मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हागृ महिमा..

पुंबा ·

आदूबाळ 30/08/2017 - 14:10
लौल. आणखी एक पानः
खूप वाईट परिस्थिती होती हो, खूपच वाईट. रावल्या हुंदके देत होता, लक्ष्या तर धाय मोकलून रडत होता. अपयश समोर उभं होतं. त्यांना म्हटलं, अरे बाळांनो असा धीर सोडू नका. काबिल बनो, कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी. (कोणीतरी लिहून घेतलं वाटतं हे. नंतर एका सिनेमात हा डायलॉग म्हणून आला म्हणे. पण त्यात सगळे माझे ज्युनियर असल्याने मी तो पाहिला नाही.) लक्ष्या आणि रावल्या म्हणाले, म्हाग्रू मला वाचवा. (हेही कोणीतरी म्हणालं होतं. नक्कीच कोणीतरी ज्युनियर असणार.) मी त्यांना म्हणालो, रावल्या तुझं बिहेव चुकतंय. आय हॅव नथिंग टु ऑफर यू बट ब्लड, टॉईल, टियर्स अ‍ॅण्ड स्वेट. वी विल फाईट ऑन बीचेस. (हेही कोणी ज्युनियर... पण आता तुम्हाला माहीत आहेच.) मग असा धीर दिल्यावर लक्ष्या आणि रावल्या गेले बाहेर आणि चिकटून बसले दिवसभर. मी बाहेरूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो. जिथे गॅप असेल त्या बाऊंड्रीबाहेर जायचो, आणि ते तिथे मारायचे शॉट. (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) दिवसभर असा गोल गोल इकडेतिकडे पळत राहिलो, आणि लक्ष्या आणि रावल्या तिथे तिथे मारत राहिले. मध्येच मला घाईची लागली म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जावं लागलं. लक्ष्याचा गैरसमज झाला की आता गॅप तिथे आहे, म्हणून त्याने चक्क सिक्सर मारली की हो! - "ईडन गार्डन्समध्ये म्हाग्रू" या प्रकरणातून साभार.

In reply to by आदूबाळ

पुंबा 30/08/2017 - 15:20
हाहाहाहा...
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
ROFL....!!

In reply to by पुंबा

संग्राम 30/08/2017 - 16:38
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-) (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) अगागागा .......

इरसाल 30/08/2017 - 15:44
म्हागृंचा अपमान हे. तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत. ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ????? ##सही## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

जेम्स वांड 30/08/2017 - 15:47
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण .

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:52
अगागागागागा!! फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?

लई भारी!!!! म्हाग्रुंचे कैसे बोलणे । म्हाग्रुंचे कैसे चालणे । म्हाग्रुंचे कैसे नाचणे । अवघा हलकल्लोळ करावा। म्हाग्रु मस्तकी धरावा। महाराष्ट्र कारणे।

स्वधर्म 30/08/2017 - 18:19
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 31/08/2017 - 01:29
अगदी अगदी.. मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)

पुंबा 30/08/2017 - 19:19
सर्व प्रतिसादकांचे आभार.. मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.

आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत. आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो. एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे. रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 04/09/2017 - 14:08
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात

पुंबा 01/09/2017 - 08:52
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल

सुबोध खरे 01/09/2017 - 09:28
हायला लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.

गामा पैलवान 01/09/2017 - 13:30
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 01/09/2017 - 13:43
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.

हुप्प्या 03/09/2017 - 21:37
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!

सुबोध खरे 05/09/2017 - 20:00
आपला लेखन आणि पैजार बुवांचे विडंबन वाचून हसत हसत लोळलो. सुरुवातीला वाटायचं कि हे "महागुरू स्वतःला फार शहाणे समजतात" असं फक्त मलाच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अतिशहाणपणाची झाक आहे. पण माझ्यासारखे वाटणारे बरेच आहेत हे पाहून अजूनच हसू आलं.

तुमच्यामुळे जाऊन ती "संपूर्ण" मुलाखत पाहिली!!! बादवे, "गोष्ट..." च्या वेळेला महागुरुंना विचारणार होतो आम्ही पण मिपाकरांच्या धाकाने नाही विचारलं!!

दरम्यान दादासाहेब फाळकेंना विलायतेहून आणलेला कॅमेरा काही केल्या चालवता येईना. त्यावेळी यूजर मॅन्युअल लिहायची पद्धत नसावी बहुतेक. फाळकेंनी जंग जंग पछाडलं पण च्छे, नो लक. मग काय, त्यांनी अशा (महा) माणसाचा शोध सुरु केला ज्याला जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शेवटी त्यांचा शोध म्हागृनपाशी येऊन थांबला. आणि मग काय झाले? आता हे पण सांगायला पाहिजे का राव! आज आपण सिने क्षेत्रात इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे?

आदूबाळ 30/08/2017 - 14:10
लौल. आणखी एक पानः
खूप वाईट परिस्थिती होती हो, खूपच वाईट. रावल्या हुंदके देत होता, लक्ष्या तर धाय मोकलून रडत होता. अपयश समोर उभं होतं. त्यांना म्हटलं, अरे बाळांनो असा धीर सोडू नका. काबिल बनो, कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी. (कोणीतरी लिहून घेतलं वाटतं हे. नंतर एका सिनेमात हा डायलॉग म्हणून आला म्हणे. पण त्यात सगळे माझे ज्युनियर असल्याने मी तो पाहिला नाही.) लक्ष्या आणि रावल्या म्हणाले, म्हाग्रू मला वाचवा. (हेही कोणीतरी म्हणालं होतं. नक्कीच कोणीतरी ज्युनियर असणार.) मी त्यांना म्हणालो, रावल्या तुझं बिहेव चुकतंय. आय हॅव नथिंग टु ऑफर यू बट ब्लड, टॉईल, टियर्स अ‍ॅण्ड स्वेट. वी विल फाईट ऑन बीचेस. (हेही कोणी ज्युनियर... पण आता तुम्हाला माहीत आहेच.) मग असा धीर दिल्यावर लक्ष्या आणि रावल्या गेले बाहेर आणि चिकटून बसले दिवसभर. मी बाहेरूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो. जिथे गॅप असेल त्या बाऊंड्रीबाहेर जायचो, आणि ते तिथे मारायचे शॉट. (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) दिवसभर असा गोल गोल इकडेतिकडे पळत राहिलो, आणि लक्ष्या आणि रावल्या तिथे तिथे मारत राहिले. मध्येच मला घाईची लागली म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जावं लागलं. लक्ष्याचा गैरसमज झाला की आता गॅप तिथे आहे, म्हणून त्याने चक्क सिक्सर मारली की हो! - "ईडन गार्डन्समध्ये म्हाग्रू" या प्रकरणातून साभार.

In reply to by आदूबाळ

पुंबा 30/08/2017 - 15:20
हाहाहाहा...
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
ROFL....!!

In reply to by पुंबा

संग्राम 30/08/2017 - 16:38
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-) (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) अगागागा .......

इरसाल 30/08/2017 - 15:44
म्हागृंचा अपमान हे. तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत. ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ????? ##सही## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

जेम्स वांड 30/08/2017 - 15:47
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण .

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:52
अगागागागागा!! फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?

लई भारी!!!! म्हाग्रुंचे कैसे बोलणे । म्हाग्रुंचे कैसे चालणे । म्हाग्रुंचे कैसे नाचणे । अवघा हलकल्लोळ करावा। म्हाग्रु मस्तकी धरावा। महाराष्ट्र कारणे।

स्वधर्म 30/08/2017 - 18:19
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?

In reply to by पिलीयन रायडर

रुपी 31/08/2017 - 01:29
अगदी अगदी.. मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)

पुंबा 30/08/2017 - 19:19
सर्व प्रतिसादकांचे आभार.. मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.

आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत. आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो. एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे. रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

राजाभाउ 04/09/2017 - 14:08
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात

पुंबा 01/09/2017 - 08:52
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल

सुबोध खरे 01/09/2017 - 09:28
हायला लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.

गामा पैलवान 01/09/2017 - 13:30
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 01/09/2017 - 13:43
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.

हुप्प्या 03/09/2017 - 21:37
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!

सुबोध खरे 05/09/2017 - 20:00
आपला लेखन आणि पैजार बुवांचे विडंबन वाचून हसत हसत लोळलो. सुरुवातीला वाटायचं कि हे "महागुरू स्वतःला फार शहाणे समजतात" असं फक्त मलाच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अतिशहाणपणाची झाक आहे. पण माझ्यासारखे वाटणारे बरेच आहेत हे पाहून अजूनच हसू आलं.

तुमच्यामुळे जाऊन ती "संपूर्ण" मुलाखत पाहिली!!! बादवे, "गोष्ट..." च्या वेळेला महागुरुंना विचारणार होतो आम्ही पण मिपाकरांच्या धाकाने नाही विचारलं!!

दरम्यान दादासाहेब फाळकेंना विलायतेहून आणलेला कॅमेरा काही केल्या चालवता येईना. त्यावेळी यूजर मॅन्युअल लिहायची पद्धत नसावी बहुतेक. फाळकेंनी जंग जंग पछाडलं पण च्छे, नो लक. मग काय, त्यांनी अशा (महा) माणसाचा शोध सुरु केला ज्याला जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शेवटी त्यांचा शोध म्हागृनपाशी येऊन थांबला. आणि मग काय झाले? आता हे पण सांगायला पाहिजे का राव! आज आपण सिने क्षेत्रात इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे?
महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!

बलात्काराच्या तक्रारी : खोट्या की खर्‍या

नर्मदेतला गोटा ·

बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध किंवा खोटी आशा दाखवून केलेला संभोग. तो पति ने केला तरी आणि/किंवा इतर कोणीही केला तरी चूकच. तक्रारदार महिलेला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ती तक्रार खरी की खोटी हे प्रामाणिकपणे शोधणं पोलिसांचा काम आहे. त्यामुळे एखादी तक्रार खोटी आहे हे सिद्ध झालं तरीही तक्रारी येत राहणारच. या तक्रारींना पूर्वग्रह दूषित नजरेने न बघता त्यातील अन्यायी व्यक्तीला शिक्षा करणं हे पोलिसांच आणि न्यायालयाच काम आहे.

In reply to by ज्योति अळवणी

खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर संबंध बलात्कार कसा? जर दोघेही सज्ञान असतील तर महिलेने स्वतःच्या इच्छेने घेतलेला निर्णय असतो तो. त्यात बळजबरी नसते. जिथे दोघांच्या संमंतीने संबंध ठेवले गेले आहेत तिथे न्यायालयाने काय करावे? केवळ कायदा महिलांच्या बाजुने आहे म्हणुन पुरुषांना शिक्षा होऊ शकत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

होय आजकाल किती तरी पेज थ्री स्त्रिया पुरुषांना वापरून फेकून देतात, डोईजड झाला की नवा शोधतात. कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा आणि कशी बोंब ठोकायची हे त्यांना पुरते माहीत असते. पण या बायकांच्याच प्रकरणात प्रशासन यंत्रणा अडकली आहे. जिथे खरोखरच अन्याय घडत आहे, जिथे मेडिया पोचत नाही अन्यायाला वाचा फुटू शकत नाही ती प्रकरणे मात्र यामुळे दुर्लक्षिली जातात

In reply to by पिलीयन रायडर

mayu4u 02/08/2017 - 11:32
कायदे/नियम स्त्रियांच्या बाजूने बनवले गेल्याचे हे दुष्परिणाम असावेत. र च्या क ने : कार्यालयातल्या एका policy चं नाव सुद्धा "prevention of sexual harassment of women " असं आहे.

In reply to by एमी

एमी 03/08/2017 - 09:03
If any unmarried couple of the right legal age “indulge in sexual gratification,” this will be considered a valid marriage and they could be termed “husband and wife,” the Madras High Court has ruled in a judgment that gives a new twist to the concept of premarital sex. The court said that if a bachelor has completed 21 years of age and an unmarried woman 18 years, they have acquired the freedom of choice guaranteed by the Constitution. “Consequently, if any couple choose to consummate their sexual cravings, then that act becomes a total commitment with adherence to all consequences that may follow, except on certain exceptional considerations.” The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece वरील केसेसचा निकाल या बातमीतल्या केस-लॉ ला गाइडलाइन मानुन का देत नाहीत?

In reply to by उदय

एमी 04/08/2017 - 06:32
शोधावे लागेल. मला आठवतेय त्यानुसार या निकालानंतर सोमि वर बराच गदारोळ झालेला. मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल. वरील गुन्हे (हो गुन्हेच!!) कोणत्या हेडरखाली टाकावे हा प्रॉब्लेम आहे. एकतर त्यासाठी वेगळा कायदा करा (फसवणुकीचा गुन्हा; something like posydated cheque bounce) किंवा तो मद्रास कोर्टचा केसलॉ तरी वापरा.

In reply to by नर्मदेतला गोटा

एमी 07/08/2017 - 06:26
हो येईल की! (त्या 2बहक वगैरे बघून लगीन करणार्यापण 'वस्तू-सेवा'चीच किंमत मागत असतात. तो काय भाकर्या बडवण्याचा पागार असतो का :D)

In reply to by एमी

उदय 07/08/2017 - 06:35
मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल.
ही बातमी कुठे मिळेल? हे तर एकदम इंटरेस्टिंग प्रकरण दिसतंय.

बापू नारू 03/08/2017 - 14:02
"पुण्यातल्या एका प्रकरणात एका महीलेने(वय 41) एका युवा नेत्याविरुद्ध(वय 38) अशीच तक्रार दाखल केली आहे." युवा नेता कसला? सरळ म्हणा कि टिळकांचा दिवटा आहे .

In reply to by बापू नारू

एमी 06/08/2017 - 06:39
खिक् :P त्यापेक्षा 'टिळक कसे यंव टिळक कसे त्यंव' बोलत बसणे 'त्यांना' जास्त सोयीस्कर आहे :D

In reply to by एमी

नेमके टिळक जयंती असतानाच तिला बलात्कार चा साक्षात्कार झाला ते पण ५ वर्षाने ? नोंद- मी कोणत्याही पक्षाचा पाठीराख नाही

बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध किंवा खोटी आशा दाखवून केलेला संभोग. तो पति ने केला तरी आणि/किंवा इतर कोणीही केला तरी चूकच. तक्रारदार महिलेला तक्रार करण्याचा अधिकार आहे. ती तक्रार खरी की खोटी हे प्रामाणिकपणे शोधणं पोलिसांचा काम आहे. त्यामुळे एखादी तक्रार खोटी आहे हे सिद्ध झालं तरीही तक्रारी येत राहणारच. या तक्रारींना पूर्वग्रह दूषित नजरेने न बघता त्यातील अन्यायी व्यक्तीला शिक्षा करणं हे पोलिसांच आणि न्यायालयाच काम आहे.

In reply to by ज्योति अळवणी

खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर संबंध बलात्कार कसा? जर दोघेही सज्ञान असतील तर महिलेने स्वतःच्या इच्छेने घेतलेला निर्णय असतो तो. त्यात बळजबरी नसते. जिथे दोघांच्या संमंतीने संबंध ठेवले गेले आहेत तिथे न्यायालयाने काय करावे? केवळ कायदा महिलांच्या बाजुने आहे म्हणुन पुरुषांना शिक्षा होऊ शकत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

होय आजकाल किती तरी पेज थ्री स्त्रिया पुरुषांना वापरून फेकून देतात, डोईजड झाला की नवा शोधतात. कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा आणि कशी बोंब ठोकायची हे त्यांना पुरते माहीत असते. पण या बायकांच्याच प्रकरणात प्रशासन यंत्रणा अडकली आहे. जिथे खरोखरच अन्याय घडत आहे, जिथे मेडिया पोचत नाही अन्यायाला वाचा फुटू शकत नाही ती प्रकरणे मात्र यामुळे दुर्लक्षिली जातात

In reply to by पिलीयन रायडर

mayu4u 02/08/2017 - 11:32
कायदे/नियम स्त्रियांच्या बाजूने बनवले गेल्याचे हे दुष्परिणाम असावेत. र च्या क ने : कार्यालयातल्या एका policy चं नाव सुद्धा "prevention of sexual harassment of women " असं आहे.

In reply to by एमी

एमी 03/08/2017 - 09:03
If any unmarried couple of the right legal age “indulge in sexual gratification,” this will be considered a valid marriage and they could be termed “husband and wife,” the Madras High Court has ruled in a judgment that gives a new twist to the concept of premarital sex. The court said that if a bachelor has completed 21 years of age and an unmarried woman 18 years, they have acquired the freedom of choice guaranteed by the Constitution. “Consequently, if any couple choose to consummate their sexual cravings, then that act becomes a total commitment with adherence to all consequences that may follow, except on certain exceptional considerations.” The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece वरील केसेसचा निकाल या बातमीतल्या केस-लॉ ला गाइडलाइन मानुन का देत नाहीत?

In reply to by उदय

एमी 04/08/2017 - 06:32
शोधावे लागेल. मला आठवतेय त्यानुसार या निकालानंतर सोमि वर बराच गदारोळ झालेला. मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल. वरील गुन्हे (हो गुन्हेच!!) कोणत्या हेडरखाली टाकावे हा प्रॉब्लेम आहे. एकतर त्यासाठी वेगळा कायदा करा (फसवणुकीचा गुन्हा; something like posydated cheque bounce) किंवा तो मद्रास कोर्टचा केसलॉ तरी वापरा.

In reply to by नर्मदेतला गोटा

एमी 07/08/2017 - 06:26
हो येईल की! (त्या 2बहक वगैरे बघून लगीन करणार्यापण 'वस्तू-सेवा'चीच किंमत मागत असतात. तो काय भाकर्या बडवण्याचा पागार असतो का :D)

In reply to by एमी

उदय 07/08/2017 - 06:35
मग 4-5 दिवसांनी त्या न्यायाधीशांनी एक एक्सप्लेनेटरी नोट काढलेली त्यात हा निकाल कसा योग्य आहे हे अगदी व्यवस्थित सांगितलेल.
ही बातमी कुठे मिळेल? हे तर एकदम इंटरेस्टिंग प्रकरण दिसतंय.

बापू नारू 03/08/2017 - 14:02
"पुण्यातल्या एका प्रकरणात एका महीलेने(वय 41) एका युवा नेत्याविरुद्ध(वय 38) अशीच तक्रार दाखल केली आहे." युवा नेता कसला? सरळ म्हणा कि टिळकांचा दिवटा आहे .

In reply to by बापू नारू

एमी 06/08/2017 - 06:39
खिक् :P त्यापेक्षा 'टिळक कसे यंव टिळक कसे त्यंव' बोलत बसणे 'त्यांना' जास्त सोयीस्कर आहे :D

In reply to by एमी

नेमके टिळक जयंती असतानाच तिला बलात्कार चा साक्षात्कार झाला ते पण ५ वर्षाने ? नोंद- मी कोणत्याही पक्षाचा पाठीराख नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. पुढे असंही म्हटलंय एका महिलेनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच लग्नाआधी पतीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा खटलाही दाखल केला होता.

चायना आणि चुंबी (३) संधी मुत्सद्देगिरीची

माहितगार ·

मोहन 06/07/2017 - 16:02
एक मात्र कौतुकास्पद आहे. चिन्यां कडून ( बहुतांशी चिनी माध्यमांतून ) कितीही उकसावण्याचे प्रयत्न होत असले तरीही भारतातर्फे संयत पण ठाम प्रतिक्रीयाच येत आहे. भारतीय परराष्ट्र निती आता जरा प्रगल्भ होत आहे असे वाटते. ("हो हो हो हो --- नाही नाही नाही" च्या पुढे गेली आहे)

माझ्यासारखे अनेक जण १९६२ साली जन्मलेले नव्हते तेव्हा ते युद्ध अनुभवले नाही. (बातम्यांतून). कळायला लागल्यापासून चीनच्या बागुलबुवाच्याच गोष्टी ऐकल्या आहेत. उभ्या हयातीत एकदा तरी चीनचे फुटलेले थोबाड पाहायची इच्छा आहे. नशीबात आहे की नाही देव जाणे !

In reply to by धर्मराजमुटके

मोहन 07/07/2017 - 13:03
मला चीनी आक्रमण चांगलेच आठवणीत आहे. शाळेत आमच्या कडून "जिकू किंवा मरू ... " वगैरे समरगीते म्हणून घेतली जात. रात्री कधीही सायरन वाजून ब्ल्याक आउट व्हायचा, खबरदारी म्हणून. कोणीही मेणबत्ती सुद्धा लावत नसे. भारतीय सेनेच्या परक्रमाच्याच बातम्या येत. बहुदा त्या अतीरंजीत असत. पण आमचा उर अभिमानाने भरुन येत असे. मधूनच चीनी फौजा दिल्लीला धडकू शकतात अशाही बातम्या येत व आमची घबराट उडत असे. त्या आक्रमणाने माझ्या मनातली पं. नेहरूंची प्रतीमा फारच मलीन झाली. पंचशील आणि हिंदी-चीनी भाई भाई चे नारे देतांना अंदाज कसा आला नाही असेच वाटत राहिले.

मनो 07/07/2017 - 11:03
भारत चीन सीमेवर सिक्कीम हा एकाच भाग असा आहे की जिथे भूभाग भारताला चीनवर आक्रमण करण्यासाठी योग्य आहे. इथे चिनी चौक्या खाली आणि भारतीय तोफा वरून मारा करू शकतात. हा भूभाग चिनी बाजूने पोचण्यासाठी अडचणींचा आहे. चीनला हे चांगले माहित आहे, आणि भारताचा हा फायदा कमी करावा म्हणून चीन तिथे रस्ता बांधतो आहे. अमेरिका भारताला मदत करण्याच्या फंदात पडणार नाही, ही लढाई भारताला लढायची आहे. चीन पाहतो आहे की भारताचा संयम किती मर्यादेपर्यंत टिकतो. उघड संघर्ष भारताला परवडणारा नाही, कारण चीन मग त्यांना अनुकूल अश्या तवांग भागात आक्रमण करेल आणि भारताला तिथे स्थिती प्रतिकूल आहे.

मोहन 06/07/2017 - 16:02
एक मात्र कौतुकास्पद आहे. चिन्यां कडून ( बहुतांशी चिनी माध्यमांतून ) कितीही उकसावण्याचे प्रयत्न होत असले तरीही भारतातर्फे संयत पण ठाम प्रतिक्रीयाच येत आहे. भारतीय परराष्ट्र निती आता जरा प्रगल्भ होत आहे असे वाटते. ("हो हो हो हो --- नाही नाही नाही" च्या पुढे गेली आहे)

माझ्यासारखे अनेक जण १९६२ साली जन्मलेले नव्हते तेव्हा ते युद्ध अनुभवले नाही. (बातम्यांतून). कळायला लागल्यापासून चीनच्या बागुलबुवाच्याच गोष्टी ऐकल्या आहेत. उभ्या हयातीत एकदा तरी चीनचे फुटलेले थोबाड पाहायची इच्छा आहे. नशीबात आहे की नाही देव जाणे !

In reply to by धर्मराजमुटके

मोहन 07/07/2017 - 13:03
मला चीनी आक्रमण चांगलेच आठवणीत आहे. शाळेत आमच्या कडून "जिकू किंवा मरू ... " वगैरे समरगीते म्हणून घेतली जात. रात्री कधीही सायरन वाजून ब्ल्याक आउट व्हायचा, खबरदारी म्हणून. कोणीही मेणबत्ती सुद्धा लावत नसे. भारतीय सेनेच्या परक्रमाच्याच बातम्या येत. बहुदा त्या अतीरंजीत असत. पण आमचा उर अभिमानाने भरुन येत असे. मधूनच चीनी फौजा दिल्लीला धडकू शकतात अशाही बातम्या येत व आमची घबराट उडत असे. त्या आक्रमणाने माझ्या मनातली पं. नेहरूंची प्रतीमा फारच मलीन झाली. पंचशील आणि हिंदी-चीनी भाई भाई चे नारे देतांना अंदाज कसा आला नाही असेच वाटत राहिले.

मनो 07/07/2017 - 11:03
भारत चीन सीमेवर सिक्कीम हा एकाच भाग असा आहे की जिथे भूभाग भारताला चीनवर आक्रमण करण्यासाठी योग्य आहे. इथे चिनी चौक्या खाली आणि भारतीय तोफा वरून मारा करू शकतात. हा भूभाग चिनी बाजूने पोचण्यासाठी अडचणींचा आहे. चीनला हे चांगले माहित आहे, आणि भारताचा हा फायदा कमी करावा म्हणून चीन तिथे रस्ता बांधतो आहे. अमेरिका भारताला मदत करण्याच्या फंदात पडणार नाही, ही लढाई भारताला लढायची आहे. चीन पाहतो आहे की भारताचा संयम किती मर्यादेपर्यंत टिकतो. उघड संघर्ष भारताला परवडणारा नाही, कारण चीन मग त्यांना अनुकूल अश्या तवांग भागात आक्रमण करेल आणि भारताला तिथे स्थिती प्रतिकूल आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सौदा होऊ शकला नाही तर युद्धापर्यंत गोष्ट जाऊ शकते.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

दस का बीस

किसन शिंदे ·

अभ्या.. 22/05/2017 - 17:28
देणारे असतात म्हनून घेतात घेणारे असतात म्हनून देतात . कीती त्रास करुन घेशील किसना? आपण एक रांगेच्या नाट्यगृहासाठी आंदोलन उभे करुयात काय?

In reply to by धर्मराजमुटके

मराठी_माणूस 23/05/2017 - 10:39
त्यांच्या कडे मर्यादीत कोटा असतो असे वाट्ते. एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.

In reply to by मराठी_माणूस

किसन शिंदे 23/05/2017 - 11:54
एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.
हा अनुभव घेऊन झालाय. त्यामुळे त्या भानगडीत पडत नाही.

In reply to by सूड

अर्रर्र! प्रेमाची प्रतिक्रिया दिली पांडूने,आणी ह्यांनी ग्रुहीत धरली आमच्यावर..! असो..! नको त्या बाटलीला हवं ते बुच बसलं! :p चालायचंच! =))

टवाळ कार्टा 22/05/2017 - 17:51
पुढल्यावेळी त्या चार्टचा फोटो घे आणि त्या नाटकाच्या प्रमोशनच्या चेपु भिंतीवर टाक....आणि नाटकाच्या दिवशीच्या चार्टचा फोटोपण ;)

खेडूत 22/05/2017 - 18:03
'अमर फोटो स्टुडिओ' बाबतीत असेच होत असल्याने अद्याप पाहिलेले नाही. फोनवर बुकिंग घ्यायला नाही म्हणत नाहीत हे मात्र विशेष वाटले. असेच फोन बुकिंग करून मागची सीट म्हणून मी गेलोच नाही, पण पुढ्च्या वेळेस परत बुकिंग घ्यायला तयार होते!

कवट्या महांकाळ 22/05/2017 - 18:15
हे खरे आहे हाच अनुभव मला पुण्यात "अण्णा भाऊ साठे" नाट्यगृह इथे आला आहे "साखर खाल्लेला माणूस"नाटकासाठी फक्त करंट बुकिंग ला तिकीट मिळत होती का नाही हे मी पाहिलं नाही पण सकाळी ९ च्या बुकिंग ला ८:४५ ला गेलो असताना पहिल्या १०-१२ रंग भरल्या होत्या विचारल्यावर म्हणाले कि कलाकारांनी बुक केली आहेत म्हणे तिकिटे ! ऐकावं ते नवलच !! आणि इतकी का बुक केली विचारल्यावर काही उत्तर नव्हतं त्याच्याकडे.

सतिश गावडे 23/05/2017 - 15:09
मलाही साखामा पाहायचे होते. पण जेव्हा पाहावं तेव्हा बुकमायशो हाऊसफुल सांगायचे. मग एक दिवस प्रशांत दामले यांच्या वेबसाईट वरुन बुकींग केले. सहाव्या रांगेचे तिकीट मिळाले. तरीही ऐनवेळी थेटरात काहीतरी घोळ झाला. मात्र हा घोळ माझ्या पथ्यावर पडला आणि काउंटरवर मला तिसऱ्या रांगेचे तिकीट मिळाले. आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले नाटक मी तिसऱ्या रांगेतून पाहिले. प्रशांत दामलेंचा अभिनय इतक्या जवळून पाहणे ही पर्वणी होती.

गवि 23/05/2017 - 15:18
चायला. गडकरीमधे असलं चालत असेल असं वाटलं नव्हतं.. धक्कादायक. ते दुसरं नवंकोरं काशिनाथ घाणेकर नाट्यगृह छत कोसळून महिनोन् महिने बंद पडलं होतं. ते झालं का आतातरी चालू?

In reply to by गवि

किसन शिंदे 23/05/2017 - 15:35
यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, रंगायतनमधील आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते आणि आता कालच्या नाटकावेळी प्रवेश केल्यानंतर मेटल डिटेक्टरच्या डाव्या बाजूस असलेले आग विझवण्याचे उपकरण एक्सपायर्ड असल्याचे आढळून आलेय.

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 23/05/2017 - 16:04
तक्रार पुस्तिकेला कोणी हिंगलून विचारत नै. आग लागलीच तर तक्रारपुस्तिका पहिली जळेल. (जिथं मंत्रालयातल्या फायली जळतात, तिथं...) फोटो काढून चेपुवर किंवा वत्स अ‍ॅपवर हाणायचा. अखिल भारतीय लाईक-शेअर-आणि-फॉर्वर्ड महामंडळाचे कार्यकर्ते आपोआप व्हायरल करतील.

In reply to by किसन शिंदे

गवि 23/05/2017 - 17:31
आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते
याला म्हणतात हाडाचा अॅडमिन बॉस... नाटकाला गेले तरी नजर बरोब्बर मुद्द्याच्या गोष्टीवर... प्रणाम घ्या हो किसनद्येवा...

In reply to by गवि

किसन शिंदे 23/05/2017 - 17:37
तीच गोष्ट रोजच्या कामाचा भाग असल्यामुळे म्हणा किंवा एखादी घाणेरडी सवय म्हणा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर अशा गोष्टींकडे माझे लक्ष हमखास जाते.

पुंबा 23/05/2017 - 17:27
कलाकारांचे पण फार काही चालते नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाबद्दल असे वाटत नाही. बघावे तेव्हा तेच किती ती अस्वच्छता, कसली ती गैरसोय वगैरे तक्रारी मिडियातून करीत असतात. फेबूवर, वॉअ‍ॅ वर पोष्टी व्हायरल करणे हे दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीनी योग्य ठरेल असे वाटते.

पाषाणभेद 23/05/2017 - 17:47
नाट्यगॄहांची गैरसोय ही नित्याचीच बाब झाली आहे. ही नाट्यगॄहे सार्वजनिक मालमत्ता असल्याकारणाने दुर्लक्ष होत असावे. ही कुण्या एन.जी.ओ. असलेल्या संस्थांकडे वार्षिक कराराने द्यावीत.

अभ्या.. 22/05/2017 - 17:28
देणारे असतात म्हनून घेतात घेणारे असतात म्हनून देतात . कीती त्रास करुन घेशील किसना? आपण एक रांगेच्या नाट्यगृहासाठी आंदोलन उभे करुयात काय?

In reply to by धर्मराजमुटके

मराठी_माणूस 23/05/2017 - 10:39
त्यांच्या कडे मर्यादीत कोटा असतो असे वाट्ते. एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.

In reply to by मराठी_माणूस

किसन शिंदे 23/05/2017 - 11:54
एक असा अनुभव. ऑनलाईन बूकिंग केले होते. जवळ जवळ एक महीना आधी. शोच्या दिवशी थीएटर वर गेल्यावर असे लक्षात आले की , त्याच जागा दुसर्‍यांना दिल्या गेल्या आहेत (हे बहुतेक काउंटर बूकींग असावे) . हे तीन चार लोकांच्या बाबतीत झाले होते. पर्यायी जागा कोपर्‍यातल्या दिल्या गेल्या कारण प्राधान्य काउंटर बूकींगला असावे. काउंटर बूकिंग आणि ऑनलाईन मधे समन्वय नाही असे दिसते.
हा अनुभव घेऊन झालाय. त्यामुळे त्या भानगडीत पडत नाही.

In reply to by सूड

अर्रर्र! प्रेमाची प्रतिक्रिया दिली पांडूने,आणी ह्यांनी ग्रुहीत धरली आमच्यावर..! असो..! नको त्या बाटलीला हवं ते बुच बसलं! :p चालायचंच! =))

टवाळ कार्टा 22/05/2017 - 17:51
पुढल्यावेळी त्या चार्टचा फोटो घे आणि त्या नाटकाच्या प्रमोशनच्या चेपु भिंतीवर टाक....आणि नाटकाच्या दिवशीच्या चार्टचा फोटोपण ;)

खेडूत 22/05/2017 - 18:03
'अमर फोटो स्टुडिओ' बाबतीत असेच होत असल्याने अद्याप पाहिलेले नाही. फोनवर बुकिंग घ्यायला नाही म्हणत नाहीत हे मात्र विशेष वाटले. असेच फोन बुकिंग करून मागची सीट म्हणून मी गेलोच नाही, पण पुढ्च्या वेळेस परत बुकिंग घ्यायला तयार होते!

कवट्या महांकाळ 22/05/2017 - 18:15
हे खरे आहे हाच अनुभव मला पुण्यात "अण्णा भाऊ साठे" नाट्यगृह इथे आला आहे "साखर खाल्लेला माणूस"नाटकासाठी फक्त करंट बुकिंग ला तिकीट मिळत होती का नाही हे मी पाहिलं नाही पण सकाळी ९ च्या बुकिंग ला ८:४५ ला गेलो असताना पहिल्या १०-१२ रंग भरल्या होत्या विचारल्यावर म्हणाले कि कलाकारांनी बुक केली आहेत म्हणे तिकिटे ! ऐकावं ते नवलच !! आणि इतकी का बुक केली विचारल्यावर काही उत्तर नव्हतं त्याच्याकडे.

सतिश गावडे 23/05/2017 - 15:09
मलाही साखामा पाहायचे होते. पण जेव्हा पाहावं तेव्हा बुकमायशो हाऊसफुल सांगायचे. मग एक दिवस प्रशांत दामले यांच्या वेबसाईट वरुन बुकींग केले. सहाव्या रांगेचे तिकीट मिळाले. तरीही ऐनवेळी थेटरात काहीतरी घोळ झाला. मात्र हा घोळ माझ्या पथ्यावर पडला आणि काउंटरवर मला तिसऱ्या रांगेचे तिकीट मिळाले. आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले नाटक मी तिसऱ्या रांगेतून पाहिले. प्रशांत दामलेंचा अभिनय इतक्या जवळून पाहणे ही पर्वणी होती.

गवि 23/05/2017 - 15:18
चायला. गडकरीमधे असलं चालत असेल असं वाटलं नव्हतं.. धक्कादायक. ते दुसरं नवंकोरं काशिनाथ घाणेकर नाट्यगृह छत कोसळून महिनोन् महिने बंद पडलं होतं. ते झालं का आतातरी चालू?

In reply to by गवि

किसन शिंदे 23/05/2017 - 15:35
यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, रंगायतनमधील आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते आणि आता कालच्या नाटकावेळी प्रवेश केल्यानंतर मेटल डिटेक्टरच्या डाव्या बाजूस असलेले आग विझवण्याचे उपकरण एक्सपायर्ड असल्याचे आढळून आलेय.

In reply to by प्रचेतस

आदूबाळ 23/05/2017 - 16:04
तक्रार पुस्तिकेला कोणी हिंगलून विचारत नै. आग लागलीच तर तक्रारपुस्तिका पहिली जळेल. (जिथं मंत्रालयातल्या फायली जळतात, तिथं...) फोटो काढून चेपुवर किंवा वत्स अ‍ॅपवर हाणायचा. अखिल भारतीय लाईक-शेअर-आणि-फॉर्वर्ड महामंडळाचे कार्यकर्ते आपोआप व्हायरल करतील.

In reply to by किसन शिंदे

गवि 23/05/2017 - 17:31
आग विझवण्याची उपकरणं २८ जानेवारी २०१७ ला एक्स्पायर्ड झालीयेत. नियमाप्रमाणे त्यांनी त्याआधीच फायर एक्स्टिंगिशरची रिफिलिंग करायला हवी होती, पण एक्सपायरी डेट उलटून गेल्याच्या चार महिन्यानंतरही गडकरी रंगायतनच्या व्यवस्थापनाला जाग आलेली दिसत नाहीये. दिडेक महिन्यांपूर्वी 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाच्या दरम्यान स्टेजच्या उजवीकडे लावलेले एक्स्टिंगिशर एक्सपायर्ड असलेले आढळून आले होते
याला म्हणतात हाडाचा अॅडमिन बॉस... नाटकाला गेले तरी नजर बरोब्बर मुद्द्याच्या गोष्टीवर... प्रणाम घ्या हो किसनद्येवा...

In reply to by गवि

किसन शिंदे 23/05/2017 - 17:37
तीच गोष्ट रोजच्या कामाचा भाग असल्यामुळे म्हणा किंवा एखादी घाणेरडी सवय म्हणा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर अशा गोष्टींकडे माझे लक्ष हमखास जाते.

पुंबा 23/05/2017 - 17:27
कलाकारांचे पण फार काही चालते नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाबद्दल असे वाटत नाही. बघावे तेव्हा तेच किती ती अस्वच्छता, कसली ती गैरसोय वगैरे तक्रारी मिडियातून करीत असतात. फेबूवर, वॉअ‍ॅ वर पोष्टी व्हायरल करणे हे दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीनी योग्य ठरेल असे वाटते.

पाषाणभेद 23/05/2017 - 17:47
नाट्यगॄहांची गैरसोय ही नित्याचीच बाब झाली आहे. ही नाट्यगॄहे सार्वजनिक मालमत्ता असल्याकारणाने दुर्लक्ष होत असावे. ही कुण्या एन.जी.ओ. असलेल्या संस्थांकडे वार्षिक कराराने द्यावीत.
लेखनविषय:
तारीख : अशीच कुठलीतरी वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा. ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या.

मोहीम - २ फलक

अभ्या.. ·

उपेक्षित 02/04/2017 - 18:47
नुकताच नवीन व्यवसाय चालु केला असल्यामुळे फलकाचे काम कसे चालते त्याचा थोडा अंदाज आला, पण माझ्यासाठी पूर्ण नवीन असलेल्या क्षेत्राची करून देत असलेल्या ओळखीबद्दल धन्यवाद.

आदूबाळ 02/04/2017 - 19:13
बहुदा अजून एक प्रकार म्हणजे धातूचीच अक्षरं करून सपाट बोर्डावर उठावदार (रिलीफ) पद्धतीने ठोकायची. माझ्या जुन्या घराजवळच्या 'अद्ययावत' कटिंग सलूनचा बोर्ड असा होता.

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 02/04/2017 - 19:22
हो. तीच एम्बॉस मेटल लेटर्स. त्यात आतील बाजूने लाख भरायचे. आजकाल(भारतात, परदेशात बर्‍याच आधीपासून दिसतात) गाड्यांसाठी अ‍ॅल्युमिनिअम एम्बॉसड नंबरप्लेटस मिळतात. सेम तशाच.

सतिश गावडे 02/04/2017 - 22:35
मस्त लेख. पुढील भागात तू स्वतः बनवलेले फलक पाहायला नक्की आवडतील. यानिमित्ताने काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका विशिष्ट "रुंद रस्त्यावरील" पाहीलेले झगमगीत फलक आठवले. ;)

गणामास्तर 03/04/2017 - 08:47
भारीचं. .जुन्या हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स आठवले. मला एक शंका आहे, भेळपुरी वा मेवाड आईस्क्रीमवाले त्यांच्या गाड्यावर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच का रंगवतात?

खेडूत 03/04/2017 - 17:23
हाही भाग आवडला. लहानपणी असे फलक रंगवणारे कारागीर किंवा ट्रकावर हॉर्न ओके प्लीज अन इतर मजकूर आम्ही कितीतरी वेळ पहात बसत असू. त्यावेळी त्यांचा ब्रश मिळावा अन चार रेषा आपणही माराव्यात अशी इच्छा होई ते आठवले. अवांतरः ९०-९५ पूर्वीच्या कालबाह्य पद्धतीत कंपाऊंडच्या भिंतीवर जाहिराती रंगवणारे कलाकार पाहिले होते. गावातला एक चित्रकार त्याच्या घरासमोर टूरिंग टॉकीजची पोस्टर्स पाहून चित्रकलेकडे आकर्षित झाला. कसल्याही शिक्षणाशिवाय हुबेहूब जितेन्द्र, बच्चन, जयाप्रदा वगैरे काढत असे. पुढे पुण्यात अभिनवला प्रवेश घेऊन रहायला जागा नाही म्हणून कॉलेजच्या व्हरांड्यात झोपून शिकला अन व्यवसायिक झाला. गेली वीस वर्षे त्याचा काहीच पत्ता नाही. पुण्यात 'मुकुंदराज आर्टस' नावाने भिंती रंगवलेल्या दिसत. त्या पब्लिसिटीवाल्यांना विचारले हा पेंटर कुठाय- तर माहीत नाहीय म्हणून सांगत.

In reply to by खेडूत

अभ्या.. 03/04/2017 - 17:41
अगदी अगदी खेडूतकाका, हे वॉलपेंटिंगचे काम असे केले नाही पण एक गम्मत झालेली. कॉलेजच्या तिसर्‍या वर्षची एक्झाम झाली. गावाकडे परत जायचे होते. होते ते पैसे पार्टीत उडाले. मावशीकडे राहायचो मिरजेला. मग मावशीला परत मागायची लाज वाटायली. मित्राकडे गेलो. त्याचा खानदानी पेंटरचा व्यवसाय. त्याला प्रॉब्लेम सांगितला. तो पण काही पैसे पाळून नसायचा जास्त. बस म्हणला जरा वेळ. तेवढ्यात एक आईस्क्रीमचा गाडा रंगवायचे काम आले. दोघे मिळून केले ४ तासात. प्लस एक वॉल रंगवली टेलरची. सगळे मिळून २२०० रु. मिळाले. माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला. हि कला उपाशी मरु देत नाही. मस्ती मात्र अवघड.

In reply to by अभ्या..

आनंदयात्री 07/04/2017 - 01:11
>>माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला. जबर्या किस्सा आहे _/\_ लेखहि आवडला. पुढचा भाग ताक आता लवकर. तशीच तू काढली असतील कलाकारांची चित्र तर ती पण टाक.

उपेक्षित 02/04/2017 - 18:47
नुकताच नवीन व्यवसाय चालु केला असल्यामुळे फलकाचे काम कसे चालते त्याचा थोडा अंदाज आला, पण माझ्यासाठी पूर्ण नवीन असलेल्या क्षेत्राची करून देत असलेल्या ओळखीबद्दल धन्यवाद.

आदूबाळ 02/04/2017 - 19:13
बहुदा अजून एक प्रकार म्हणजे धातूचीच अक्षरं करून सपाट बोर्डावर उठावदार (रिलीफ) पद्धतीने ठोकायची. माझ्या जुन्या घराजवळच्या 'अद्ययावत' कटिंग सलूनचा बोर्ड असा होता.

In reply to by आदूबाळ

अभ्या.. 02/04/2017 - 19:22
हो. तीच एम्बॉस मेटल लेटर्स. त्यात आतील बाजूने लाख भरायचे. आजकाल(भारतात, परदेशात बर्‍याच आधीपासून दिसतात) गाड्यांसाठी अ‍ॅल्युमिनिअम एम्बॉसड नंबरप्लेटस मिळतात. सेम तशाच.

सतिश गावडे 02/04/2017 - 22:35
मस्त लेख. पुढील भागात तू स्वतः बनवलेले फलक पाहायला नक्की आवडतील. यानिमित्ताने काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका विशिष्ट "रुंद रस्त्यावरील" पाहीलेले झगमगीत फलक आठवले. ;)

गणामास्तर 03/04/2017 - 08:47
भारीचं. .जुन्या हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स आठवले. मला एक शंका आहे, भेळपुरी वा मेवाड आईस्क्रीमवाले त्यांच्या गाड्यावर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच का रंगवतात?

खेडूत 03/04/2017 - 17:23
हाही भाग आवडला. लहानपणी असे फलक रंगवणारे कारागीर किंवा ट्रकावर हॉर्न ओके प्लीज अन इतर मजकूर आम्ही कितीतरी वेळ पहात बसत असू. त्यावेळी त्यांचा ब्रश मिळावा अन चार रेषा आपणही माराव्यात अशी इच्छा होई ते आठवले. अवांतरः ९०-९५ पूर्वीच्या कालबाह्य पद्धतीत कंपाऊंडच्या भिंतीवर जाहिराती रंगवणारे कलाकार पाहिले होते. गावातला एक चित्रकार त्याच्या घरासमोर टूरिंग टॉकीजची पोस्टर्स पाहून चित्रकलेकडे आकर्षित झाला. कसल्याही शिक्षणाशिवाय हुबेहूब जितेन्द्र, बच्चन, जयाप्रदा वगैरे काढत असे. पुढे पुण्यात अभिनवला प्रवेश घेऊन रहायला जागा नाही म्हणून कॉलेजच्या व्हरांड्यात झोपून शिकला अन व्यवसायिक झाला. गेली वीस वर्षे त्याचा काहीच पत्ता नाही. पुण्यात 'मुकुंदराज आर्टस' नावाने भिंती रंगवलेल्या दिसत. त्या पब्लिसिटीवाल्यांना विचारले हा पेंटर कुठाय- तर माहीत नाहीय म्हणून सांगत.

In reply to by खेडूत

अभ्या.. 03/04/2017 - 17:41
अगदी अगदी खेडूतकाका, हे वॉलपेंटिंगचे काम असे केले नाही पण एक गम्मत झालेली. कॉलेजच्या तिसर्‍या वर्षची एक्झाम झाली. गावाकडे परत जायचे होते. होते ते पैसे पार्टीत उडाले. मावशीकडे राहायचो मिरजेला. मग मावशीला परत मागायची लाज वाटायली. मित्राकडे गेलो. त्याचा खानदानी पेंटरचा व्यवसाय. त्याला प्रॉब्लेम सांगितला. तो पण काही पैसे पाळून नसायचा जास्त. बस म्हणला जरा वेळ. तेवढ्यात एक आईस्क्रीमचा गाडा रंगवायचे काम आले. दोघे मिळून केले ४ तासात. प्लस एक वॉल रंगवली टेलरची. सगळे मिळून २२०० रु. मिळाले. माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला. हि कला उपाशी मरु देत नाही. मस्ती मात्र अवघड.

In reply to by अभ्या..

आनंदयात्री 07/04/2017 - 01:11
>>माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला. जबर्या किस्सा आहे _/\_ लेखहि आवडला. पुढचा भाग ताक आता लवकर. तशीच तू काढली असतील कलाकारांची चित्र तर ती पण टाक.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

गोविंदराव तळवळकर

विकास ·

गॅरी ट्रुमन 22/03/2017 - 09:51
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. माझ्या वयाच्या मिपाकरांच्या आठवणीत गोविंदरावांचे लिखाण फार नाही. तरीही जे काही थोडेफार वाचले त्यातून आणि इतर संदर्भांमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य नक्कीच कळले.

खेडूत 22/03/2017 - 10:16
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.. __/\__ २७ वर्षांच्या त्यांच्या संपादकपदाच्या काळात अखेरची १५ वर्षे म्हणजे माझ्या लहानपणी म टा नियमित वाचत असे. त्याकाळी तो अत्यंत दर्जेदार पेपर होता. डाक एडिशन आमच्या गावात रात्री एस टीने आठ वाजता येई.

पैसा 22/03/2017 - 10:17
श्रद्धांजली. माझे वाचन आणि विचार जशी मी घडले त्यात गोविंदराव तळवलकरांचा फार मोठा भाग आहे. माझे वडील, काका संघाचे कार्यकर्ते असताना घरात रोजचा पेपर महाराष्ट्र टाईम्स असायचा. तो काळ तसाच होता. शरद पवार तेव्हा तरूण तडफदार आणि पुढे येणारे उगवते नेतृत्व होते. आणीबाणीनंतरचे दिवस आठवत आहेत. शाळेत जाण्याच्या वयाची असले तरीही आजूबाजूला जगात काय चालू आहे हे एका खेड्यातही आम्हाला नीट कळत होते कारण दुपारी बारा वाजता का होईना महाराष्ट्र टाईम्स घरी येत होता. त्याचा अग्रलेख आम्ही संध्याकाळी वाचायचो. पण तरी रोजचा पेपर वाचायची सवय तेव्हाच लागली. म. टा, मधले "धावते जग" हे संपादकीय सदरही फार सुरेख असायचे. तळवलकरांचे सत्तांतराचे खंड आणि इतर पुस्तके संग्रही आहेत. पत्रकारिता ही तात्कालिक घटनांवर भाष्य करणारी असली तरी गोविंदरावांचे इतर वैचारिक लिखाणही अत्युच्च दर्जाचे आहे. आताची पत्रकारिता लोकांच्या मागणीवर मागेपुढे धावत असते तर गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. आणि इतर पेपरांसारखाच अजून एक पेपर आवर्जून वाचायचे कारण उरले नाही. ती सगळी पिढी काळाच्या पडद्याआड होताना आणि टीव्हीवरच्या कंठाळी अभिनेत्याना पत्रकार म्हणून मान्यता मिळत असताना तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही याचेही आता नवल वाटत नाही. पुन्हा एकदा तळवलकरांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

In reply to by पैसा

माहितगार 22/03/2017 - 11:42
महाराष्ट्राच्या वैचारीक जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता हे नक्कीच. त्यांचे लेखन महाराष्ट्र टाईम्स/ टाईम्स ऑफ इंडीया ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर / आंतरजालावर मोफत उपलब्ध ठेवावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

अजया 22/03/2017 - 16:09
तळवळकरांच्या अग्रलेखासाठी आपण महाराष्ट्र टाईम्स घ्यायचो असे मध्ये मला वडील म्हणाले होते. आताचा मटा त्यांना भेळेसाठी बरा वाटतो. कित्येकदा वडलांनी समोर पेपर टाकून आजचा अग्रलेख वाचा.हे खरे साक्षेपी लिखाण सांगितलेले आठवतं. धावते जग वाचणेही. प्रत्येक क्षेत्रातच पायावर डोके ठेवावी अशी माणसे कमी असण्याच्या काळात असे व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे कधीही दुःखदच. श्रध्दांजली _/\_

In reply to by पैसा

विकास 22/03/2017 - 18:22
गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. अगदी अगदी! गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. हे कटू सत्य आहे. :(

In reply to by पैसा

संपत 23/03/2017 - 14:08
तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही
तुमचा प्रतिसाद काल सकाळचा आहे. फक्त माहिती साठी सांगतो काल रात्री abp माझा आणि झी ने तळवळकर ह्यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. झीचा कार्यक्रम माझ्यासारख्या मटाचा वाचक नसलेल्यांना त्यांची ओळख घडवणारा होता.

थोर माणूस. महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. तुम्हाला 'धावते जग' म्हणायचे असावे बहुधा.

पुंबा 22/03/2017 - 11:14
ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.
सहमत. आमच्या पिढीला त्यांचे अग्रलेख वाचायला मिळाले नाहीत. मात्र त्यांचे साधनेतील दीर्घ लेख म्हणजे जबरदस्त बौद्धीक मेजवानी असे. त्यांचा टागोरांवरचा आणि जेन ऑस्टिनवरचा हे दोन लेख अजून आठवतात. तळवलकरांना आदरांजली.

वरुण मोहिते 22/03/2017 - 13:05
वाटत आहे .. संपादकांना घडववणारे होते गोविंदराव . पत्रकारांना नाही .आमच्या एका ग्रुप वर कालच बोलो होतो कि टाइम्स ह्यांच्यामुळे चालला. नकळत्या वयात मला एकदा बोरिवली ला भेटलेले ,धडाधड २७ इंग्लिश पुस्तकांची लिस्ट काढून दिली त्यांनी . काय वाच म्हणून . आताशा भारतात कमी यायचे ते .

एस्बिएस 22/03/2017 - 14:59
त्यांचे संपादकीय आणि बहुधा त्यांनीच लिहिलेली धावते जग, इंग्रजी ग्रंथ परिचय वगैरे सदरे फारच छान वाटत. तेव्हाचा मटा वाचूनच कितीतरी वेगवेगळी माहिती, विचार यांची ओळख होत असे.

कंजूस 22/03/2017 - 17:05
मी त्यांचे लेख वाचायचो॥ त्यावेळी माझी स्वतंत्र अशी कोणतीच विचारसरणी नव्हती. भाषाशैली म्हणून आवडायचे. खरंम्हणजे वेगवेगळे लेखक संपादक पुढे आणण्यात टाइम्स ग्रुप अग्रेसर आहे.

गामा पैलवान 22/03/2017 - 23:47
तळवलकरांचं लेखन फारसं वाचलं नाही. मी लहानपणापासून हिंदुत्ववादी. त्यामुळे डाव्या पठडीतलं लेखन फारसं आवडंत नसे. टाईम्स डावा असूनही काँग्रेसच्या बाजूने लिहितो म्हणजे अप्रामाणिक आहे अशी काहीशी समजूत होती. मला तळवलकरांचं लेखन फार पाश्चात्यकेंद्रित वाटंत असे (हे बरोबर की चूक ते ठाऊक नाही). शिवाय तळवलकर शिवसेनेच्या विरोधात लिहायचे, त्यामुळे पटायचे नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर लिहिलेला इंग्रजी लेख फार म्हणजे फारंच खटकला (दुवा सापडंत नाहीये). मात्रं असं असलं तरी त्यांचे अग्रलेख समतोल असंत. आज कोणीही उठवळ तोंडाचा माणूस स्वत:स संपादक म्हणवतो, त्यामानाने तळवलकर भारदस्त होते. वैचारिकदृष्ट्या विरोधी कंपूतले असले तरी ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांना आदरांजली. -गा.पै.

मारवा 23/03/2017 - 09:22
बिघडलेली होती तेव्हा जी अनेकरंगी पवित्रे व वळणे त्यांच्या निर्भीड लेखणीने घेतली ते फार रंजक होते. त्यातले ४ लेख जरी कूठे मिळाल्यास जरूर वाचा अर्थात नंतर माझी मनस्थीती खराब हती हे मान्य करण्याचा मोठेपणा ही होताच.

In reply to by मारवा

पुंबा 23/03/2017 - 11:10
मारवाजी, कुठे मिळू शकतील हे लेख? एकूणच गोविंदरावांचे त्यांच्या बहारीच्या काळातील(संपादक म्हणून) अग्रलेख एकत्रीत केलेले आहेत काय? असल्यास वाचायला आवडतील.

In reply to by मारवा

विकास 23/03/2017 - 19:18
तळवळकरांचे वैचारीक आणि कदाचीत व्यक्तीगतही मित्र असलेले पुल आणि दुर्गाबाई पण आणिबाणीविरोधात उतरल्या तरी ते असला जाहीर विरोध करू शकले नाहीत. तुम्ही म्हणता तसे त्यांनी ते नंतर जाहीर पणे मान्य देखील केले आणि म्हणूनच त्यांच्या अग्रलेखांच्या संकलनात त्या काळातले अग्रलेख प्रकाशीत केले गेले नाहीत. खालील उतारा हा म.टा. मधील आजच्या अग्रलेखातील (मृत्यूलेखातील) आहे: "इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये `आणीबाणी' लादली आणि त्यांच्या लेखणीचा प्राण जणू जेरबंद झाला. पण त्यांना संपादकपद सोडून सत्याग्रहही करवला नाही. तळवलकरांचे मोठेपण असे की, आणीबाणीनंतर त्यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागितली आणि पुढच्या एकाही लेख किंवा अग्रलेखांच्या संग्रहात त्या काळातील लेखन समाविष्ट केले नाही. "

दीपा माने 23/03/2017 - 09:24
सत्तरच्या दशकात न्यूयाॅर्क महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांचे वृत्त महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहीत होते त्याचे किती कौतुक व्हायचे मटा कडून आणि महाराष्ट्र ते बडोद्या पर्यंतच्या आप्तांपर्यंत त्याची आठवण आली.

रामदास 23/03/2017 - 09:35
विनय हर्डीकर यांनी २०१६ मध्ये अंतर्नादच्या अंकात लिहिलेला गोविंदराव आय मिस यु हा लेख जरूर वाचावा. हा लेख माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे पण इथे तो कसा अपलोड करायचा ते कळत नाही.

In reply to by रामदास

विकास 23/03/2017 - 20:13
लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! (अजून पूर्ण वाचून होयचा आहे, पण) खूपच माहितीपूर्ण लेख आहे. नुसताच तळवळकरांसंदर्भात नाही तर त्या काळाचे चित्रण बघण्याकरता पण.

सस्नेह 23/03/2017 - 11:29
तळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन ! उत्तम लेख. पैसाताईचा प्रतिसादही समर्पक !

लहानपणी परवडत नव्हते म्हणून केवळ नवाकाळ वाचता यायचा. त्यातील निळुभाऊंचे अग्रलेख अगदी कामगारी भाषेत असायचे. त्यामुळे ते देखील डावेच वाटायचे. मात्र त्यानंतर जयश्री खाडीलकरांनी त्यातील रया घालवली. नंतर काही दात्यांच्या कृपेने सार्वजनिक मित्रमंडळांतील मोफत वाचनालयात लोकसत्ता, मटा दिसू लागले व वाचता देखील येऊ लागले. मुळातच कोणत्याही वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचणे म्हणजे वर्तमानपत्रातील अत्युच्य उंचीचे सदर वाचणे हा संस्कार मनात रुजविण्याचे श्रेय निळुभाऊंनाच जाते. कॉलेजात कितीही शिकून मोठे झालो तरी बालवाडीतल्या बाईंना न विसरता येण्यासारखा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झालाय खरा. मात्र मटा आणि लोकसत्ता यांच्यातुन निवड करायची वेळ येत असे तेव्हा मी लोकसत्ताचीच निवड करत असे. सामना केवळ रविवारच्या पुरवणीसाठी बघीतला जायचा. त्यातील सदरे खरोखरीच सुंदर असायची. गोविंदरावांच्या नंतर मटाने स्वत:चे फार झपाट्याने पतन करुन घेतले असे वाटते. असो. आज सगळी वर्तमानपत्रे वाचण्याइतका वेळ आणि पैसा आहे पण वाचता यावे असे कंटेंट मिसींग आहे असे वाटते. कदाचित "भुतकालस्य कथा रम्या" असा प्रकार माझ्याबाबतीत असावा. असो. गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !

गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली. ज्यो, गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. अगदी सहमत आहे. स्वाती

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. अभ्यासपूर्ण लेख व अग्रलेख ही त्यांची खासियत. आणीबाणीच्या काळतले लेख( व एकण्दरीतच मटातले लेख) मात्र कधी मानवले नाहीत. नेहरूवाद्,रॉयवाद वाचकांना समजावून सांगताना ते घराणेशाहीचे,काँग्रेसचे समर्थन करीत नाहीत ना असे वाटायचे. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींना बोफोर्सवरून अडचणीत आणले व म.टा.त विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. दर पंधरवड्याला 'देशाला दिशा देण्याची ताकद कॉन्ग्रेस्मध्येच आहे..जनता दल म्हणजे कडबोळे आहे..' वगैरे. प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. नंतर कुमार केतकर आले आणी त्यांनी तर कमालच केली! 'पत्र नव्हे स्मार्ट काँग्रेस मित्र' असे हे विनोदाने म्हणत. अर्थकारण, मोठाले ग्रंथ्,मोठे युरोपियन लेखक्,कवी..ह्यांच्या कार्याची ओळख मात्र गोविंदरावांनीच करून द्यावी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 26/03/2017 - 18:16
मला वाटते "काँग्रेस मित्र" म्हणणे हे त्या काळातील तळवळकरांसहीत अनेक विचारवंतांना लागू पडेल... शरद पवारांचा तळवळकरांवरील म.टा. मधे आलेला श्रध्दांजली-लेख वाचण्यासारखा आहे. त्यात जसे तळवळकर कळतात तसेच तो काळ देखील समजतो. आणिबाणिच्या काळात अग्रलेख वाचण्याच्या वयात मी नव्हतो. पण, जे काही नंतर वाचले त्यानुसार त्यांनी आणिबाणि उठल्यानंतर जनतेची माफी मागितली आणि त्यांच्या कुठल्याही लेखसंग्रहात अथवा अग्रलेखसंग्रहातील पुस्तकात त्या काळातले लेख समाविष्ट होऊन दिले नाहीत. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. खरे आहे. तरी देखील मला वाटते त्या वेळेस त्यांनी शहाबानोच्या संदर्भात जे काही राजीव गांधींनी ३/४ बहुमताच्या जोरावर केले त्यावर टिका केली आणि आरीफ मोहम्मंद खान वर (परत, जर बरोबर आठवत असेल तर त्यांनीच) "आरीफ यांची पुन्हा एकदा तारीफ" म्हणून अग्रलेख लिहीला होता. राजीव-हत्येनंतरच्या लेखांमधे तुम्ही म्हणता तसे त्यांचे राजीव प्रेम दिसले होते. त्यावेळेस जे म्हणाल तर परदेशी असलेल्या मार्क टली ला भारताची, भारतीय जनतेची आणि लोकशाहीची खात्री वाटली होती ती खात्री स्वातंत्र्यपूर्व आणि त्या सुमारास जन्माला आलेल्या अनेकांना वाटली नव्हती. तळवळर त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या लेखनात हताशपणा दिसत होता. एका लेखात त्यांनी त्यांच्या आणि राजीव गांधींच्या एका वैयक्तिक भेटीचा उल्लेख केला होता. तो पाहून आश्चर्य वाटले होते. तसेच त्या काळात एकूणच मराठी नेत्यांना देखील भाव मिळत नसताना एका वृत्तपत्रसंपादकाला ते ही आपल्या आवडत्या संपादकाला, काँग्रेसचा सर्वोच्च नेता बोलवतो हे वाचून कुठेतरी (बालबुद्धीला!) कौतुक वाटले होते. विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. विषयांतर टाळून इतकेच म्हणेन की तो तळवळरांचा दोष नाही. त्याचे सर्व "श्रेय" व्हि.पी. सिंगांकडेच जाते हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे! :) प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. अगदी खरे आहे. तळवळकर हे काँग्रेसच्या नक्कीच जवळ होते. काही अंशी त्यांना आणि त्या काळातील इतर संपादकांना मला सूट द्याविशी वाटत आहे. अर्थात हे त्यांचे समर्थन नाही. पण काळ समजून प्रतिक्रीया तयार करण्याचा एक प्रयत्न आहे. त्या काळत, एकूणच माध्यमांची घडी वेगळी होती. कितीही झाले तरी मराठी माध्यम परंपरेत टिळक-आगरकर- (संंपादक म्हणून नाही पण विचारवंत म्हणून) रानडे - गोखले यांचा प्रचंड मोठा वारसा होता आणि त्यामुळे कदाचीत इतर भाषिक आणि विशेष करून इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांपेक्षा अधिक नैतिकता होती. गोविंदरावांच्याच काँग्रेस शताब्दीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे, काँग्रेस ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ होती. त्यात विविध विचारांना सुरवातीस अधिक नंतर ते कमी होत गेले, पण स्थान होते. ४७ नंतर गांधीजींच्या इच्छेचा मान न राखता, काँग्रेस विसर्जीत करण्याऐवजी पक्षाने काँग्रेस हेच नाव ठेवल्याने, आजच्या मार्केटींगच्या भाषेत, brand recongintion करणे सोपे गेले. इतर पक्ष तयार झाले नव्हते. स्वतः डावे विचारवंत असले तरी तळवळकर काही साम्यवादी नव्हते. त्यामुळे कम्युनिस्टांना एक राजकीय पक्ष म्हणून किती समर्थन करायचे यावर बंधन होतेच. आधी जनसंघ आणि नंतर भाजपा हे देखील फार मोठे पक्ष नव्हतेच, शिवाय त्यांचे राजकीय तत्वज्ञान हे डाव्या विचारवंतास मान्य होणे लांब राहीले मानवणे पण शक्य नव्हते. अशातच नेहरूंच्या प्रतिमेने कायम स्वरूपी घातलेल्या भुरळीतून ह्या रॉयिस्ट मुर्तीभंजकाला देखील बाहेर पडता आले नाही. हे त्यावेळच्या तमाम पिढीचे वास्तव आहे. यात नेहरू बरोबर का चूक अथवा त्यांच्या कार्याची आणि चुकांची शहानिशा करण्याचा प्रश्न नाही. तर एखाद्या व्यक्तीस देवत्व देऊन इतर पर्याय न मानण्याचे एकेश्वरी वर्तन करण्यातला प्रकार आहे. म्हणूनच "नेहरूंनंतर कोण?" हा मुद्दा त्यांच्या हयातीत देखील खूप चघळला गेला होता. तरी देखील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तळवळकरांनी त्यांच्या नंतरच्या काळात सुरू झालेल्या दिशाभुल (विरोधी विचारांना एकतर राक्षस ठरवणे अथवा निर्बुद्ध-अडाणी म्हणण्याच्या) लेखनाची सुरवात केली असे म्हणण्यास वाव नाही. एकमेकांबद्दल वैचारीक दृष्ट्या विरोध असला तरी आदर असण्याचा आणि मैत्री ठेवण्याचा तो काळ होता. वैचारीक अस्पृश्यता आणि जातियता ही नंतरच्या काळात वाढीस लागली आणि सामाजिक तेढ करण्यास कारणीभूत ठरली. तळवळकरांच्या लेखनाची आणि अग्रलेखाची आवड असलेला मध्यमवर्गीय मराठी समाज, तो ही विशेष करून मुंबईचा आणि मग विरळ होत इतर ठिकाणचा... पण त्यातील नक्की किती आंधळे काँग्रेस समर्थक झाले अथवा कितींनी काँग्रेस विरोधक असलेल्या कधी जनता पार्टी तर कधी शिवसेना आणि भाजपाला मते दिली हा संशोधनाचा विषय आहे. परीणामी कधी कधी त्यांचे लेखनातील (राजकीय) म्हणणे पटले नाही तरी मूळ लेखात म्हणल्या प्रमाणे, "त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले." इतकेच वाटत राहीले.

नंदन 27/03/2017 - 02:35
समयोचित, नेमका लेख आणि प्रतिसाद. (तळवलकरांचे अग्रलेख ते आजची 'मटा'री भाषा हे चित्र पुरेसं विदारक आणि परिस्थितिनिदर्शक असावं.)

गॅरी ट्रुमन 22/03/2017 - 09:51
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. माझ्या वयाच्या मिपाकरांच्या आठवणीत गोविंदरावांचे लिखाण फार नाही. तरीही जे काही थोडेफार वाचले त्यातून आणि इतर संदर्भांमधून त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य नक्कीच कळले.

खेडूत 22/03/2017 - 10:16
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.. __/\__ २७ वर्षांच्या त्यांच्या संपादकपदाच्या काळात अखेरची १५ वर्षे म्हणजे माझ्या लहानपणी म टा नियमित वाचत असे. त्याकाळी तो अत्यंत दर्जेदार पेपर होता. डाक एडिशन आमच्या गावात रात्री एस टीने आठ वाजता येई.

पैसा 22/03/2017 - 10:17
श्रद्धांजली. माझे वाचन आणि विचार जशी मी घडले त्यात गोविंदराव तळवलकरांचा फार मोठा भाग आहे. माझे वडील, काका संघाचे कार्यकर्ते असताना घरात रोजचा पेपर महाराष्ट्र टाईम्स असायचा. तो काळ तसाच होता. शरद पवार तेव्हा तरूण तडफदार आणि पुढे येणारे उगवते नेतृत्व होते. आणीबाणीनंतरचे दिवस आठवत आहेत. शाळेत जाण्याच्या वयाची असले तरीही आजूबाजूला जगात काय चालू आहे हे एका खेड्यातही आम्हाला नीट कळत होते कारण दुपारी बारा वाजता का होईना महाराष्ट्र टाईम्स घरी येत होता. त्याचा अग्रलेख आम्ही संध्याकाळी वाचायचो. पण तरी रोजचा पेपर वाचायची सवय तेव्हाच लागली. म. टा, मधले "धावते जग" हे संपादकीय सदरही फार सुरेख असायचे. तळवलकरांचे सत्तांतराचे खंड आणि इतर पुस्तके संग्रही आहेत. पत्रकारिता ही तात्कालिक घटनांवर भाष्य करणारी असली तरी गोविंदरावांचे इतर वैचारिक लिखाणही अत्युच्च दर्जाचे आहे. आताची पत्रकारिता लोकांच्या मागणीवर मागेपुढे धावत असते तर गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. आणि इतर पेपरांसारखाच अजून एक पेपर आवर्जून वाचायचे कारण उरले नाही. ती सगळी पिढी काळाच्या पडद्याआड होताना आणि टीव्हीवरच्या कंठाळी अभिनेत्याना पत्रकार म्हणून मान्यता मिळत असताना तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही याचेही आता नवल वाटत नाही. पुन्हा एकदा तळवलकरांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

In reply to by पैसा

माहितगार 22/03/2017 - 11:42
महाराष्ट्राच्या वैचारीक जडण घडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता हे नक्कीच. त्यांचे लेखन महाराष्ट्र टाईम्स/ टाईम्स ऑफ इंडीया ग्रुपने त्यांच्या वेबसाईटवर / आंतरजालावर मोफत उपलब्ध ठेवावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

अजया 22/03/2017 - 16:09
तळवळकरांच्या अग्रलेखासाठी आपण महाराष्ट्र टाईम्स घ्यायचो असे मध्ये मला वडील म्हणाले होते. आताचा मटा त्यांना भेळेसाठी बरा वाटतो. कित्येकदा वडलांनी समोर पेपर टाकून आजचा अग्रलेख वाचा.हे खरे साक्षेपी लिखाण सांगितलेले आठवतं. धावते जग वाचणेही. प्रत्येक क्षेत्रातच पायावर डोके ठेवावी अशी माणसे कमी असण्याच्या काळात असे व्यासंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे कधीही दुःखदच. श्रध्दांजली _/\_

In reply to by पैसा

विकास 22/03/2017 - 18:22
गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. अगदी अगदी! गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. हे कटू सत्य आहे. :(

In reply to by पैसा

संपत 23/03/2017 - 14:08
तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत आहेत ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनेलवर अजून पाहिली नाही
तुमचा प्रतिसाद काल सकाळचा आहे. फक्त माहिती साठी सांगतो काल रात्री abp माझा आणि झी ने तळवळकर ह्यांच्यावर विशेष कार्यक्रम केले. झीचा कार्यक्रम माझ्यासारख्या मटाचा वाचक नसलेल्यांना त्यांची ओळख घडवणारा होता.

थोर माणूस. महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. तुम्हाला 'धावते जग' म्हणायचे असावे बहुधा.

पुंबा 22/03/2017 - 11:14
ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.
सहमत. आमच्या पिढीला त्यांचे अग्रलेख वाचायला मिळाले नाहीत. मात्र त्यांचे साधनेतील दीर्घ लेख म्हणजे जबरदस्त बौद्धीक मेजवानी असे. त्यांचा टागोरांवरचा आणि जेन ऑस्टिनवरचा हे दोन लेख अजून आठवतात. तळवलकरांना आदरांजली.

वरुण मोहिते 22/03/2017 - 13:05
वाटत आहे .. संपादकांना घडववणारे होते गोविंदराव . पत्रकारांना नाही .आमच्या एका ग्रुप वर कालच बोलो होतो कि टाइम्स ह्यांच्यामुळे चालला. नकळत्या वयात मला एकदा बोरिवली ला भेटलेले ,धडाधड २७ इंग्लिश पुस्तकांची लिस्ट काढून दिली त्यांनी . काय वाच म्हणून . आताशा भारतात कमी यायचे ते .

एस्बिएस 22/03/2017 - 14:59
त्यांचे संपादकीय आणि बहुधा त्यांनीच लिहिलेली धावते जग, इंग्रजी ग्रंथ परिचय वगैरे सदरे फारच छान वाटत. तेव्हाचा मटा वाचूनच कितीतरी वेगवेगळी माहिती, विचार यांची ओळख होत असे.

कंजूस 22/03/2017 - 17:05
मी त्यांचे लेख वाचायचो॥ त्यावेळी माझी स्वतंत्र अशी कोणतीच विचारसरणी नव्हती. भाषाशैली म्हणून आवडायचे. खरंम्हणजे वेगवेगळे लेखक संपादक पुढे आणण्यात टाइम्स ग्रुप अग्रेसर आहे.

गामा पैलवान 22/03/2017 - 23:47
तळवलकरांचं लेखन फारसं वाचलं नाही. मी लहानपणापासून हिंदुत्ववादी. त्यामुळे डाव्या पठडीतलं लेखन फारसं आवडंत नसे. टाईम्स डावा असूनही काँग्रेसच्या बाजूने लिहितो म्हणजे अप्रामाणिक आहे अशी काहीशी समजूत होती. मला तळवलकरांचं लेखन फार पाश्चात्यकेंद्रित वाटंत असे (हे बरोबर की चूक ते ठाऊक नाही). शिवाय तळवलकर शिवसेनेच्या विरोधात लिहायचे, त्यामुळे पटायचे नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर लिहिलेला इंग्रजी लेख फार म्हणजे फारंच खटकला (दुवा सापडंत नाहीये). मात्रं असं असलं तरी त्यांचे अग्रलेख समतोल असंत. आज कोणीही उठवळ तोंडाचा माणूस स्वत:स संपादक म्हणवतो, त्यामानाने तळवलकर भारदस्त होते. वैचारिकदृष्ट्या विरोधी कंपूतले असले तरी ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांना आदरांजली. -गा.पै.

मारवा 23/03/2017 - 09:22
बिघडलेली होती तेव्हा जी अनेकरंगी पवित्रे व वळणे त्यांच्या निर्भीड लेखणीने घेतली ते फार रंजक होते. त्यातले ४ लेख जरी कूठे मिळाल्यास जरूर वाचा अर्थात नंतर माझी मनस्थीती खराब हती हे मान्य करण्याचा मोठेपणा ही होताच.

In reply to by मारवा

पुंबा 23/03/2017 - 11:10
मारवाजी, कुठे मिळू शकतील हे लेख? एकूणच गोविंदरावांचे त्यांच्या बहारीच्या काळातील(संपादक म्हणून) अग्रलेख एकत्रीत केलेले आहेत काय? असल्यास वाचायला आवडतील.

In reply to by मारवा

विकास 23/03/2017 - 19:18
तळवळकरांचे वैचारीक आणि कदाचीत व्यक्तीगतही मित्र असलेले पुल आणि दुर्गाबाई पण आणिबाणीविरोधात उतरल्या तरी ते असला जाहीर विरोध करू शकले नाहीत. तुम्ही म्हणता तसे त्यांनी ते नंतर जाहीर पणे मान्य देखील केले आणि म्हणूनच त्यांच्या अग्रलेखांच्या संकलनात त्या काळातले अग्रलेख प्रकाशीत केले गेले नाहीत. खालील उतारा हा म.टा. मधील आजच्या अग्रलेखातील (मृत्यूलेखातील) आहे: "इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये `आणीबाणी' लादली आणि त्यांच्या लेखणीचा प्राण जणू जेरबंद झाला. पण त्यांना संपादकपद सोडून सत्याग्रहही करवला नाही. तळवलकरांचे मोठेपण असे की, आणीबाणीनंतर त्यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागितली आणि पुढच्या एकाही लेख किंवा अग्रलेखांच्या संग्रहात त्या काळातील लेखन समाविष्ट केले नाही. "

दीपा माने 23/03/2017 - 09:24
सत्तरच्या दशकात न्यूयाॅर्क महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांचे वृत्त महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहीत होते त्याचे किती कौतुक व्हायचे मटा कडून आणि महाराष्ट्र ते बडोद्या पर्यंतच्या आप्तांपर्यंत त्याची आठवण आली.

रामदास 23/03/2017 - 09:35
विनय हर्डीकर यांनी २०१६ मध्ये अंतर्नादच्या अंकात लिहिलेला गोविंदराव आय मिस यु हा लेख जरूर वाचावा. हा लेख माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात आहे पण इथे तो कसा अपलोड करायचा ते कळत नाही.

In reply to by रामदास

विकास 23/03/2017 - 20:13
लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! (अजून पूर्ण वाचून होयचा आहे, पण) खूपच माहितीपूर्ण लेख आहे. नुसताच तळवळकरांसंदर्भात नाही तर त्या काळाचे चित्रण बघण्याकरता पण.

सस्नेह 23/03/2017 - 11:29
तळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन ! उत्तम लेख. पैसाताईचा प्रतिसादही समर्पक !

लहानपणी परवडत नव्हते म्हणून केवळ नवाकाळ वाचता यायचा. त्यातील निळुभाऊंचे अग्रलेख अगदी कामगारी भाषेत असायचे. त्यामुळे ते देखील डावेच वाटायचे. मात्र त्यानंतर जयश्री खाडीलकरांनी त्यातील रया घालवली. नंतर काही दात्यांच्या कृपेने सार्वजनिक मित्रमंडळांतील मोफत वाचनालयात लोकसत्ता, मटा दिसू लागले व वाचता देखील येऊ लागले. मुळातच कोणत्याही वर्तमानपत्राचा अग्रलेख वाचणे म्हणजे वर्तमानपत्रातील अत्युच्य उंचीचे सदर वाचणे हा संस्कार मनात रुजविण्याचे श्रेय निळुभाऊंनाच जाते. कॉलेजात कितीही शिकून मोठे झालो तरी बालवाडीतल्या बाईंना न विसरता येण्यासारखा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झालाय खरा. मात्र मटा आणि लोकसत्ता यांच्यातुन निवड करायची वेळ येत असे तेव्हा मी लोकसत्ताचीच निवड करत असे. सामना केवळ रविवारच्या पुरवणीसाठी बघीतला जायचा. त्यातील सदरे खरोखरीच सुंदर असायची. गोविंदरावांच्या नंतर मटाने स्वत:चे फार झपाट्याने पतन करुन घेतले असे वाटते. असो. आज सगळी वर्तमानपत्रे वाचण्याइतका वेळ आणि पैसा आहे पण वाचता यावे असे कंटेंट मिसींग आहे असे वाटते. कदाचित "भुतकालस्य कथा रम्या" असा प्रकार माझ्याबाबतीत असावा. असो. गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !

गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली. ज्यो, गोविंदरावांनी लोकांच्या आवडीला वळण लावण्याचे काम केले. त्या पिढीचे ते शेवटचे पत्रकार होते. गोविंदराव निवृत्त झाल्यानंतर आणि आर केंचा कॉमन मॅन मुखपृष्ठावरून हटल्यानंतर टाईम्सचा वेगळा चेहरा हरवला. अगदी सहमत आहे. स्वाती

गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली. अभ्यासपूर्ण लेख व अग्रलेख ही त्यांची खासियत. आणीबाणीच्या काळतले लेख( व एकण्दरीतच मटातले लेख) मात्र कधी मानवले नाहीत. नेहरूवाद्,रॉयवाद वाचकांना समजावून सांगताना ते घराणेशाहीचे,काँग्रेसचे समर्थन करीत नाहीत ना असे वाटायचे. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. विश्वनाथ प्रताप सिंगानी राजीव गांधींना बोफोर्सवरून अडचणीत आणले व म.टा.त विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. दर पंधरवड्याला 'देशाला दिशा देण्याची ताकद कॉन्ग्रेस्मध्येच आहे..जनता दल म्हणजे कडबोळे आहे..' वगैरे. प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. नंतर कुमार केतकर आले आणी त्यांनी तर कमालच केली! 'पत्र नव्हे स्मार्ट काँग्रेस मित्र' असे हे विनोदाने म्हणत. अर्थकारण, मोठाले ग्रंथ्,मोठे युरोपियन लेखक्,कवी..ह्यांच्या कार्याची ओळख मात्र गोविंदरावांनीच करून द्यावी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 26/03/2017 - 18:16
मला वाटते "काँग्रेस मित्र" म्हणणे हे त्या काळातील तळवळकरांसहीत अनेक विचारवंतांना लागू पडेल... शरद पवारांचा तळवळकरांवरील म.टा. मधे आलेला श्रध्दांजली-लेख वाचण्यासारखा आहे. त्यात जसे तळवळकर कळतात तसेच तो काळ देखील समजतो. आणिबाणिच्या काळात अग्रलेख वाचण्याच्या वयात मी नव्हतो. पण, जे काही नंतर वाचले त्यानुसार त्यांनी आणिबाणि उठल्यानंतर जनतेची माफी मागितली आणि त्यांच्या कुठल्याही लेखसंग्रहात अथवा अग्रलेखसंग्रहातील पुस्तकात त्या काळातले लेख समाविष्ट होऊन दिले नाहीत. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर तसे जास्तच वाटू लागले. खरे आहे. तरी देखील मला वाटते त्या वेळेस त्यांनी शहाबानोच्या संदर्भात जे काही राजीव गांधींनी ३/४ बहुमताच्या जोरावर केले त्यावर टिका केली आणि आरीफ मोहम्मंद खान वर (परत, जर बरोबर आठवत असेल तर त्यांनीच) "आरीफ यांची पुन्हा एकदा तारीफ" म्हणून अग्रलेख लिहीला होता. राजीव-हत्येनंतरच्या लेखांमधे तुम्ही म्हणता तसे त्यांचे राजीव प्रेम दिसले होते. त्यावेळेस जे म्हणाल तर परदेशी असलेल्या मार्क टली ला भारताची, भारतीय जनतेची आणि लोकशाहीची खात्री वाटली होती ती खात्री स्वातंत्र्यपूर्व आणि त्या सुमारास जन्माला आलेल्या अनेकांना वाटली नव्हती. तळवळर त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या लेखनात हताशपणा दिसत होता. एका लेखात त्यांनी त्यांच्या आणि राजीव गांधींच्या एका वैयक्तिक भेटीचा उल्लेख केला होता. तो पाहून आश्चर्य वाटले होते. तसेच त्या काळात एकूणच मराठी नेत्यांना देखील भाव मिळत नसताना एका वृत्तपत्रसंपादकाला ते ही आपल्या आवडत्या संपादकाला, काँग्रेसचा सर्वोच्च नेता बोलवतो हे वाचून कुठेतरी (बालबुद्धीला!) कौतुक वाटले होते. विश्वनाथ प्रताप,जनता दलावर पराकोटीची टिका छापून येऊ लागली. विषयांतर टाळून इतकेच म्हणेन की तो तळवळरांचा दोष नाही. त्याचे सर्व "श्रेय" व्हि.पी. सिंगांकडेच जाते हे आता इतिहासाने सिद्ध केले आहे! :) प्रत्येक व्यक्तीस राजकीय मत असते. संपादक त्यास अपवाद नसावा पण प्रचारी थाटातले,विचार्शैली वाचकांच्या गळी उतरवू पाहणारे लेख 'पडायला' लागले की चाणाक्ष वाचक ते ओळखतात. अगदी खरे आहे. तळवळकर हे काँग्रेसच्या नक्कीच जवळ होते. काही अंशी त्यांना आणि त्या काळातील इतर संपादकांना मला सूट द्याविशी वाटत आहे. अर्थात हे त्यांचे समर्थन नाही. पण काळ समजून प्रतिक्रीया तयार करण्याचा एक प्रयत्न आहे. त्या काळत, एकूणच माध्यमांची घडी वेगळी होती. कितीही झाले तरी मराठी माध्यम परंपरेत टिळक-आगरकर- (संंपादक म्हणून नाही पण विचारवंत म्हणून) रानडे - गोखले यांचा प्रचंड मोठा वारसा होता आणि त्यामुळे कदाचीत इतर भाषिक आणि विशेष करून इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांपेक्षा अधिक नैतिकता होती. गोविंदरावांच्याच काँग्रेस शताब्दीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे, काँग्रेस ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ होती. त्यात विविध विचारांना सुरवातीस अधिक नंतर ते कमी होत गेले, पण स्थान होते. ४७ नंतर गांधीजींच्या इच्छेचा मान न राखता, काँग्रेस विसर्जीत करण्याऐवजी पक्षाने काँग्रेस हेच नाव ठेवल्याने, आजच्या मार्केटींगच्या भाषेत, brand recongintion करणे सोपे गेले. इतर पक्ष तयार झाले नव्हते. स्वतः डावे विचारवंत असले तरी तळवळकर काही साम्यवादी नव्हते. त्यामुळे कम्युनिस्टांना एक राजकीय पक्ष म्हणून किती समर्थन करायचे यावर बंधन होतेच. आधी जनसंघ आणि नंतर भाजपा हे देखील फार मोठे पक्ष नव्हतेच, शिवाय त्यांचे राजकीय तत्वज्ञान हे डाव्या विचारवंतास मान्य होणे लांब राहीले मानवणे पण शक्य नव्हते. अशातच नेहरूंच्या प्रतिमेने कायम स्वरूपी घातलेल्या भुरळीतून ह्या रॉयिस्ट मुर्तीभंजकाला देखील बाहेर पडता आले नाही. हे त्यावेळच्या तमाम पिढीचे वास्तव आहे. यात नेहरू बरोबर का चूक अथवा त्यांच्या कार्याची आणि चुकांची शहानिशा करण्याचा प्रश्न नाही. तर एखाद्या व्यक्तीस देवत्व देऊन इतर पर्याय न मानण्याचे एकेश्वरी वर्तन करण्यातला प्रकार आहे. म्हणूनच "नेहरूंनंतर कोण?" हा मुद्दा त्यांच्या हयातीत देखील खूप चघळला गेला होता. तरी देखील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तळवळकरांनी त्यांच्या नंतरच्या काळात सुरू झालेल्या दिशाभुल (विरोधी विचारांना एकतर राक्षस ठरवणे अथवा निर्बुद्ध-अडाणी म्हणण्याच्या) लेखनाची सुरवात केली असे म्हणण्यास वाव नाही. एकमेकांबद्दल वैचारीक दृष्ट्या विरोध असला तरी आदर असण्याचा आणि मैत्री ठेवण्याचा तो काळ होता. वैचारीक अस्पृश्यता आणि जातियता ही नंतरच्या काळात वाढीस लागली आणि सामाजिक तेढ करण्यास कारणीभूत ठरली. तळवळकरांच्या लेखनाची आणि अग्रलेखाची आवड असलेला मध्यमवर्गीय मराठी समाज, तो ही विशेष करून मुंबईचा आणि मग विरळ होत इतर ठिकाणचा... पण त्यातील नक्की किती आंधळे काँग्रेस समर्थक झाले अथवा कितींनी काँग्रेस विरोधक असलेल्या कधी जनता पार्टी तर कधी शिवसेना आणि भाजपाला मते दिली हा संशोधनाचा विषय आहे. परीणामी कधी कधी त्यांचे लेखनातील (राजकीय) म्हणणे पटले नाही तरी मूळ लेखात म्हणल्या प्रमाणे, "त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले." इतकेच वाटत राहीले.

नंदन 27/03/2017 - 02:35
समयोचित, नेमका लेख आणि प्रतिसाद. (तळवलकरांचे अग्रलेख ते आजची 'मटा'री भाषा हे चित्र पुरेसं विदारक आणि परिस्थितिनिदर्शक असावं.)
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

भान सुटलेल्या निवेदीतांच्या निवेदनातील (निसटत्या) बाजू

माहितगार ·

कंजूस 07/03/2017 - 15:48
१)भारताचे इंग्रजांच्या सत्तेला उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालू असले तरी ते प्रत्यक्षात मात्र १९४७ साली इंग्रजच सत्ता सोडून निघून गेले आणि जाताना त्यांच्या मनाप्रमाणे तुकडे करून गेले हे बरेचजण विसरतात. २) काश्मिर इकडे पसंत नसेल तर पाकिस्तानही (प/पू) पसंत का असावा? ३) हे सर्व जेत्याच्या मर्जीने झाले होते.काश्मिर हवा होता तर तो इंग्रजांकडून भीक मागून का नाही मिळवला? ४) इतर देशांत ते त्यांच्या देशास मदर कन्ट्री का म्हणतात? ती मादर /माता कल्पना भारताने तर लादली नाही. ५) सिंधी लोकांना फाळणीनंतर स्थलांतरीत म्हणून जमिनी मिळाल्या त्या काश्मिरी पंडीतांना मिळाल्या असत्या. आता ते हाकलले गेल्याने तसे झाले नाही.

सुमीत 07/03/2017 - 20:28
थोड्क्यात काय तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूरे पूर गैर फायदा घेणारे हे लोक. हे का नाही जात कश्मीर आणी नोर्थ इस्ट राज्या मध्ये रहायला? स्वतः सरकार ने दिलेले लाभ ओरपणार, सुरक्षित उच्च राहणीमान मिरवणार आणि परत देशा बद्दल गरळ ओकणार.

In reply to by पैसा

माहितगार 08/03/2017 - 09:35
धर्म-ट्राईब आधारीत फुटीरता आणि हिंसेक मार्गांचा अवलंब करणार्‍या गटांचे समर्थन करावयचे -चक्क विरोधाभास आहे- तर धर्माधारीत राजकारणावर टिका करावयाच्या नैतिक अधिकाराला काही मर्यादा आहे की नाही. टिका करावयाची असेल तर दोन्हीवर एकसारखी करा. तेही बाजूस ठेवू भारतीय राज्यघटना हि काही दमनकारी घटना नाही, सर्वांनाच विकासाच्या संधी देण्याचा राज्यघटना पुरेपूर प्रयत्न करते ह्या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करुन हकनाकच्या अलगाववादाला खतपाणी घालणे खटकणारे वाटते. या सर्व वैचारीक हल्ल्याला खरे तोंड नव्या पिढीस द्यावयाचे आहे, देशाचे स्वातंत्र्य आणि एकसंघ देशाचे लाभ हातात आयते पडलेली नव्या पिढीस देशाच्या एकते विषयीची आत्मियता पातळ न होता तोंड देऊ शकेल का ? की आमच्या पुढच्या पिढ्या मेननादींच्या मोर्चात सामील होणार आहेत हा प्रश्न अधिक गंभीर वाटतो.

In reply to by पैसा

माहितगार 08/03/2017 - 17:28
मिपा वरील चर्चा खुपशी पुढे जाताना दिसत नाहीए, विषय निघालाच आहे तर, तीन लेखांकडे लक्ष्य वेधावेसे वाटते; जे एन यूचे प्राध्यापक Avijit Pathak यांचा लेख आला आहे पण यात काही तरी हातचे राखून आहे काही मिसींग आहे हे जाणवते . ते जरासे Sreemoy Talukdar यांच्या लेखाने उलगडल्यासारखे वाटते. Sreemoy Talukdar त्यांच्या लेखात संजीव सान्याल यांच्या The Left paralysis लेखाकडे निर्देश करतात तो संजीव सान्याल यांचा लेख उल्लेखनीय वाटतो.

ट्रेड मार्क 08/03/2017 - 03:06
बहुतेक शाळेपासूनच ब्रेनवॉशिंग चालू आहे . माझ्या माहितीप्रमाणे सध्याच्या शाळेच्या अभ्यासक्रमात (महाराष्ट्रातील) शिवाजीमहाराज व त्यांच्या कारकिर्दीविषयीची माहिती फक्त दीड पानात उरकली आहे. बाकी मग औरंगजेब कसा चांगला होता, गझनी व टिपू सुलतानाने कशी हिंदूंना मदत केली, त्यांच्यामुळे हिंदूंचं जीवनमान कसं सुधारलं ही सर्व माहिती शाळेपासूनच मुलांच्या डोक्यात भरली जात आहे. भारतविरोधी विचारांचे हे लोण अगदी मुंबईमधील कॉलेजांपर्यंत पोचलेले आहे. जर अभ्यासक्रम आणि शाळाकॉलेजांतील शिक्षकच प्रदूषित विचारांचे असतील तर मुलं दुसरं काय शिकणार? काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ले करतात ते त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य पण सैनिकांनी प्रतिकार केला तर मात्र ते अत्याचार होतात. हिंदूंचे सण म्हणजे मूर्खपणा आहे, पर्यावरणाला धोकादायक आहेत असे खुले मार्केटिंग चालू आहे. सध्या आपले सणवार बघण्यासाठी कॅलेंडरची आवश्यकता नाही. स्वयंघोषित पर्यावरणवाद्यांचा आरडाओरडा चालू झाला की कोणता हिंदू सण आहे हे पण कळतं. पाणी वाया जाण्याबद्दल आरडाओरड झाली की रंगपंचमी, वायू व ध्वनिप्रदूषण म्हणजे दिवाळी हे समजून जायचं. यांच्या लाडक्या पाकिस्तानात किंवा सौदीला स्थलांतर करा म्हणलं तर लगेच गळे काढतात. पुढे काय काय बघायला मिळणार आहे काय माहित! समान नागरी कायदा आणि बहुसंख्य होण्याकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या "अल्पसंख्यांकां"ची संख्या रोखण्यासाठी कडक कायदे करायला पाहिजेत. देशात लागू असलेल्या कायद्याने राहायचं नसेल तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि निवेदिता मेनन, कन्हैया, उमर खालेद यासारख्यांना देशद्रोही जाहीर करून शिक्षा द्यायला पाहिजे.

संदीप डांगे 08/03/2017 - 10:43
भारताचे तुकडे करण्याचा हा एक मोठा प्लान आकार घेत आहे असे दिसते. An Idea can be dangerous than thousand wars. ह्याला वेळीच रोखणे आवश्यक. ज्या पद्धतीने वरचेवर हा मुद्दा येत आहे त्या अर्थाने हे फार भयंकर प्रकरण आहे ह्याची खूणगाठ मारलेली बरी.

मोदक 08/03/2017 - 11:20
तुम्ही लेखाचे शीर्षक दुरुस्त कराल का..? एक तर निवेदीतांच्या असे लिहून अकारण बहुवचनाकडे रोख आहे आणि इतर अनावश्यक शब्द असल्याने मूळ लेखाचा विषय शीर्षकातून डोकावर नाहीये. (मला हे शीर्षक वाचून "बातम्या देणार्‍या महिला निवेदकांच्या झालेल्या चुका" असा कांहीसा विषय वाटला होता)

In reply to by मोदक

माहितगार 08/03/2017 - 12:15
शिर्षकात नेमकी काय दुरुस्ती करु ? तुम्हीच सुचवा. कारण 'भान सुटलेल्या' अशा रोख ठोक टिके सोबत आदरार्थी बहुवचन वापरले जावे असा उद्देश होता. निवेदीता हा शब्दच निवेदक शब्दाशी उच्चार साधर्म्य असल्यामुळे एकवचनातही 'निवेदीतेच्या' मध्येही तो फील येणारच. एक पर्याय असा की "'निवेदीता मेनन' यांच्या मांडणीतील निसटत्या बाजू" असा काही अधीक ठिक असेल का ?

In reply to by माहितगार

मोदक 08/03/2017 - 18:51
निवेदीता मेनन (JNU) आणि X X X X विचार. येथे तुम्हाला हवा तो शब्द भरा. ("देशद्रोही" असा शब्द वापरलात तर तुमच्यावर मोदीभक्त असल्याचा आरोप होईल. नुसत्या फुल्या फुल्या ठेवल्या तर... जौदे. समजुन घ्या.)

श्रीगुरुजी 08/03/2017 - 13:17
निधर्मांधांच्या लाडक्या जी एन साईबाबाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळे त्यावर या निवेदिता बाईचे व जनेविमधील देशद्रोही टोळक्याचे काय मत आहे?

सुबोध खरे 08/03/2017 - 20:40
देश द्रोही असे सरळस्पष्टपणे म्हणण्यास हरकत नसावी. एकसंध भारताविरुद्ध काहीही बोलणे हे घटनेनुसार देशद्रोहच आहे. अशा हरामखोर बाईला साईबाबाच्या शेजारच्या कोठडीत जन्मठेपेत सश्रम तुरुंगवासात बसवावे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या वाचनाची आठवण झाली.

कंजूस 07/03/2017 - 15:48
१)भारताचे इंग्रजांच्या सत्तेला उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालू असले तरी ते प्रत्यक्षात मात्र १९४७ साली इंग्रजच सत्ता सोडून निघून गेले आणि जाताना त्यांच्या मनाप्रमाणे तुकडे करून गेले हे बरेचजण विसरतात. २) काश्मिर इकडे पसंत नसेल तर पाकिस्तानही (प/पू) पसंत का असावा? ३) हे सर्व जेत्याच्या मर्जीने झाले होते.काश्मिर हवा होता तर तो इंग्रजांकडून भीक मागून का नाही मिळवला? ४) इतर देशांत ते त्यांच्या देशास मदर कन्ट्री का म्हणतात? ती मादर /माता कल्पना भारताने तर लादली नाही. ५) सिंधी लोकांना फाळणीनंतर स्थलांतरीत म्हणून जमिनी मिळाल्या त्या काश्मिरी पंडीतांना मिळाल्या असत्या. आता ते हाकलले गेल्याने तसे झाले नाही.

सुमीत 07/03/2017 - 20:28
थोड्क्यात काय तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूरे पूर गैर फायदा घेणारे हे लोक. हे का नाही जात कश्मीर आणी नोर्थ इस्ट राज्या मध्ये रहायला? स्वतः सरकार ने दिलेले लाभ ओरपणार, सुरक्षित उच्च राहणीमान मिरवणार आणि परत देशा बद्दल गरळ ओकणार.

In reply to by पैसा

माहितगार 08/03/2017 - 09:35
धर्म-ट्राईब आधारीत फुटीरता आणि हिंसेक मार्गांचा अवलंब करणार्‍या गटांचे समर्थन करावयचे -चक्क विरोधाभास आहे- तर धर्माधारीत राजकारणावर टिका करावयाच्या नैतिक अधिकाराला काही मर्यादा आहे की नाही. टिका करावयाची असेल तर दोन्हीवर एकसारखी करा. तेही बाजूस ठेवू भारतीय राज्यघटना हि काही दमनकारी घटना नाही, सर्वांनाच विकासाच्या संधी देण्याचा राज्यघटना पुरेपूर प्रयत्न करते ह्या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करुन हकनाकच्या अलगाववादाला खतपाणी घालणे खटकणारे वाटते. या सर्व वैचारीक हल्ल्याला खरे तोंड नव्या पिढीस द्यावयाचे आहे, देशाचे स्वातंत्र्य आणि एकसंघ देशाचे लाभ हातात आयते पडलेली नव्या पिढीस देशाच्या एकते विषयीची आत्मियता पातळ न होता तोंड देऊ शकेल का ? की आमच्या पुढच्या पिढ्या मेननादींच्या मोर्चात सामील होणार आहेत हा प्रश्न अधिक गंभीर वाटतो.

In reply to by पैसा

माहितगार 08/03/2017 - 17:28
मिपा वरील चर्चा खुपशी पुढे जाताना दिसत नाहीए, विषय निघालाच आहे तर, तीन लेखांकडे लक्ष्य वेधावेसे वाटते; जे एन यूचे प्राध्यापक Avijit Pathak यांचा लेख आला आहे पण यात काही तरी हातचे राखून आहे काही मिसींग आहे हे जाणवते . ते जरासे Sreemoy Talukdar यांच्या लेखाने उलगडल्यासारखे वाटते. Sreemoy Talukdar त्यांच्या लेखात संजीव सान्याल यांच्या The Left paralysis लेखाकडे निर्देश करतात तो संजीव सान्याल यांचा लेख उल्लेखनीय वाटतो.

ट्रेड मार्क 08/03/2017 - 03:06
बहुतेक शाळेपासूनच ब्रेनवॉशिंग चालू आहे . माझ्या माहितीप्रमाणे सध्याच्या शाळेच्या अभ्यासक्रमात (महाराष्ट्रातील) शिवाजीमहाराज व त्यांच्या कारकिर्दीविषयीची माहिती फक्त दीड पानात उरकली आहे. बाकी मग औरंगजेब कसा चांगला होता, गझनी व टिपू सुलतानाने कशी हिंदूंना मदत केली, त्यांच्यामुळे हिंदूंचं जीवनमान कसं सुधारलं ही सर्व माहिती शाळेपासूनच मुलांच्या डोक्यात भरली जात आहे. भारतविरोधी विचारांचे हे लोण अगदी मुंबईमधील कॉलेजांपर्यंत पोचलेले आहे. जर अभ्यासक्रम आणि शाळाकॉलेजांतील शिक्षकच प्रदूषित विचारांचे असतील तर मुलं दुसरं काय शिकणार? काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ले करतात ते त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य पण सैनिकांनी प्रतिकार केला तर मात्र ते अत्याचार होतात. हिंदूंचे सण म्हणजे मूर्खपणा आहे, पर्यावरणाला धोकादायक आहेत असे खुले मार्केटिंग चालू आहे. सध्या आपले सणवार बघण्यासाठी कॅलेंडरची आवश्यकता नाही. स्वयंघोषित पर्यावरणवाद्यांचा आरडाओरडा चालू झाला की कोणता हिंदू सण आहे हे पण कळतं. पाणी वाया जाण्याबद्दल आरडाओरड झाली की रंगपंचमी, वायू व ध्वनिप्रदूषण म्हणजे दिवाळी हे समजून जायचं. यांच्या लाडक्या पाकिस्तानात किंवा सौदीला स्थलांतर करा म्हणलं तर लगेच गळे काढतात. पुढे काय काय बघायला मिळणार आहे काय माहित! समान नागरी कायदा आणि बहुसंख्य होण्याकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या "अल्पसंख्यांकां"ची संख्या रोखण्यासाठी कडक कायदे करायला पाहिजेत. देशात लागू असलेल्या कायद्याने राहायचं नसेल तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि निवेदिता मेनन, कन्हैया, उमर खालेद यासारख्यांना देशद्रोही जाहीर करून शिक्षा द्यायला पाहिजे.

संदीप डांगे 08/03/2017 - 10:43
भारताचे तुकडे करण्याचा हा एक मोठा प्लान आकार घेत आहे असे दिसते. An Idea can be dangerous than thousand wars. ह्याला वेळीच रोखणे आवश्यक. ज्या पद्धतीने वरचेवर हा मुद्दा येत आहे त्या अर्थाने हे फार भयंकर प्रकरण आहे ह्याची खूणगाठ मारलेली बरी.

मोदक 08/03/2017 - 11:20
तुम्ही लेखाचे शीर्षक दुरुस्त कराल का..? एक तर निवेदीतांच्या असे लिहून अकारण बहुवचनाकडे रोख आहे आणि इतर अनावश्यक शब्द असल्याने मूळ लेखाचा विषय शीर्षकातून डोकावर नाहीये. (मला हे शीर्षक वाचून "बातम्या देणार्‍या महिला निवेदकांच्या झालेल्या चुका" असा कांहीसा विषय वाटला होता)

In reply to by मोदक

माहितगार 08/03/2017 - 12:15
शिर्षकात नेमकी काय दुरुस्ती करु ? तुम्हीच सुचवा. कारण 'भान सुटलेल्या' अशा रोख ठोक टिके सोबत आदरार्थी बहुवचन वापरले जावे असा उद्देश होता. निवेदीता हा शब्दच निवेदक शब्दाशी उच्चार साधर्म्य असल्यामुळे एकवचनातही 'निवेदीतेच्या' मध्येही तो फील येणारच. एक पर्याय असा की "'निवेदीता मेनन' यांच्या मांडणीतील निसटत्या बाजू" असा काही अधीक ठिक असेल का ?

In reply to by माहितगार

मोदक 08/03/2017 - 18:51
निवेदीता मेनन (JNU) आणि X X X X विचार. येथे तुम्हाला हवा तो शब्द भरा. ("देशद्रोही" असा शब्द वापरलात तर तुमच्यावर मोदीभक्त असल्याचा आरोप होईल. नुसत्या फुल्या फुल्या ठेवल्या तर... जौदे. समजुन घ्या.)

श्रीगुरुजी 08/03/2017 - 13:17
निधर्मांधांच्या लाडक्या जी एन साईबाबाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळे त्यावर या निवेदिता बाईचे व जनेविमधील देशद्रोही टोळक्याचे काय मत आहे?

सुबोध खरे 08/03/2017 - 20:40
देश द्रोही असे सरळस्पष्टपणे म्हणण्यास हरकत नसावी. एकसंध भारताविरुद्ध काहीही बोलणे हे घटनेनुसार देशद्रोहच आहे. अशा हरामखोर बाईला साईबाबाच्या शेजारच्या कोठडीत जन्मठेपेत सश्रम तुरुंगवासात बसवावे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या वाचनाची आठवण झाली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
देश कसा एकत्र राहील त्या एवजी देश इतिहासात एक कसा नव्हता यावर फोकस करणारी जी काही प्राध्यापक मंडळी गेल्या काही दशकात दिल्लीत एकत्रित जमून त्यांचे तत्वज्ञान गल्ली पर्यंत पोहोचावे असा त्यांचा जोरकस प्रयत्न चालू आहे आणि उथळ माध्यमांची साथ पाहता ते होण्यास खूप कालावधी लागेल असे नव्हे. असो अशा देश विभाजनावर फोकस असलेल्या दिल्लीतील प्राध्यापक मंडळीतील एक नाव म्हणजे निवेदीता मेनन या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक प्राध्यापक आहेत.

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव ·

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.