मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी

Swapnaa · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जन्म दात्यांविना आयुष्य एकदम आहे व्यर्थ खरंच ह्या संघर्षाला किती आहे अर्थ, कवी-स्वप्ना..

वाचने 2293 वाचनखूण प्रतिक्रिया 6

धर्मराजमुटके Tue, 08/15/2017 - 15:49
बहुतेक ही ओळ 'जन्मदात्यांविना आयुष्य' अशी असायला हवी होती का ? कवितेत शुद्धलेखनाला फार जपायला लागते. जरा इकडे तिकडे झाले तर अर्थच बदलतात ! किती आहे अर्थ, - इकडे स्वल्पविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्ह (!) असावे बहुधा. प्रश्नचिन्हही चालून जावे बहुधा. अर्थ बदलेल कदाचित पण रचनात्मक दृष्या बरोबर होईल.