खूप थरकापदायिनी कविता...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
यॉनिंग डॉग !
लगे रहो !! :-) "सुपाली" च्या या सुस्तोत्रात कुसुमाग्रजांच्या "अहिनकुल" आणि ग्रीष्मावरच्या कवितेची खिल्ली सुद्धा जाताजाता उडवलेली आहे !
अवांतर : याच्या डोक्याचे झाकण उघडले तर केवळ किडे वळवळत असतील असे पूर्वी वाटायचे. आता पालीसुद्धा ! राम राम ! ;-)
म्हणून आवडली.
आमच्या लहानपणी अशाप्रकारच्या म्हणजे - प्राणी, पक्षी, निसर्ग, माणसा-माणसातली नाती इ. विषयांवरच्या कविता खूप असंत. त्यामुळे पाठ्यपुस्तकवाल्यांना कविता मिळायला फारशी अडचण भासंत नसे. त्याकाळात "स्व " विषयाच्या म्हणजे - मी, ती, प्रेम, भावना ( फक्त तिच्या / त्याच्या ) इ. कविता फारश्या नव्हत्या, कारण माणसं खरंखुरं प्रेम करीत असंत आणि भावनाही जपंत असंत.
खी खी खी
वा!!
बिच्चारी पाल!
भयानक!!!!!!!!!!!!!!
जबरा
कडाडल्या
खूप
बापरे!!
वा!
असंच म्हणते..
वावावा ....
धमाल !
लोल...तू
महाश्वेता
मस्त
कविता वेगळ्याच विषयाची आहे.
:-)
+१
सर्वांचे