धन्यवाद सगळ्यांचे!
तुमचे म्हणणे बरोबर असावे. बहुदा कृष्णाने सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र हात कापुन त्याला असहाय केले होते फक्त. बाकी मिपावरची व्यासंगी मंडळी सांगतीलच, तेव्हा अपेक्षित बदल काही काळापुरता होल्डवर ठेवु. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
काय वेग मेंटेन केला आहे विशाल तू....
झोपायला निघालो होतो... पण शेवट्चा भाग शिर्षक पाहिलं आणी अधाशासारखं वाचून काढल... खूपच उत्कंठावर्धक कथा... फार आवड्ली...
मराठमोळा हॅरी पॉटर मिपावर भेटला... आवडला..
आता हॅरीच्या... आपलं ...सन्मित्रच्या पुढील साहसांची वर्णने येउदे...
मिश्टर आप्पा डंबलडोअरला रामराम... ;)
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
अरे हे काय? २७३ वाचनात फक्त १३ प्रतिसाद. असो हे १३च खुप महत्वाचे आहेत माझ्यासारख्या नवोदित लेखकासाठी. सगळ्यांचे मनापासुन आभार.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
कथा. थरार अगदी शेवटपर्यंत टिकून राहिला. मस्त!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
तुमची गोष्ट खिळवून ठेवणारी होती.
पण काही शंका:
त्या शक्तीचा आवाका फक्त वाड्याच्या उंबर्यापर्यंतच होता तर सन्मित्र पहिल्या रात्री वाड्याबाहेर झोपला असता बाहेरुन अप्पांचे रुप घेऊन ती शक्ति कशी येऊ शकली ?
माणिकराव माणूसच होते तर ते देवाच्या तसबिरीला हात का लावू शकत नव्हते?
शेवटचा प्रसंग आधीच्या लिखाणाच्या तोलाचा नाही वाटला.
तरीसुध्दा, मनःपूर्वक अभिनंदन, कारण तुमच्यात एका यशस्वी लेखकाचे गुण नक्कीच आहेत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
धन्यवाद.. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे..
१. <<पाहतो तर वाड्याच्या दारातच आप्पाजी उभे होते. मी चकीतच झालो, आप्पाजी एवढ्या रात्री......."नाही, नाही मी बाहेर नाही येणार आता, तुच लवकर आत ये! चल नाहीतर ते पिशाच्च जवळ येतय बघ. ">> ते वाड्याच्या दारातच उभं होतं...वाड्याच्या बाहेर नाही. आतुनच आलेलं आणि म्हणुनच बाहेर यायला तयार नाही.
२. माणिकराव, जन्माने माणुस असले तरी आता ते त्याचे गुलाम होते. एक कठपुतळी... जिवंत प्रेत म्हणु हवं तर आपण. त्यामुळे कुठल्याशी सुष्ट शक्तीची त्यांना भिती असणे साहजिकच आहे.
चुभुदेघे... धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
तुक्याला मुळात काही झालंच नव्हतं. मी मागेही याचं उत्तर दिलं होतं की यालाच संमोहन म्हणतात. तुक्याने सन्मित्रवर केलेल्या उपकाराबद्दलची कृतज्ञता म्हणुन सन्मित्र त्याच्या मदतीला नक्की धावुन येणार हे ओळखुन त्या शक्तीने तुक्याचा मुखवटा फक्त वापरला, जसा आप्पाजींचा वापरला होता तसाच. पुढे तुक्याच्या आजाराचं काय झालं ते सन्मित्रच्या पुढच्या कथेत येइलच ना ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
प्रतिक्रिया
एकदम मस्त...
धन्यवाद
जबरद्स्त...
मस्त कथा.
व्वा जबरदस्तच्,,,,,,,,,,अप्रतिम लेखन,,
आवड्या.
वा! मस्त
मस्त !!
च्येंबर ऑफ सिक्रेटस् प्रतापवॉर्टस् ;)
आपला
बेश्टच...
ठांकु
धन्यवाद
आला बुवा
वाह
आवडली
खिळवून ठेवणारी
धन्यवाद..
सुंदर...शब्द नाहीत.
छान कथा --
काय भारी
मस्त. त्या
सुपर
तुक्याचं काय झालं?
ज ब रा ट
धन्यवाद