मग पुढे असं होतं की ..
वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं.
फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं.
वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं
पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला..
आणि आभासी जग लागतं बागडायला
याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला..
स्वत्व लागतं आकसायला..
असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला..
चढ उतार हे निमित्तमात्र..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6121
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच!
मस्त हो नाखुकाका
चालेल
In reply to मस्त हो नाखुकाका by ज्ञानोबाचे पैजार
मिपावर सध्या <strong>निमित्तमात्र</strong> चे पेव फुटले आहे.
:)
In reply to मिपावर सध्या <strong>निमित्तमात्र</strong> चे पेव फुटले आहे. by चामुंडराय
सुंदर !
क्लासिकच !
सॉरी .... नाखुसाहेब ! चुकून
In reply to क्लासिकच ! by चौथा कोनाडा
आवडली!
जबरा....
मस्तंच.
मस्तच नाखुअंकल.