा संदर्भ इकडे लागणार नाही. 'मोकलाया दाहि दिशा' मिपावर सुप्रसिद्ध आहे. पण त्याचा संदर्भ इतर मराठी संस्थळांवर दिल्यास त्याची गंमत ज्यांनी मिपावर ते वाचलेले नाही, त्या वाचकांना कळणार नाही. आणि असेही इतरत्र आंतरजालावरील लेखनाचे विडंबन (जर ते खूप जास्त प्रसिद्ध नसेल, उदा. मुक्तपीठ वरील लाडू कावळा किंवा लुनावाले ब्रह्मे) मिपावर करणे उचित वाटत नाही. आंतरजालीय नसलेले इतर लेखन, कविता, सिनेमातील गाणी जी प्रसिद्ध, सर्वश्रुत असतात, त्यांची विडंबने चालतील. ('प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'बोले चुडीया, बोले कंगना' यांची विडंबने मिपावर आहेतच.)
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! - चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन.. मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे.

पैशाचे झाड- भाग शेवटचा

अतरंगी ·

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती. __/\__ लेखमाला आवडली.

गवि 01/02/2023 - 12:46
उत्तम मालिका. अनेक विचार घेण्यासारखे आहेत. नुसती कोरडी माहिती देण्याऐवजी ती गुंफण्यासाठी सर्वांना कुठे ना कुठे रीलेट करता येईल असा कथेचा फॉरमॅट वापरण्याची कल्पना सुरेख. असेच आणखी लेखन येत राहावे.

स्मिताके 01/02/2023 - 19:35
>>संयम, शिस्त, सातत्य राखणे कोणत्याही ध्येयाला उपयुक्त असा हा कळीचा मुद्दा.. पण हेच तर जमत नाही ना! मोलाचे विचार मांडणार्‍या लेखमालेबद्द्ल आभारी आहे.

वामन देशमुख 06/02/2024 - 15:39
आज पूर्ण लेखमाला वाचून काढली. अतरंगी साहेब - छान, उपयुक्त, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिहिलंय. --- अश्याच उपयुक्त विषयांवर अजून काही येऊ द्या.

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती. __/\__ लेखमाला आवडली.

गवि 01/02/2023 - 12:46
उत्तम मालिका. अनेक विचार घेण्यासारखे आहेत. नुसती कोरडी माहिती देण्याऐवजी ती गुंफण्यासाठी सर्वांना कुठे ना कुठे रीलेट करता येईल असा कथेचा फॉरमॅट वापरण्याची कल्पना सुरेख. असेच आणखी लेखन येत राहावे.

स्मिताके 01/02/2023 - 19:35
>>संयम, शिस्त, सातत्य राखणे कोणत्याही ध्येयाला उपयुक्त असा हा कळीचा मुद्दा.. पण हेच तर जमत नाही ना! मोलाचे विचार मांडणार्‍या लेखमालेबद्द्ल आभारी आहे.

वामन देशमुख 06/02/2024 - 15:39
आज पूर्ण लेखमाला वाचून काढली. अतरंगी साहेब - छान, उपयुक्त, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिहिलंय. --- अश्याच उपयुक्त विषयांवर अजून काही येऊ द्या.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता.

पैशाचे झाड- भाग ५

अतरंगी ·

अत्रंगी भौ... किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे. जब जागो तब सवेरा.... अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे. लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल. हा लेख त्यांच्या करता, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण यम बी ए फायनान्स चे वचन नकळे आम्हां

अत्रंगी भौ... किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे. जब जागो तब सवेरा.... अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे. लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल. हा लेख त्यांच्या करता, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण यम बी ए फायनान्स चे वचन नकळे आम्हां
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला. " अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये.

पैशाचे झाड- भाग ४

अतरंगी ·

सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ही जर गोष्ट समजली तर बऱ्याच गोष्टी सहज सुलभ होतात. तसेच, अंथरूण पाहून पाय पसरावे ही पण गोष्ट समजली पाहीजे. रिण काढून सण कशाला करायचे हा जुना विचार झाला. माझ्यापुरते बोलायचे झाले तर शून्यातून सुरवात आसल्या मुळे सर्व सण रिण करूनच करावे लागले. पण कर्ज काढताना अंथरूणाचा नेहमीच विचार केला. पहिली गाडी कर्ज काढूनच घेतली. सहकारी म्हणाले एवढी काय जरूर आहे,माझा विचार मांडला,जर सेव्हिंग खर्च केले तर इमर्जन्सी मधे मोठी रक्कम कुठून उभी करणार. कर्जावरचे व्याज व सेव्हिंग मधले व्याज जर गणीत केले तर फक्त, दोन टक्के व्याजाने मोठी रक्कम मिळते, इमर्जन्सी साठी पैसे तयार व हौसही भागली. शिवाय म्हातारपणात गाडी घेतली तर मुले,जावई सुना चालवणार. बाबा तुम्ही मागे बसा म्हणणार. सहकार्मचार्यानां पटले व पुढच्याच महिन्यात सात आठ गाड्या हापिसात उभ्या राहू लागल्या. माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अ‍ॅसेट नसून लाएबिलिटी असते. काही अंशी सहमत पण तरीसुद्धा या करता वेगळेच तर्क दिले तर कदाचित लेखातला हिरो कर्ज काढायला तयार होईल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे. घराची जबाबदारी उचलताना सर्वाचा विचार करावा लागतो आपली मते थोपल्यास बाकीच्यांची घुसमट होते. पैसे कमवा पण पैशाचे झाड लावून पुढच्या पिढीला आळशी बनवू नका. झाडाचे प्रजोत्पादन दिवस संपले की पुढची पिढी रस्त्यावर येऊ शकते. पूत सपूत तो क्या धन सिंचे पूत कपूत तो क्या धन सिंचे सुवर्णमध्य काढून मस्त जगा... कविवर्य बोरकर म्हणतात, तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे स्वप्‍न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे कर्नल तपस्वी म्हणतात, म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल ? मेल्यावर काय होईल त्याच उत्तर मेल्या शिवाय कळणार नाही म्हणून म्हणतो..... इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही येणारा दिवस जगून घ्या काय माहिती.... देवदूत येतील का यमदूत नेतील पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील म्हणून म्हणतो....... आजच्या करता जगा उद्याचा विचार फार करू नका... तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर तुलसी चिंता क्यू करे तू भज ले रघुवीर याचाही विचार करावा. म्हणणे एवढेच की प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नाही हे ही तेवढेच खरे. लेख चांगला आहे. विषय उत्तम रितीने वाचकांपर्यंत पोहचला आहे.

टर्मीनेटर 28/01/2023 - 16:34
वाचतोय... छान सुरु आहे मालिका! अभ्याचे काही विचार पटले, काही नाही पटले... पण ते चालायचेच. वरती कर्नल साहेबांनी लिहिलंच आहे की,
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

nutanm 29/01/2023 - 08:58
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!

nutanm 29/01/2023 - 08:58
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!

सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ही जर गोष्ट समजली तर बऱ्याच गोष्टी सहज सुलभ होतात. तसेच, अंथरूण पाहून पाय पसरावे ही पण गोष्ट समजली पाहीजे. रिण काढून सण कशाला करायचे हा जुना विचार झाला. माझ्यापुरते बोलायचे झाले तर शून्यातून सुरवात आसल्या मुळे सर्व सण रिण करूनच करावे लागले. पण कर्ज काढताना अंथरूणाचा नेहमीच विचार केला. पहिली गाडी कर्ज काढूनच घेतली. सहकारी म्हणाले एवढी काय जरूर आहे,माझा विचार मांडला,जर सेव्हिंग खर्च केले तर इमर्जन्सी मधे मोठी रक्कम कुठून उभी करणार. कर्जावरचे व्याज व सेव्हिंग मधले व्याज जर गणीत केले तर फक्त, दोन टक्के व्याजाने मोठी रक्कम मिळते, इमर्जन्सी साठी पैसे तयार व हौसही भागली. शिवाय म्हातारपणात गाडी घेतली तर मुले,जावई सुना चालवणार. बाबा तुम्ही मागे बसा म्हणणार. सहकार्मचार्यानां पटले व पुढच्याच महिन्यात सात आठ गाड्या हापिसात उभ्या राहू लागल्या. माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अ‍ॅसेट नसून लाएबिलिटी असते. काही अंशी सहमत पण तरीसुद्धा या करता वेगळेच तर्क दिले तर कदाचित लेखातला हिरो कर्ज काढायला तयार होईल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे. घराची जबाबदारी उचलताना सर्वाचा विचार करावा लागतो आपली मते थोपल्यास बाकीच्यांची घुसमट होते. पैसे कमवा पण पैशाचे झाड लावून पुढच्या पिढीला आळशी बनवू नका. झाडाचे प्रजोत्पादन दिवस संपले की पुढची पिढी रस्त्यावर येऊ शकते. पूत सपूत तो क्या धन सिंचे पूत कपूत तो क्या धन सिंचे सुवर्णमध्य काढून मस्त जगा... कविवर्य बोरकर म्हणतात, तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे स्वप्‍न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे कर्नल तपस्वी म्हणतात, म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल ? मेल्यावर काय होईल त्याच उत्तर मेल्या शिवाय कळणार नाही म्हणून म्हणतो..... इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही येणारा दिवस जगून घ्या काय माहिती.... देवदूत येतील का यमदूत नेतील पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील म्हणून म्हणतो....... आजच्या करता जगा उद्याचा विचार फार करू नका... तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर तुलसी चिंता क्यू करे तू भज ले रघुवीर याचाही विचार करावा. म्हणणे एवढेच की प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नाही हे ही तेवढेच खरे. लेख चांगला आहे. विषय उत्तम रितीने वाचकांपर्यंत पोहचला आहे.

टर्मीनेटर 28/01/2023 - 16:34
वाचतोय... छान सुरु आहे मालिका! अभ्याचे काही विचार पटले, काही नाही पटले... पण ते चालायचेच. वरती कर्नल साहेबांनी लिहिलंच आहे की,
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

nutanm 29/01/2023 - 08:58
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!

nutanm 29/01/2023 - 08:58
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अ‍ॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्‍याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले.

पैशाचे झाड भाग :-३

अतरंगी ·
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 " अभ्या कुठे आहेस?" " गावातच आहे, का रे?" "विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. " " निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.' एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती. सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता. रोजच्या बसण्या ऊठण्यातल्या मित्रावर ओढवलेली ही परिस्थिती , त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

पैशाचे झाड भाग :-२

अतरंगी ·

दोन्ही भाग वाचले. आवडले.असे पर्याय निवडून जगण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. ज्यांना ती मिळते ते खरोखर समाधानी,आनंदी असतात का ? कदाचित ते पण आपल्याच बोटीत बसलेले तर नाही. विचार करण्यासारखा विषय आहे.

दोन्ही भाग वाचले. आवडले.असे पर्याय निवडून जगण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. ज्यांना ती मिळते ते खरोखर समाधानी,आनंदी असतात का ? कदाचित ते पण आपल्याच बोटीत बसलेले तर नाही. विचार करण्यासारखा विषय आहे.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला. खंबे संपले तसे सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली.

पैशाचे झाड- भाग १

अतरंगी ·
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

सुजित जाधव ·

Bhakti 10/01/2023 - 08:26
छान परिचय! मराठी भाषेतील एक गाजलेले पुस्तक आहे.अनेकदा यांचा परिचय वाचला आहे. दुर्दैवाने लेखक किशोर काळे अपघाती मृत्यू झाला हे जेव्हा वाचलं,वाईट वाटलं.

सुबोध खरे 10/01/2023 - 10:48
हे पुस्तक मी खूप अगोदर वाचलेले आहे.( माझ्या संग्रही आहे). यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कनिष्ठ आर्थिक वर्गात जेंव्हा जेंव्हा बाप कुटुंबाला आधार देत नाही तेथे मुलांचे आयुष्य अत्यंत कष्टाचे जाते. डॉ किशोर काळे यांनी लिहिलेले आहे त्या कोल्हाटी समाजात तर पुरुष ऐदी स्वार्थी आणि अत्यंत नालायक असेच आढळतात. स्वतःच्या ऐदीपणासाठी आपल्या बायकोला मुलीला धंद्याला लावायला त्यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही. त्यातून बायकोला मुलगी झाली तर आपल्या म्हातारपणाची सोय झाली असेच ते समजतात. याउलट मुलगा जन्माला आला तर त्याच्यावर पैसे खर्च करायला लागतो म्हणून ते मुलांचा दुःस्वासच करताना आढळतात. या समाजातून स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईटच आहे. देहाच्या आड मन असेल हा विचार सुद्धा त्यांच्या पुरुषांच्या मनात येत नाही. बहुसंख्य अनुसूचित/ भटक्या जमातीत जात पंचायतीत सुद्धा पुरुष दारू आणि मटणासाठी सहज विकले जातात असेच बहुतेक साहित्यात आढळते. त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळतच नाही. जितका समाज गरीब आणि अज्ञानी तितकी त्यातील स्त्रियांची स्थिती हलाखीची अशी स्थिती आहे. गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर. डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या स्वतःच्या लेखनातून जाणवते. दुर्दैवाने त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर सुद्धा त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वादंग झाले असे वाचल्याचे आठवते.

In reply to by सुबोध खरे

Trump 10/01/2023 - 12:41
गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.
पुर्णपणे चुकीचे. गरीबीतुन पुढे आलेली कितीतरी लोक स्वतःच्या पायावर उभे राहुन कणखर असतात. -- मुर्दाडचा अर्थ येथे दिलेला आहे. : https://मराठी.भारत/मराठी/शब्द/मुर्दाड/

पुस्तक परीचय आवडला असे कसे म्हणु? माणुस स्वर्थापोटी काय काय करेल याचा नेम नाही. परंतु परीचय वाचुन पुस्तक वाचायची उत्सुकता चळवली गेली आहे ईतके मात्र म्हणेन.

Bhakti 10/01/2023 - 08:26
छान परिचय! मराठी भाषेतील एक गाजलेले पुस्तक आहे.अनेकदा यांचा परिचय वाचला आहे. दुर्दैवाने लेखक किशोर काळे अपघाती मृत्यू झाला हे जेव्हा वाचलं,वाईट वाटलं.

सुबोध खरे 10/01/2023 - 10:48
हे पुस्तक मी खूप अगोदर वाचलेले आहे.( माझ्या संग्रही आहे). यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कनिष्ठ आर्थिक वर्गात जेंव्हा जेंव्हा बाप कुटुंबाला आधार देत नाही तेथे मुलांचे आयुष्य अत्यंत कष्टाचे जाते. डॉ किशोर काळे यांनी लिहिलेले आहे त्या कोल्हाटी समाजात तर पुरुष ऐदी स्वार्थी आणि अत्यंत नालायक असेच आढळतात. स्वतःच्या ऐदीपणासाठी आपल्या बायकोला मुलीला धंद्याला लावायला त्यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही. त्यातून बायकोला मुलगी झाली तर आपल्या म्हातारपणाची सोय झाली असेच ते समजतात. याउलट मुलगा जन्माला आला तर त्याच्यावर पैसे खर्च करायला लागतो म्हणून ते मुलांचा दुःस्वासच करताना आढळतात. या समाजातून स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईटच आहे. देहाच्या आड मन असेल हा विचार सुद्धा त्यांच्या पुरुषांच्या मनात येत नाही. बहुसंख्य अनुसूचित/ भटक्या जमातीत जात पंचायतीत सुद्धा पुरुष दारू आणि मटणासाठी सहज विकले जातात असेच बहुतेक साहित्यात आढळते. त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळतच नाही. जितका समाज गरीब आणि अज्ञानी तितकी त्यातील स्त्रियांची स्थिती हलाखीची अशी स्थिती आहे. गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर. डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या स्वतःच्या लेखनातून जाणवते. दुर्दैवाने त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर सुद्धा त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वादंग झाले असे वाचल्याचे आठवते.

In reply to by सुबोध खरे

Trump 10/01/2023 - 12:41
गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.
पुर्णपणे चुकीचे. गरीबीतुन पुढे आलेली कितीतरी लोक स्वतःच्या पायावर उभे राहुन कणखर असतात. -- मुर्दाडचा अर्थ येथे दिलेला आहे. : https://मराठी.भारत/मराठी/शब्द/मुर्दाड/

पुस्तक परीचय आवडला असे कसे म्हणु? माणुस स्वर्थापोटी काय काय करेल याचा नेम नाही. परंतु परीचय वाचुन पुस्तक वाचायची उत्सुकता चळवली गेली आहे ईतके मात्र म्हणेन.
मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही… कथेची सुरुवात होते जिजीपासून.. जिजींच खर नाव ताराबाई, त्यांचा जन्म साळी समाजात होतो. जिजींची आई लक्ष्मीबाई व वडील महादेव सोलापूरला राहत असतात. महादेव हा थोडा वेडसर असतो.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.