अरेच्च्या ! हे लक्षातच आले नाही. संपादकहो, क्षमस्व. खरं तर दुवा देण्यापेक्षा प्रत्यक्ष वाचायला बरे वाटते. पण आपल्याला खटकत असल्यास हा विषय उडवू शकता.
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया
इंग्रजांच्या काळात वाघांची संन्ख्या खुपच कमी झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एका इंग्रज अधिकार्याने (नाव लक्षात नाही) त्याच्या कालखंडात ९००० वाघांची शिकार केल्याची नोंद आहे.
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
सध्या भारतात फक्त १००० वाघ शिल्लक आहेत. वाघांची संख्या दिवसाला एक या प्रमाणात कमी होत आहे.
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
मलाही पूर्वी असेच वाटत असे...
पण एका न्यूज चेनलवरील चर्चेत असे कळाले की आता जी अभयारण्ये म्हणून जाहीर झाली आहेत ती सर्व जंगले राजे महाराजांनी सिंहाच्या / वाघाच्या शिकारीसाठी शिल्लक ठेवली होती...... राजाच्या शिकारीसाठी का होईना, जंगले टिकवून धरली गेली म्हणून निदान आहेत तेवढे वाघ तरी शिल्लक आहेत असे काहीसे निरीक्षण होते....
.. खरे खोटे वाघच जाणोत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
फारच सुंदर
उत्तम
फोटोही
यशोधरा ताई
विरोप/ ढकलपत्र....
अरेच्च्या
Peta !!
इंग्रज
संस्थानिक