मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.
लेखनप्रकार
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

आव्वाज आव्वाज..

आजी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मनी छंद गुलकंद

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

अलविदा हिट्मॅन

कपिलमुनी ·

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

राहून गेलं !

आजी ·

चित्रगुप्त 03/05/2025 - 22:17
खूप छान लिहीले आहे आजी. माझेही असे काही वेळा झालेले आहे, आणि त्या मित्रांना पुन्हा भेटण्याची उत्सुकता संपून गेलेली आहे.

आजी आवडलं गं लेखन. नेहमीच्याच रसाळ शैलीची गोष्ट. आपल्या घराशेजारी असे बांधकाम चालू असले की, एक नवीनच डोकेदुखी वाढते. सहन करण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. माझ्या घराशेजारी असेच एक बांधकाम वर्षभर सुरु होतं. दिवसभर काही नाही, पण रात्री येणारी चोरीची वाळु असावी, रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या गाड्यांच्या प्रवास सुरु असायचा. काय तो मानसिक त्रास विचारु नका. आपल्या मैत्रीणींच्या गप्पांचे विषय आणि आपल्या कल्पनेतील विचार यातल्या गोष्टी भारी होत्या. काळ बराच पुढे निघून गेलेला असतो आयुष्यातील अनुभवांनी आपण कुठल्या कुठे गेलेलो असतो. काही काळ ज्यांच्याबरोबर गेला त्या काळातील आठवणींची एक व्हॅल्यु असते. काही रमतात काही नाही तेव्हा हे असं व्हायचंच. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 23/05/2025 - 11:18
असाच काहीसा अनुभव मलाही आलाय. तोही दहावी संपल्यानंतर ५ वर्षातच. तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायला आवडेल.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:05
एकदा जो व्यक्ति आपल्या आयुष्यातून निघून गेला. नंतर 30 एक वर्षांनंतर भेटला. त्याच्याशी मोकळपणे पूर्वीसारखे संवाद करणे कठीण असते. हा अनुभव सर्वांनाच येते.

चित्रगुप्त 03/05/2025 - 22:17
खूप छान लिहीले आहे आजी. माझेही असे काही वेळा झालेले आहे, आणि त्या मित्रांना पुन्हा भेटण्याची उत्सुकता संपून गेलेली आहे.

आजी आवडलं गं लेखन. नेहमीच्याच रसाळ शैलीची गोष्ट. आपल्या घराशेजारी असे बांधकाम चालू असले की, एक नवीनच डोकेदुखी वाढते. सहन करण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. माझ्या घराशेजारी असेच एक बांधकाम वर्षभर सुरु होतं. दिवसभर काही नाही, पण रात्री येणारी चोरीची वाळु असावी, रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या गाड्यांच्या प्रवास सुरु असायचा. काय तो मानसिक त्रास विचारु नका. आपल्या मैत्रीणींच्या गप्पांचे विषय आणि आपल्या कल्पनेतील विचार यातल्या गोष्टी भारी होत्या. काळ बराच पुढे निघून गेलेला असतो आयुष्यातील अनुभवांनी आपण कुठल्या कुठे गेलेलो असतो. काही काळ ज्यांच्याबरोबर गेला त्या काळातील आठवणींची एक व्हॅल्यु असते. काही रमतात काही नाही तेव्हा हे असं व्हायचंच. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 23/05/2025 - 11:18
असाच काहीसा अनुभव मलाही आलाय. तोही दहावी संपल्यानंतर ५ वर्षातच. तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायला आवडेल.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:05
एकदा जो व्यक्ति आपल्या आयुष्यातून निघून गेला. नंतर 30 एक वर्षांनंतर भेटला. त्याच्याशी मोकळपणे पूर्वीसारखे संवाद करणे कठीण असते. हा अनुभव सर्वांनाच येते.
लेखनविषय:
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो. दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली. विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय.

यात्रा आणि सक्रिय सोहळे

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं. कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.

In reply to by सुबोध खरे

केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख 26/04/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 11/05/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 11/05/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 11/05/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

ब्रेकिंग बॅड

उन्मेष दिक्षीत ·

उन्मेशराव, या धाग्याबद्दल खूप खूप धन्यवाद! ___/\___ दोन दिवसांपूर्वीच एका जेष्ठ आणि श्रेष्ठ मिपाकरास मी याबद्दल सांगत होतो. आता पर्यंत चार वेळा बघून झाली आहे आणि ही सिरीज पाहिल्यानंतर कुठल्याही क्राईम ड्रामा मध्ये तो थ्रिल येत नाही. डोक्याला मुंग्या येतात तसा. अलिकडेच महाराजा (विजय सेतुपतिचा) बघितल्यावर तसे झाले होते एकदाच! मी या सिरीजचा जबरदस्त फॅन आहे. याच्याबरोबरच बेटर कॉल सॉल हा ब्रेकिंग बॅडचा प्रिक्वेल (पण एका खास पात्रासाठी) आणि अल कमिनो (अ ब्रेकिंग बॅड मूव्ही) हा चित्रपटही जरूर बघावा. ब्रेकिंग बॅडबद्दल बोलावं/लिहावं तितकं कमीच आहे. २०१४ च्या अखेरीस ही पहिल्यांदा ही सिरीज बघून पूर्ण केली होती आणि त्यानंतर एके दिवशी पिंपरीच्या रस्त्यावर एका बुलेटच्या पाठीमागे हाईजनबर्गला रेडियम मध्ये पाहिलं. कसले रोमांच उठले होते तेव्हा, शब्दांत सांगू शकत नाही. एखादा ब्रेकिंग बॅड फॅन क्लब सुरू करावा काय? सं - दी - प

उन्मेष , मिपावर परत लिहिते झालात हे पाहुन छान वाटलं ! ब्रेकिंग बॅड ही माझीही खुप आवडती सीरीयल आहे , पण मला एल कॅमिनो हा चित्रपट जास्त आवडाला . एकुणच उत्कृष्ठ पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सर्वच बाबतीत यशस्वी असलेली काही मोजकी उदाहरणे आहेत त्यात ब्रेकिंग बॅड चे स्थान खुप उच्च आहे ! बाकी बेटर कॉल सॉल हे देखील तसेच अफलातुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मधे ब्रेक घेतला होता ज्यामधे मी एका कारणामुळे चांगलाच ब्रेक झालो होतो ईमोशनली ! एल कॅमिनो बघतो. मला जेसी ची हालत बघवत नाही :)

बेटर कॉल सॉल पाहीले आहे ! परत बघणार आहे. आता ब्रेकिंग बॅड ४थ्यांदा पाहणे आले :) ! स्कायलर चा इतका राग का येतो मला कळत नाही :) सगळ्यात महत्वाची आणखी एक कॅरॅक्टर ओळख मुद्दामुन लिहिली नाही :) उगाचच स्पॉइलर नकोत म्हणुन.

पहिला सिझन आता रात्री ३:३० वाजता पाहून संपवला, दुपारी पहिला भाग पाहिला नी थांबल्याच गेले नाही, केव्हा सुरू व्हायचा एपिसोड नी केव्हा संपयचा हेही कळले नाही, अतिशय गुंगवून ठेवनारे कथानक! जास्त किचकटपणा नाही, अतिसोपे. खूपच मस्त बनवली आहे सिरीज. पुढचे एपिसोड बघतो. कळवत राहतो.

गणेशा 24/08/2025 - 09:44
घरात केबल tv आणि शक्यतो कुठलाही OTT platform एखादा सिनेमा किंवा series पाहण्यासाठीच फक्त तेंव्हा घेतो.. Netflix गणपती मध्ये घेतो आहे, नक्कीच पाहतो.. पण हिंदी मध्ये आहे काय बघावा लागेल.. इंग्रजी पार डोक्यावरून jaate:)

हुश्श! ही सिरीज संपली, काय सांगू? अक्षरशः फॅन झालो आहे मी हायसनबर्ग आणी वाल्टर व्हाईटचा! दिवस रात्र तेच दिस्ताहेत मला, ह्या सिरीज बद्दल फार आधी पासून ऐकत आलेलो होतो, पण इतक्या लांब लांब रेल्वे गाड्यांसारख्या डब्ब्याच्या व्व्हब सिरीज पहायला मला कंटाळवाणे वाटायचे. पण वेब सिरीज फक्त सुरू करायची असते पुढे ती आपोपाप पाहिली जाते, कधीतरी कुठेतरी ह्या सिरीजचा उल्लेख मी वाचत आलेलो होतो, ब्रेकिंग बैड पहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या अनेक मित्रांना सांगितले, सगळ्यांनी मला “गुड मॉर्निंग” केले! सुरुवातीचे भाग पाहिल्या नंतर एकामागोमाग एक एपिसोड्स नी सीझन संपवत गेलो, पाचवा सीझन तर रात्रि साडेतीन पर्यंत जागून पूर्ण केला, सकाळी सहाला उठायचे होते तरीही! वॉल्टर व्हाईट टू हिंडनबर्ग हा प्रवास अतिशय भावला, “ i am not in danger, i am the danger”, “say माय name” सारखे डायलॉग्स तर निव्वळ अप्रतिम, वॉल्टर व्हाईट केलेल्या प्रमुख अभिनेत्याचा अभिनयाला २१ तोफांची सलामी.I’m

मारवा 17/09/2025 - 19:18
ब्रेकींग बॅड मध्ये जीवनाविषयी चे फार वेगवेगळे दृष्टीकोण दाखवलेले आहेत. त्यातला फिलॉसॉफीकल टच आवडतो. सीझन च्या शेवटाला जेव्हा वॉल्टर स्वतःविषयीच्या सर्वात मोठ्या सत्याला सामोरा जातो. सर्व प्रकारची आत्मवंचना थांववुन जेव्हा प्रांजळपणे स्वीकार करतो "Everything I did, I did for me. I liked it. I was good at it. And I was really — I was alive." ते ऐकतांना फार खोलवर ते पात्रं मनात रुजतं. वॉल्टर चे आयुष्य पुर्वायुष्य हे कमालीचं एकसुरी कंटाळवाणं असचं आहे. एक प्रकारची तीव्र पोकळी त्याला सतत जाणवते जी आपल्या सर्वांनाही नेहमी जाणवते. पण त्या निरर्थकतेला आपण भिऊन स्वतःला कुठे ना कुठे सतत गुंतवत असतो. थ्रिल सीकींग हे यातुनचं येतं. या सीरीजवर अस्तित्ववादी शैलीचा प्रभाव जाणवतो. वॉल्टर ह चारी बाजुने पिचलेला आहे. सर्व प्रकारच्या गुन्हेगारी मध्ये खुनामध्ये सहभागी होऊनही तो त्याचा टीपीकल मध्यमवर्गीय दांभिकपणा जपत असतो पण शेवटी त्याचा फुगा फुटतो. जेसी सारखा आपल्या इम्पल्सेस च्या मागे फरफटत जाणारा तर अगदी आपल्यातलाच वाटतो.

उन्मेशराव, या धाग्याबद्दल खूप खूप धन्यवाद! ___/\___ दोन दिवसांपूर्वीच एका जेष्ठ आणि श्रेष्ठ मिपाकरास मी याबद्दल सांगत होतो. आता पर्यंत चार वेळा बघून झाली आहे आणि ही सिरीज पाहिल्यानंतर कुठल्याही क्राईम ड्रामा मध्ये तो थ्रिल येत नाही. डोक्याला मुंग्या येतात तसा. अलिकडेच महाराजा (विजय सेतुपतिचा) बघितल्यावर तसे झाले होते एकदाच! मी या सिरीजचा जबरदस्त फॅन आहे. याच्याबरोबरच बेटर कॉल सॉल हा ब्रेकिंग बॅडचा प्रिक्वेल (पण एका खास पात्रासाठी) आणि अल कमिनो (अ ब्रेकिंग बॅड मूव्ही) हा चित्रपटही जरूर बघावा. ब्रेकिंग बॅडबद्दल बोलावं/लिहावं तितकं कमीच आहे. २०१४ च्या अखेरीस ही पहिल्यांदा ही सिरीज बघून पूर्ण केली होती आणि त्यानंतर एके दिवशी पिंपरीच्या रस्त्यावर एका बुलेटच्या पाठीमागे हाईजनबर्गला रेडियम मध्ये पाहिलं. कसले रोमांच उठले होते तेव्हा, शब्दांत सांगू शकत नाही. एखादा ब्रेकिंग बॅड फॅन क्लब सुरू करावा काय? सं - दी - प

उन्मेष , मिपावर परत लिहिते झालात हे पाहुन छान वाटलं ! ब्रेकिंग बॅड ही माझीही खुप आवडती सीरीयल आहे , पण मला एल कॅमिनो हा चित्रपट जास्त आवडाला . एकुणच उत्कृष्ठ पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सर्वच बाबतीत यशस्वी असलेली काही मोजकी उदाहरणे आहेत त्यात ब्रेकिंग बॅड चे स्थान खुप उच्च आहे ! बाकी बेटर कॉल सॉल हे देखील तसेच अफलातुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मधे ब्रेक घेतला होता ज्यामधे मी एका कारणामुळे चांगलाच ब्रेक झालो होतो ईमोशनली ! एल कॅमिनो बघतो. मला जेसी ची हालत बघवत नाही :)

बेटर कॉल सॉल पाहीले आहे ! परत बघणार आहे. आता ब्रेकिंग बॅड ४थ्यांदा पाहणे आले :) ! स्कायलर चा इतका राग का येतो मला कळत नाही :) सगळ्यात महत्वाची आणखी एक कॅरॅक्टर ओळख मुद्दामुन लिहिली नाही :) उगाचच स्पॉइलर नकोत म्हणुन.

पहिला सिझन आता रात्री ३:३० वाजता पाहून संपवला, दुपारी पहिला भाग पाहिला नी थांबल्याच गेले नाही, केव्हा सुरू व्हायचा एपिसोड नी केव्हा संपयचा हेही कळले नाही, अतिशय गुंगवून ठेवनारे कथानक! जास्त किचकटपणा नाही, अतिसोपे. खूपच मस्त बनवली आहे सिरीज. पुढचे एपिसोड बघतो. कळवत राहतो.

गणेशा 24/08/2025 - 09:44
घरात केबल tv आणि शक्यतो कुठलाही OTT platform एखादा सिनेमा किंवा series पाहण्यासाठीच फक्त तेंव्हा घेतो.. Netflix गणपती मध्ये घेतो आहे, नक्कीच पाहतो.. पण हिंदी मध्ये आहे काय बघावा लागेल.. इंग्रजी पार डोक्यावरून jaate:)

हुश्श! ही सिरीज संपली, काय सांगू? अक्षरशः फॅन झालो आहे मी हायसनबर्ग आणी वाल्टर व्हाईटचा! दिवस रात्र तेच दिस्ताहेत मला, ह्या सिरीज बद्दल फार आधी पासून ऐकत आलेलो होतो, पण इतक्या लांब लांब रेल्वे गाड्यांसारख्या डब्ब्याच्या व्व्हब सिरीज पहायला मला कंटाळवाणे वाटायचे. पण वेब सिरीज फक्त सुरू करायची असते पुढे ती आपोपाप पाहिली जाते, कधीतरी कुठेतरी ह्या सिरीजचा उल्लेख मी वाचत आलेलो होतो, ब्रेकिंग बैड पहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या अनेक मित्रांना सांगितले, सगळ्यांनी मला “गुड मॉर्निंग” केले! सुरुवातीचे भाग पाहिल्या नंतर एकामागोमाग एक एपिसोड्स नी सीझन संपवत गेलो, पाचवा सीझन तर रात्रि साडेतीन पर्यंत जागून पूर्ण केला, सकाळी सहाला उठायचे होते तरीही! वॉल्टर व्हाईट टू हिंडनबर्ग हा प्रवास अतिशय भावला, “ i am not in danger, i am the danger”, “say माय name” सारखे डायलॉग्स तर निव्वळ अप्रतिम, वॉल्टर व्हाईट केलेल्या प्रमुख अभिनेत्याचा अभिनयाला २१ तोफांची सलामी.I’m

मारवा 17/09/2025 - 19:18
ब्रेकींग बॅड मध्ये जीवनाविषयी चे फार वेगवेगळे दृष्टीकोण दाखवलेले आहेत. त्यातला फिलॉसॉफीकल टच आवडतो. सीझन च्या शेवटाला जेव्हा वॉल्टर स्वतःविषयीच्या सर्वात मोठ्या सत्याला सामोरा जातो. सर्व प्रकारची आत्मवंचना थांववुन जेव्हा प्रांजळपणे स्वीकार करतो "Everything I did, I did for me. I liked it. I was good at it. And I was really — I was alive." ते ऐकतांना फार खोलवर ते पात्रं मनात रुजतं. वॉल्टर चे आयुष्य पुर्वायुष्य हे कमालीचं एकसुरी कंटाळवाणं असचं आहे. एक प्रकारची तीव्र पोकळी त्याला सतत जाणवते जी आपल्या सर्वांनाही नेहमी जाणवते. पण त्या निरर्थकतेला आपण भिऊन स्वतःला कुठे ना कुठे सतत गुंतवत असतो. थ्रिल सीकींग हे यातुनचं येतं. या सीरीजवर अस्तित्ववादी शैलीचा प्रभाव जाणवतो. वॉल्टर ह चारी बाजुने पिचलेला आहे. सर्व प्रकारच्या गुन्हेगारी मध्ये खुनामध्ये सहभागी होऊनही तो त्याचा टीपीकल मध्यमवर्गीय दांभिकपणा जपत असतो पण शेवटी त्याचा फुगा फुटतो. जेसी सारखा आपल्या इम्पल्सेस च्या मागे फरफटत जाणारा तर अगदी आपल्यातलाच वाटतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॅरॅक्टर ओळख वॉल्टर व्हाइट : केमिस्ट्री टीचर , अ सायको अँड अ जिनिअस. जो स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल ! जेस्सी : अ‍ॅन ईमोशनल फूल, जो वॉल्ट साठी काहीही करेल ! स्कायलर व्हाइट : हाउसवाईफ, वॉल्टची बायको, जी स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल ! हँन्क : डि ई ए एजंट , वॉल्ट चा साडू ! मरि : हँक ची बायको ! जर तुम्ही ही सिरिज पाहीली नसेल, तर अवश्य पाहा ! नेट्फ्लिक्स वर अजुनही आहे ! प्रिमाइस : अ केमिस्ट्र्रि टिचर टर्न्स माफिआ ! वॉल्टला कॅन्सर आहे, स्टेज ४ ज्यातून तो जगू शकत नाही. जेस्सी त्याचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, जो सध्या Methamphetamine बनवतो आणि विकतो. पुढचं काहीही मी सांगत नाही !