नवकवीस्तोत्र
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।
दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।
पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।
कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।
सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका ।
असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।
लै भ्भारी!
=))
=)))))
खी खी खी =))
;)
कवीस्तोत्र
दंडवत !
तुम्हा दोघांनाही दंडवत! कविता
खरोखरच प्रतिभावान आहात पैजार
ह्या काव्यासाठी एक मस्तानी
कोणती? ;) :)
कोणती हा प्रश्र्णच येत नाही
अहो कोणती म्हणजे मँगो मस्तानी
गुजरचीच सर्वोत्तम.
पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे
म्हणजे लस्सी आणि ताक ह्यात
सुपर्ब कविता पैजारबुवा !!
आपण गाडिले कुठे झेंडे ।
अगदी अगदी
बाडिस...!
हाहाह्हा... तुमचे आणी
=))
=)))))
दोन्ही काव्ये जबरा जमली आहेत.
मस्त जुगलबंदी !!
=)) =)) =))
=)))))
एक नंबर !!
:))
:))
मापंची मुळ कविता आणि पैजार
दोन्ही कविता झकास :)
=))
काव्य ह्या प्रांतात कमी येतो
गोविंदराव आणि नानोबांचे पैजार
हे गोविंध्राव कोण म्हणे? ;)
मापं हो!
=))
व्वा मुळ काव्य आणि
दोन्ही कविता आवडल्या गेल्या
:-)