उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
In reply to च्यामारी ही सगळी भाजपाची by अभ्या..
In reply to च्यामारी ही सगळी भाजपाची by अभ्या..
(संपादित).....काय वेळ आली आहे. साहित्य संपादकांचे प्रतिसादही संपादित करावे लागत आहेत!!
In reply to वेळ by गॅरी ट्रुमन
In reply to बंदी अजून उठविलेली नाही. by श्रीगुरुजी
In reply to काही माध्यमांनी तर बंदी उठवली by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आय विश कि नुकतीच गोरक्षकांनी by संदीप डांगे
In reply to आय विश कि नुकतीच गोरक्षकांनी by संदीप डांगे
In reply to मोदींनी यावर थेट भूमिका जाहीर by हतोळकरांचा प्रसाद
पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.हप्र, एखाद्या गावगुंडांच्या टोळक्याने केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तिला पाठलाग करून पकडून देणे (जर गुन्हेगार रंगेहाथ गुन्हा करताना पकडला गेला नसेल) ठीक आहे? पोलिसांना बातमी देणे एक वेळ समजू शकतो जेणेकरून पोलिस तपास करतील पण पाठलाग करून पकडून देणे? नक्की कायद्याचेच राज्य अपेक्षीत आहे ना तुम्हाला?
In reply to पाठलाग करून पकडून by पुंबा
In reply to पोलिसांची एकूणच अवस्था आपण by हतोळकरांचा प्रसाद
पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको.यासाठी पोलीस दलामध्ये सुधारणा घडवून आणायचा आग्रह धरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे ना की स्वत: पोलीसांचे अधिकार आपल्या ताब्यात घेणे. अखलाक हत्या, उना येथे झालेली दलितांना मारहाण आणि अलवार येथील नृशंस हत्या हे तीनही प्रकार सरकार या संस्थेचे राज्याचा(state) एजंट म्हणून आपले कर्तव्य निभावण्यात आलेले अपयश आहे.
In reply to आजिबात नाही. एखादा कायदा by पुंबा
पाठलाग करून पकडणेमी फक्त एवढ्याच गोष्टीला धरून बोललो आहे, त्यामुळे बाकीच्या वर लिहिलेल्या गोष्टी गैरलागू आहेत. म्हणजे थोडक्यात आपले म्हणणे आहे की एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)तर त्याने त्याला पकडण्याच्या ऐवजी फक्त पोलिसांना कळवून गप्प राहावे(परिस्थितीजन्य आणि थेट पुरावा गायब). मला हे पटत नाही, आणि तसे घडतही नाही. तसे पकडने हा कायदेशीर गुन्हा असेल तर व्हावी की कायदेशीर कारवाई, त्याबाबतीत कोणाचा आक्षेप आहे? बाकी आग्रह धरावा म्हणजे नेमके काय करावे हे सांगितलेत तर समजेल नीट!
In reply to पाठलाग करून पकडणे by हतोळकरांचा प्रसाद
एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)हप्र, ह्या केसमध्ये प्रस्तुत संशयिताला पकडणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते. गोरक्षकांचं व्हिजिलांटिझम मला बरोबर वाटत नाही. असल्या कुठल्याही संघटनेला, मॉबला धरपकडीचे अधिकार नसावेत असे वाटते.
In reply to एखाद्याच्या बाजूच्या घरात by पुंबा
In reply to माझ्या पहिल्या प्रतिसादापासून by हतोळकरांचा प्रसाद
माज उतरायला सुरुवात झालेली दिसते.In reply to माज उतरायला सुरुवात झालेली by श्रीगुरुजी
In reply to मला वाटतं त्याचा मराठी अर्थ by हतोळकरांचा प्रसाद
In reply to राज्याबाहेर by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to http://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
In reply to http://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड.--- "मैने सँडलसे पच्चीस बार मारा" असे म्हणनार्याचा स्वभाव विनम्र आहे, हे विधान किती हास्यास्पद आहे.
In reply to राज्याबाहेर by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.सहमत आहे.
थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.पण इथल्या पेंग्विनसेना समर्थकांना हे समजावणार कोण आणि कसे?
“Unless he tenders an unconditional apology to AI employees, and undertakes in writing to abide by the Chicago and Tokyo Conventions & Rules of the Air and follow all cabin safety and public behaviour norms, we must not let him on board,” says the letter. “Ravindra Gaikwad is and will continue to be a risk to flight safety and flight operations and to Cabin Crew safety on board, and hence Government must think long and hard about letting him back on,” the letter added. The association said it would be a “crying shame” if he is let off “without even a rap on the knuckles”. “For either the ministry or the Parliament to allow such a person to get away without even a rap on the knuckles or even forcing an apology to all Air- Indians and indeed all Indians, would be a crying shame. “It would also crush the morale of all employees and indeed all fair minded Indians. We do not wish to be flying such a person,” the association wrote in the letter.
In reply to फक्त दिलगिरी वर काम भागणार by अत्रे
In reply to http://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
In reply to अगदि पदर खोचुन आणि मिशीला तुप by राजाभाऊ
In reply to या सगळ्या प्रकारात by अनुप ढेरे
In reply to १५ दिवस बंदी घालून इतकी by श्रीगुरुजी
आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.हेच म्हणतो! ती पोलीस केस संथ गतीने चालू राहील पण या प्रवासबंदीने चांगलाच धडा शिकवला आहे.
In reply to १५ दिवस बंदी घालून इतकी by श्रीगुरुजी
१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल.याविषयी एकाच्या फेसबुक भिंतीवर वाचले--- "मुलगा वर्गात दांडगाई करतो, गुंडगिरी करतो म्हणून त्याला शिक्षकाने वर्गात यायला बंदी घातली. पण नंतर मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर त्याला वर्गात परत यायला परवानगी दिली. त्यानंतर त्या मुलाने मोठा पराक्रम केला आणि जणू काही स्कॉलरशीपच मिळाली असे त्याच्या घरच्यांना वाटायला लागून ते त्याचा आनंद साजरा करायला लागले"!! मला वाटते की एअर इंडियाने या घटनेमुळे आयुष्यभरासाठी बंदी घालणे समर्थनीय नव्हतेच.पण दुर्दैवाने एअर इंडियाने या प्रकरणी पाहिजे तितका खमकेपणा दाखवलेला नाही. अजून काही काळ म्हणजे ६ महिने/१ वर्ष वगैरे काळ तरी बंदी घालायला पाहिजे होती. आता मला ६ महिने/१ वर्ष हा बंदीचा काळ पुरेसा आहे असे वाटत आहे तर काहींना १५ दिवस बंदी पुरेशी आहे असे वाटत असेलच!! येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!! त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की "ज्या पक्षाचे समर्थक असे **** असतील तर त्या पक्षाचे नेते आणि तो पक्ष किती **** असेल"!! या **** च्या जागी मी थर्डक्लास, उद्दाम, उद्धट, शिवराळ असे शब्द टाकले. त्याजागी इतर कोणतेही शब्द टाकता येतील :)
In reply to एकाच्या फेसबुक भिंतीवरील पोस्ट by गॅरी ट्रुमन
In reply to एकाच्या फेसबुक भिंतीवरील पोस्ट by गॅरी ट्रुमन
येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!!चित्रपटः सावन को आने दो. गाणं तुझे देखकर.रामायणातील राम अरुण गोविल या चित्रपटात हिरो होता. :)
In reply to एकाच्या फेसबुक भिंतीवरील पोस्ट by गॅरी ट्रुमन
In reply to काय बोलणार? मुद्दे सोडून by हतोळकरांचा प्रसाद
अजाबात पटलं नाय!ओक्के. नको पटू दे.
मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे?तो पक्ष आणि विचारधारा? ख्खो ख्खो ख्खो ख्खो. ज्यांचा जन्म नुसती गुंडगिरी करण्यात केला त्यांची कसली डोंबलाची आली आहे विचारधारा.
In reply to ख्खो ख्खो ख्खो ख्खो by गॅरी ट्रुमन
In reply to १५ दिवस बंदी घालून इतकी by श्रीगुरुजी
आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतरतुम्हाला इंग्लिश वाचता आणि समजता येते असा माझा समाज आहे, तो गैरसमज असेल तर त्या पत्राचे भाषांतर लिहून देण्याइतकी इंग्रजी येणारे बरेच लोक असतील इथे.
निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडकेहाहाहा...भल्या मोठ्या अपेक्षा फोल झाल्या की असे होते. ह्या असल्या मुजोर कंपन्या सामान्य लोकांना नेहमीच शिंगावर घेत असतात. कोणी आवाज उठवत नाही, इथे आवाज उठवला गेला नाही तर आवाज काढला गेला म्हणून तंतरली!
In reply to आणि नंतर माफीनामा लिहून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to एअर इंडियाची तंतरली? हहपुवा by श्रीगुरुजी
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by हतोळकरांचा प्रसाद
काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती.व्वा मोठ्ठा पराक्रमच केला नाही त्या शिवसेनेने!! खासदाराला उडण्यावर बंदी घातल्यामुळे एकही विमान उडू न देण्याची धमकी (आणि ती प्रत्यक्षात उतरवायची क्षमता) शिवसेनेच्या एकूणच वकुबाला साजेशी आहे. मी तर म्हणतो अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरायला कोणी गेल्यास जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे. एकदा अशी घटना कुठे घडल्यास हे सगळे राजकीय पक्षांमधले गुंड सुतासारखे सरळ येतील आणि भविष्यात कुठे असले प्रकार व्हायचे नाहीत.
In reply to मोठ्ठा पराक्रमच की नाही? by गॅरी ट्रुमन
जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे.हाही मोठा पराक्रमच असेल नाही? शिवसेनेने विमानतळ बंद पाडण्याचं समर्थन दिसलं का माझ्या वाक्यात कुठे ? असलेल्या सत्तेच्या जोरावर फक्त संबंधित पक्ष शिवसेना आहे म्हणून भाजपने केलेली ही खेळी आहे हे आले आहेच वर! मग याला संसदेतून, डिप्लोमॅटिक मार्गाने दाद मिळत नसल्यावर शिवसेनेने त्यांचा "वकुब" वापरला तर ती शिवसेनेची खेळी आहे. त्यावर जी काय कायदेशीर कारवाई (सध्यातरी उपलब्ध असलेल्या भारतीय संविधानानुसार, डायरचं बघता येईल नंतर कधीतरी चुकूनमाकून हुकूमशाही आलीच तर) करण्याचा मार्ग आहेच की उपलब्ध. बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.
In reply to जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण by हतोळकरांचा प्रसाद
बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.माझी काहीही हरकत नाही तसे करायला. निदान मिपावर तरी ज्याला इच्छा असेल त्याने धागा जरूर काढावा. फक्त प्रॉब्लेम इतकाच की हा प्रकार बंगालमधल्या खासदारानी केला आहे आणि मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे त्याला शिवसेना खासदाराने केलेल्या गोंधळाइतका टी.आर.पी मिळणे फारच कठिण. एकूणच असे सगळे प्रकार करणारे खासदार, तो परिचारक आणि अजून जो कोणी असेल तो सगळे एका माळेचे मणी.
In reply to एका माळेचे मणी by गॅरी ट्रुमन
In reply to जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण by हतोळकरांचा प्रसाद
In reply to बाकी काल तृणमूल च्या by प्रसाद_१९८२
In reply to हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to विमानात फक्त गोंधळ घालणे आणि by प्रसाद_१९८२
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाडने कर्मचाऱ्याला by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुमच्या त्या हवाईसुंदरीनेच ते by श्रीगुरुजी
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार by हतोळकरांचा प्रसाद
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? by प्रसाद_१९८२
In reply to खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? by प्रसाद_१९८२
In reply to अरे वा, म्हनजे लोकसभा by अभ्या..
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by हतोळकरांचा प्रसाद
हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).हीच ती बातमी दिसतेय. याच्यात खालीलप्रमाणे लिहिलं आहे (
वैधानिक इशारा- वाचताना मोठ्याने हसू नये. आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होईल.)
गैरवर्तन करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकवणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी आज उठवण्यात आली. त्या बंदीच्या विरोधात शिवसेना खासदारांनीं गुरुवारी लोकसभेत रणकंदन केले होते. इतकेच नव्हे तर, गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांची चांगलीच टरकली होती आणि केंद्र सरकारही बॅकफूटवर गेले होते.
मुंबई विमानतळावरून विमाने उडू न देण्याच्या शिवसेनेच्या पोकळ धमकीला कोणीही घाबरले नव्हते. शिवसेनेच्या धमक्या म्हणजे सादळलेला, भिजलेला, फुसका फटाका ज्याची वात सुद्धा जळत नाही. विमान कंपन्या हवालदिल होण्याचा प्रश्नच नव्हता. १५ दिवस बंदी सुरू होती. शिवसेनेच्या फुसक्या बारांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. विमानतळावर पोलिसांबरोबर अर्धसैनिक दल सुद्धा संरक्षणासाठी असते. तिथे कोणी राडा करायला गेले असते तर त्यांच्याकडून योग्य तो प्रसाद मिळाला असता. मातोश्रीत वातानुकुलीत खोलीत बसून वाईन किंवा बीअरचे घुटके घेत यॅव करू, त्यॅव करू अशा धमक्या द्यायला अक्कल लागत नाही, कारण खरोखरच राडा करण्याची वेळ आली तर राडा करायला जाणारे दुसरेच असतात. त्यांच्यावरच लाठ्या खाण्याची, तुरूंगात जायची किंवा खटल्याला सामोरे जायची वेळ येते. मातोश्रीत आरामात राहून स्वतःच स्वतःची मुलाखत घेऊन स्वतःच्यात वृत्तपत्रात स्वतःच छापून स्वतःचेच कौतुक करणारे किंवा भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत एअर इंडियाच्या सीएमडीची औकात विचारणारे रॉडी राऊत कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात किंवा राड्यात सहभागी झाल्याचे अगदी 'सामना'त सुद्धा छापून आलेले नाही. विमाने उडू न देण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा शिवसेनेच्या पार्श्वभागात खरोखरच दम असता तर त्यांनी १५ दिवस इतकी मानहानी सहन करून बेअब्रू करून घेतली नसती.
गायकवाडांचे तिकिट एअर इंडिया व इतर कंपन्यांनी ७-८ वेळा रद्द केले, १५ दिवस त्यांना विमानप्रवास करता आला नाही, शेवटी रेल्वेने जावे लागले, १५ दिवस लपून रहावे लागले. अगदी २ दिवसांपूर्वी संसदेत सुद्धा त्यांना माध्यमांपासून लपूनछपून जावे लागले. शेवटी माफीपत्र लिहून दिल्यावर व परत असे करणार नाही असे लिहून दिल्यानंतरच माफी मिळाली. तोवर त्यांची व पक्षाची देशभर पुरती नाचक्की व बेअब्रू झाली होती. या निमित्ताने शिवसेनेची व त्यांच्या नेत्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर चघळली गेली आणि त्यांची पुरती शोभा झाली. एकीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेनेची सातत्याने अवहेलना सुरू असताना या प्रकरणामुळे त्यांची पुरती मानहानी झाली.
असे असूनसुद्धा 'जितं मया'च्या थाटात आनंदोत्सव साजरा करणे घोट्यात मेंदू असणार्या शिवसेनेलाच शोभून दिसते.
In reply to हसून घ्या! पर्याय नाही हो, by श्रीगुरुजी
In reply to आपल्याला हव्या त्या by हतोळकरांचा प्रसाद
खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही.
धादांत खोटी बातमी?
बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!
हवा तो रिझल्ट मिळालाच की. १ दिवस बंदी लावली असती तरी त्याचे स्वागतच होते. जितके जास्त दिवस बंदी लावली गेली तो बोनसच होता. मग्रुरीला, मूर्खपणाला आणि फुशारक्यांना योग्य ते उत्तर मिळालेले आहे. १५ दिवस लपून राहून, अनेकवेळा तिकीट रद्द होऊन, सर्वत्र मानहानी होऊन आणि शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच माफी मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा अब्रूला अजिबात धक्का लागलेला नाही, उलट प्रतिष्ठेत भरघोस वाढ झाली आहे असे वाटत असेल तर धन्य आहे. In reply to खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा by श्रीगुरुजी
शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरचयाचा काही पुरावा असेल तर द्या, नाहीतर परत हि धादांत खोटी बातमी आहे हे सिद्ध होईल.
In reply to अर्थातच धादांत खोटी बातमी! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >>> संसद सदस्याने जबाबदारीवर by श्रीगुरुजी
मी विनम्र स्वभावाचा आहे......मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.
पत्राची प्रत आधीच दिलेली आहे.ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.
In reply to मी विनम्र स्वभावाचा आहे...... by हतोळकरांचा प्रसाद
मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट जास्त फार्सीकल आहे. म्हणजे एखाद्याच्या उद्घाटपणाला उत्तर दिले तर तो माणूस विनम्र असू शकत नाही? स्वतःच्या मतदारसंघातील खासदारांबद्दल माहिती नासणाऱ्यांनी उगाच माहिती नसताना जेनेरिक स्टेटमेंट्स टाकणं जास्त फार्सीकल आहे.मी त्याला फक्त धक्का दिला, मोदींविरूद्ध बोलला म्हणून मी संतापलो, मी बुकिंग केलेच नव्हते इ. विधाने तर जास्त फार्सिकल आहेत. एखाद्याच्या कथित उद्धटपणाला उत्तर म्हणून चपलेने मारणे, माझ्याविरूद्ध आधीच अनेक केसेस आहेत . . . होऊ देत अजून एक केस, परत अशी वेळ आली तर हेच करीन इ. गोष्टी करणारा आणि बोलणारा माणूस विनम्र??????? शिवसेनेची विनम्रतेची व्याख्या जगावेगळी दिसतेय.
ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.
टाका भाषांतर म्हणजे तुम्ही स्वतः करीत असलेला शब्दांचा खेळ स्वतःच्याच लक्षात येईल.In reply to मुळात हे वरचं सगळं स्टेटमेंट by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला परत विनंती आहे, माफी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भाषांतराची वाट पहात आहे. by श्रीगुरुजी
In reply to इंग्रजी कळत नाही हे मान्य आहे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भाषांतर टाकताय ना? by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही इंग्रजी कळत नाही एवढं by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाडचा इंग्लिशमध्ये by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला कळाला आहे ना अर्थ मग by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाडने स्वतःच्याच तोंडाने by श्रीगुरुजी
In reply to विषयांतर करू नका, वरचे सगळे by हतोळकरांचा प्रसाद
"शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे."
गायकवाडने लोकसभेतच माफी मागितली आहे. भाषांतर टाकायला एवढी खळखळ का?
In reply to वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच by श्रीगुरुजी
In reply to दुसरं म्हणजे जेव्हा एका by श्रीगुरुजी
In reply to गायकवाडच्या ** आवळल्या by संदीप डांगे
In reply to काय उपयोग नाही. by अभ्या..
In reply to फक्त ३ धाग्यांनी काय होणार? by श्रीगुरुजी
गेलाबाजार शेतकर्यांविषयी पण एक वेगळा धागा हवा.नै नै. आता शेतकरी "भिक नको पण कुत्रे आवर" ह्या मनस्थितीला आले आहेत. राहु द्या ते.
In reply to गेलाबाजार शेतकर्यांविषयी पण by अभ्या..
In reply to इथे साफसफाई झालेली दिसते. by मोदक
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
In reply to सात्विक संताप by वरुण मोहिते
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.
==
सहमत !
अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने. कॅमेर्या समोर २५ वेळा चप्पलने मारले असे म्हणनारा खासदार, कलम ३०८ चा गुन्हा दाखल झाल्यावर आपण त्या कर्मचार्याला फक्त ढकलले असे घुमजाव करतो आणि ह्या पक्षाचे समर्थक अश्या खासदाराची विमान प्रवास बंदी हटवली म्हणून आनंदोत्सव साजरा करतायत. In reply to जर का असले गुंड प्रवृत्तीचे by प्रसाद_१९८२
In reply to जर का असले गुंड प्रवृत्तीचे by प्रसाद_१९८२
अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने.याचा काही संदर्भ असेल तर द्याल का?
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला.या बातमीत संदर्भ दिलेली पूर्ण पत्रकार परिषद पहिली, तुम्ही म्हणता तसा उल्लेख सापडला नाही. दुसरा कुठला संदर्भ असला तर द्याल का प्लिज? शिवसेनेने असे वक्त्यव्य सीएमडी बाबत असे वक्त्यव्य केले असेल तर ते निषेधर्ह्यच आहे.
In reply to यांची आमच्यापुढे औकात काय असा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भरपूर लिंका आहेत. by गॅरी ट्रुमन
In reply to गुगल करणे मला जमत असल्यामुळे by हतोळकरांचा प्रसाद
पण ते वाक्य म्हटले आहे का हेही तितकेच महत्वाचे आहे.आतापर्यंत वेगवेगळ्या वेबसाईटवर याच बातम्या येत आहेत. तसेच आपण असे काही बोललो नव्हतो असे संजय राऊतांकडून खंडनही आलेले नाही. कालपरवाच स्वतः रविंद्र गायकवाडांनी त्यांनी ७ वेळा एअर इंडियाचे तिकिट काढायचा प्रयत्न केल्याच्या मिडियामध्ये आलेल्या बातम्या खोट्या होत्या असे म्हटले . तशाप्रकारचे काहीही स्पष्टीकरणही संजय राऊतांकडून आलेले नाही.
In reply to बातम्या by गॅरी ट्रुमन
In reply to तसे खंडन होईपर्यंत वाट बघायची by हतोळकरांचा प्रसाद
In reply to व्हिडिओ by गॅरी ट्रुमन
In reply to व्हिडिओ by गॅरी ट्रुमन
In reply to धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to >>> आता "जर" राऊत म्हणतात तशी by श्रीगुरुजी
In reply to परत एक फार्सीकल आणि by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भुवया ताणून डोळे गरागरा by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद! अपेक्षेप्रमाणेच हवे by हतोळकरांचा प्रसाद
"जर" राऊत म्हणतात तशी कुठली पोस्ट जर सीएमडींनी टाकली असेल तर ती काय टाकली आहे, खरच आक्षेपार्ह्य आहे का त्यात काही वगैरे जाणून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही. लगेच सीएमडींना सहानुभूती, त्यांचा बायोडेटा आणि शिवसेनेला शिव्या.याचे कारण शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड. जर परीसरात कुठली गुंडगिरीची घटना घडली तर पहिला संशय त्याच भागातील अट्टल गुंडावरच येतो. त्याचप्रमाणे जर कुठेही दहशतवादाशी संबंधित घटना घडली तर पहिला संशय पाकिस्तानवरच येतो. तसेच काही कारणाने तणाव निर्माण झाल्यास परिसरातल्या गुंडांना ते भविष्यात कासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नयेत म्हणून तडीपारही केले जाते. ही अगदी कायद्याला मान्य आहे अशीच प्रक्रीया आहे. त्यामुळे मारहाण वगैरे काही घटना घडल्यास ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट आहे त्यांच्यावरच त्यात त्यांचा काहीही संबंध नाही हे सिध्द करायची जबाबदारी येते. आता याला पूर्वग्रहदूषितपणा म्हणत असाल तर खुषाल म्हणा. आय डोन्ट गीव्ह अ डॅम!! या चर्चेत मला मांडायचे होते ते सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. आता यापुढे या चर्चेला माझ्याकडून पूर्णविराम. यापुढे या चर्चेतील प्रतिसादही मी उघडून बघणार नाही. धन्यवाद.
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वनी लोहानी यांची आमच्यापुढे औकात काय असा निर्लज्ज प्रश्न शिवसेनेने विचारला. त्यांची औकात काय? बरोबर आहे त्यांनी कधी गुंडगिरी केली नाही, मवालीपणा केला नाही, खंडण्या गोळा केल्या नाहीत की सत्तेची मस्ती कधी दाखवली नाही. तर त्यांनी काय केले? तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या चार इंजिनिअरींग पदव्या (त्यातील काही ए.एम.आय.ई मधून) मिळवल्या. राजस्थानात रेवडी येथे जुन्या स्टीम इंजिन लोकोशेडला हेरीटेज लोकोशेड म्हणून नावलौकिक मिळवून दिला, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असताना मध्य प्रदेशातील हेरिटेज वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले, २००२-०३ मध्ये गाळात गेलेल्या इंडिअन टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला जुना नावलौकिक प्राप्त करून दिला, मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन मंत्रालयात सचिवपदी असताना मध्य प्रदेशला देशातील पर्यटनासाठी त्या वर्षाचे देशातील 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' असे पारितोषिक मिळाले. गाळात गेलेल्या संस्थांचा 'टर्न-अराऊंड' करून दिल्याचा त्यांचा नावलौकिक लक्षात घेता मोदी सरकारने त्यांची गाळात गेलेल्या एअर इंडियाचा 'टर्न-अराऊंड' करायला नियुक्ती एअर इंडियामध्ये केली.हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =)) अजून काय पाहिजे क्लिंटन भौ, आता तरी धीराने घ्या !! :)
In reply to एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग by किसन शिंदे
हा परिच्छेद सगळीकडे फिरतोय व्हॉट्सअपवरून. =))अरे एवढ्यात फिरायलाही लागला? दोन-अडीचच तास झाले आहेत हे लिहून!! म्हणजे आपले मिपा वाचून काही जण व्हॉट्सअॅपवर संदेश फॉरवर्ड करतात असे दिसते. मागे एकदा मीच लिहिलेला कुठलातरी प्रतिसाद एका फेसबुकच्या ग्रुपवर वाचला होता. आणि एकदा आमच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणीतरी फॉरवर्डही केला होता :)
In reply to एवढ्यात फिरायलाही लागला? by गॅरी ट्रुमन
In reply to कालच पाहिला होता हा मेसेज by शार्दुल_हातोळकर
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
In reply to माफ करा. इथे थोडीशी गल्लत by किसन शिंदे
इथे थोडीशी गल्लत झाली माझी.ठिक आहे. तरीही तुम्हीही इथे स्क्रिनशॉट टाकाच असे म्हणतो. मुद्दे एकच असणे सहज शक्य आहे कारण संदर्भ एकच असेल आणि लोहानींनी आय.टी.डी.सी, मध्य प्रदेश टी.डी.सी इत्यादी त्याच ४-६ संस्थांमध्ये काम केले असेल तर त्याचा उल्लेख एकच संदर्भ वापरल्यावर येणे सहज शक्य आहे. आणि त्यामुळे वाक्येही आलटून पालटून टाकलेली वाटू शकतात. याचा अर्थ मी तो प्रतिसाद कॉपी करून इथे लिहिला आहे असे अजिबात नाही. मी माझ्या प्रतिसादात रेडिफच्या त्या लेखाचा संदर्भही दिला होता. तो संदर्भही व्हॉट्सअॅपवर फिरणार्या त्या लेखात दिला असेल की नाही शंकाच आहे. बहुसंख्य व्हॉट्सअॅप मेसेजेसमध्ये संदर्भ वगैरे दिले जात नाहीत. मी मिपावर आजपर्यंत कधीही इतर कोणाची आयडीया संदर्भ न देता माझी म्हणून खपविलेली नाही. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ दे. मी शैक्षणिक वर्तुळात वावरत असल्यामुळे प्लेजिअॅरिझम हा गुन्हा आहे हे मला माहित आहे आणि मी प्लेजिअॅरीझम केले आहे असे कोणाला वाटायला नको. आणि स्क्रिनशॉट टाकता येणे शक्य नसल्यास तो प्रतिसाद व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याच्या संदर्भातले सगळे प्रतिसाद काढून टाकावेत ही संपादकांना विनंती.
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
In reply to स्क्रिनशॉट by गॅरी ट्रुमन
In reply to एअर इंडियाचे चीफ मॅनेजिंग by किसन शिंदे
क्लिंटन भौअवांतर प्रश्न - ट्रुमन यांचे दुसरे नाव क्लिंटन आहे का?
In reply to क्लिंटन भौ by अत्रे
अवांतर प्रश्न - ट्रुमन यांचे दुसरे नाव क्लिंटन आहे का?नाही. क्लिंटन यांचे दुसरे नाव ट्रुमन आहे :) मी पूर्वाश्रमीचा क्लिंटन आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी हिलरी क्लिंटन निवडणुक लढविणार हे थोडेफार स्पष्ट झाल्यावर २०१५ मध्येच मी हा नवा आय.डी घेतला. कारण माझा हिलरींना विरोध होता आणि "क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा" वगैरे मुद्दे येऊ नयेत म्हणून नवा आय.डी घेतला :)
In reply to नाही आणि हो :) by गॅरी ट्रुमन
क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा" वगैरे मुद्दे येऊ नयेतहा हा हा :) फारच विचारपूर्वक आय-डी निवडला.
In reply to एअर इंडियाच्या सी.एम.डी ची औकात by गॅरी ट्रुमन
In reply to फक्त पदव्या आणि पोस्टिंग्ज दाखवु नका..... by शार्दुल_हातोळकर
In reply to ठिक आहे, by प्रसाद_१९८२
In reply to प्रश्न कोणाला विचारायचा? by गॅरी ट्रुमन
सभ्य समाजात तरी ठोस कारण असल्याशिवाय अशी कोणाची औकात काढत नाहीत.साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.
In reply to सभ्य समाजात तरी ठोस कारण by हतोळकरांचा प्रसाद
साधारणपणे असंच कोणाचा क्लासही (तीही औकातच असावी) काढला जाऊ नये हा मुद्दा होता.ठिक आहे. मी शाळेत असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात राहायला होतो. तेव्हापासून शिवसेना म्हणजे गुंडगिरी हे समीकरण अगदी पक्के बघितलेले आहे. त्यामुळेच असा क्लास काढला. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी.
In reply to ठिक आहे by गॅरी ट्रुमन
In reply to प्रश्न कोणाला विचारायचा? by गॅरी ट्रुमन
In reply to तुमच्याकडुन संतुलित विश्लेषणाची आणि मुद्द्यांची अपेक्षा आहे. by शार्दुल_हातोळकर
In reply to गायकवाडांची मूळ तक्रार by गामा पैलवान
In reply to वर त्यांना त्या सीएमडीची by हतोळकरांचा प्रसाद
In reply to राऊत म्हणतोय ती सीएमडीची by श्रीगुरुजी
In reply to हो. by हतोळकरांचा प्रसाद
In reply to राऊत म्हणतोय म्हणजे थापच by श्रीगुरुजी
In reply to हे तुमचं वैयक्तिम मत आहे! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to "सामना" नामक तुफान विनोदी by श्रीगुरुजी
In reply to गायकवाडांची मूळ तक्रार by गामा पैलवान
In reply to पैलवान, त्याचं काय आहे by राजाभाऊ
In reply to सगळे आरोप एकतर्फी होत आहे . by मराठी_माणूस
जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’
या चप्पलमार खासदारांने स्वत:ची तुलना चक्क महात्मा गांधींबरोबर केलेय. इतिहासाच्या आजवर वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात 'दक्षिण अफ्रिकेत, महात्मा गांधी यांना ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर, महात्मा गांधी यांनी, त्यांना ट्रेन मधून खाली उतरवणार्या ब्रिटीश अधिकार्याचे थोबाड २५ वेळा पायातील सँडल/चप्पल यांनी फोडलेले अजिबात वाचले नाही.In reply to या वरच्या लोकसत्ताच्या लिंक by प्रसाद_१९८२
In reply to चामडी वाचविण्यासाठी गायकवाड by श्रीगुरुजी
In reply to चामडी वाचवण्यासाठीच.... by गामा पैलवान
In reply to वरील प्रतिसाद वाचला तर राऊत by श्रीगुरुजी
In reply to हास्यास्पद प्रकरण by गामा पैलवान
In reply to गायकवाड, राऊत, उधोजी आणि by श्रीगुरुजी
ते जाऊ देत. भाषांतर कधी टाकताय?हे तुम्ही व्हाइल लूपमध्ये लिहिलंत तरी माझी काही हरकत नाही. वरचे सगळे प्रतिसाद वाचलेत तर माफीनामा वगैरे किती फोल आहे ते कळेल (अर्थात कळून घ्यायचे असेल तर). माफी शब्द दाखवायचा राहूनच गेला आहे, पण असो! त्यातच आनंद आहे ना, मग ठिकाय!
In reply to तुम्ही आधी भाषांतर द्या हो. by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या आधीच्या प्रतिसादातून by हतोळकरांचा प्रसाद
जर प्राणी वाचक उल्लेख