:O
अशीच एक कालच्या मटा शब्दकोड्यातली साहित्यिक दिवाळखोरी....
अक्षरवाटा या नावाने शुभांगी जोशी या शब्दकोडे लिहितात त्यात एक सूचना अशी आहे .
... ... शिरवाडकर ( केशवसुत)
मी हतबुद्ध झालो, संपलो.
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
महाराष्ट्रातच असतात ना? आणि कमीत कमी मराठी आवृत्तीवर काम करणारे लोक तरी महाराष्ट्राला जाणणारे असावेत ना?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
हे तर लै भारी..
दोघे एकत्र बसून ( चुकीचे संदर्भ असलेले!!!) अग्रलेख तयार करतात की काय?
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
ओ.पीं. नय्यर ह्यांचे निधन झाल्यावर अग्रलेखात म्.टा. ने जंगली चित्रपटातले (शंकर जयकिशनचे 'चाहे मुझे कोई जंगली..') गाणे ओ.पी. नय्यर ला दिले होते.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
हं!
अग्रलेख शिवसेनेचे आजी खासदार व मटाचे माजी संपादक (आजी संपादकीय सल्लागार) यांनी लिहिला असण्याची शक्यता दाट आहे असा निष्कर्श काढता येऊ शकतो का? :)
बाकी मटाची वैचारीक, भाषिक वगैरे दिवाळाखोरी ह्यात काहि नाविन्य राहिले नाहि
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
'सामना'चा अग्रलेख आणखीनच मजेशीर वाटला. महास्फोट (बिगबँग), विश्वनिर्मिती याचा संबंध अग्नीतत्वाशी लावल्यामुळे ... असो.
भास्कर चंदावरकरांची 'सामना'तली गाणी कधीच विसरता येणार नाहीत ...
अदिती
टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये दिलेल्या बातमीत भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले आहे. आता याला काय म्हणावे बरे?
भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय कोतवालांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले नाही हे नशीबच! :|
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हेच म्हणतो....
घाशीराम तेंडुलकर फ़ार आवडला...
.... हल्ली चालतंय हो, समजून घ्या हा प्रकार फ़ार वाढलाय बुवा...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
महालक्श्मी
मटा आणी सामना दोन्हीचे सम्पादक भारतकुमार राउत आणी सन्जय राउत भाउ आहेत का?दोघान्चेही साहीत्य आणी सन्गिताचे ज्ञान अफाट्च आहे हो.ज्यातले कळत नाही,अश्या विशयान्वर लिहायचे नाही,असे म्हट्ले तर ते तरी बिचारे कश्यावर लिहिणार?दोघेही एकत्र बसुनच अग्रलेख लिहित असावेत.
गोविन्द राव तळवलकर आणी नन्तर कुमार केतकर मटा चे सम्पादक असेपर्यन्त पेपरचा दर्जा उच्च होता.
आता राउताना राजकारण,इतिहास्,भुगोल असो की साहित्य,सन्गित असो कशातच गती नाही,तर ते तरी काय करणार?
प्रतिक्रिया
मटा...शिरवाडकर आणि केशवसुत?????
मटावाले
हो.
सामना च्या अग्रलेख
सामना पण का?
ओ.पीं. नय्यर
आजी खासदार?
हम्म...
काल एका
त्यांना
अगदी..
संपादकांच्या माहितीला मर्याला... !
'सामना'चा
टाईम्स ऑफ
घाशीराम तेंडुलकर / विजय कोतवाल
'घाशीराम
जबर्या
तात्या तेंडुलकर हे नाव कोल्हापुरातील
महालक्श्म