आठवण
लेखनविषय:
काव्यरस
'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला,
पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला,
गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या
दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा
कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं
डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!
वाचने
3832
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अरे रे अस कधी पासुन होतय?
In reply to अरे रे अस कधी पासुन होतय? by ज्ञानोबाचे पैजार
आज लै तेजीत..हं
In reply to अरे रे अस कधी पासुन होतय? by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवांनाच खरोखर लवगुरु
मग काय आम्ही कविता लिहायचं
In reply to मग काय आम्ही कविता लिहायचं by Bhagyashri sat…
कडक
In reply to मग काय आम्ही कविता लिहायचं by Bhagyashri sat…
निराश होउ नका ....
:(
In reply to :( by नीलमोहर
या
ऐ लै भारी!
चांगला प्रयत्न.
धन्यवाद....ज्यांना माझी कविता