कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
In reply to आधी कुठल्यातरी by बोका-ए-आझम
In reply to एवढंच मागे लागायचं असेल ना by तर्राट जोकर
In reply to आपल्या प्रतिसादात नेहमीच by वैभव जाधव
In reply to हायला! ठे ते, कुठे आम्ही.;-) by तर्राट जोकर
In reply to हायला! कुठे ते, कुठे आम्ही.;- by तर्राट जोकर
हायला! कुठे ते, कुठे आम्ही.;-)हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतू डांगेंची उणीव तुम्ही जाणवू देत नाहीत हे ही खरे आहे. अगदी मुद्देसूद विचार मांडत आहात..
In reply to आपल्या प्रतिसादात नेहमीच by वैभव जाधव
In reply to जाधवसाहेब आपल्या प्रतिसादात by अभ्या..
In reply to आपल्या प्रतिसादात नेहमीच by वैभव जाधव
In reply to एवढंच मागे लागायचं असेल ना by तर्राट जोकर
In reply to मला उच्चशिक्षणासाठी by जेपी
In reply to मला उच्चशिक्षणासाठी by जेपी
In reply to सुंदर विनोदी लेख ! और आंदो !! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चार दिन की चांदनी, फिर अंधेरी by तर्राट जोकर
In reply to बरोबर.. by चिगो
...असले कन्हया त्या वाट बघण्यातले हुरळलेले क्षण असतात. काही असो. भारतीय लोकांचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान, चीन नाही तर त्यांचा आळस आहे. सर्वच बाबतीतला. विचार करण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा. त्याला एक मोठं कारण आहे. ते हे:=))
In reply to विठांनी २ वर्षांपूर्वी by श्रीगुरुजी
In reply to साक्षात् तीर्थरूपांसम by नाना स्कॉच
In reply to न जमायला काय झालं? सीताराम by श्रीगुरुजी
In reply to मग पार्टी विथ डिफरेंस जुमला by नाना स्कॉच
In reply to अडवाणींना "नारळ" दिला म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to मला तर वाटते कि इथले मोदी by श्री गावसेना प्रमुख
In reply to कर दी न हलकी वाली बात! बड़ा by नाना स्कॉच
In reply to मग पार्टी विथ डिफरेंस जुमला by नाना स्कॉच
मग पार्टी विथ डिफरेंस जुमला का?अडवाणींच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये भाजपने निवडणुक लढविली होती. त्यावेळी अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. परंतु त्या निवडणुकीत भाजपला फक्त ११६ जागा मिळाल्या (२००४ मध्ये १३८ जागा होत्या). २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी अडवाणींचे वय ८६ होते. अडवाणींचा जनमानसावरील प्रभाव संपल्याचे २००९ मध्येच दिसून आले होते. अडवाणी-वाजपेयी युग संपुष्टात आल्याचे स्पष्ट दिसत होते. अडवाणींच्या नावावर फारशी मते मिळू शकत नाहीत हेही दिसून आले होते. काँग्रेसविरोधी लाट स्पष्ट दिसत होती, पण त्या लाटेवर स्वार व्हायला योग्य ते नवीन नेतृत्व हवे होते. यात अडवाणींचा नारळ द्यायचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण मधल्या काळात अडवाणी तसेही फारसे पक्षकार्यात नव्हते. अडवाणींना संधी दिलेली होती आणि सुषमा स्वराज, रा़जनाथसिंग, नितीन गडकरी, अरूण जेटली यांच्या तुलनेत लागोपाठ ३ निवडणुका जिंकलेल्या मोदींचा प्रभाव खूप जास्त आहे हे स्पष्ट दिसत होते. नितीन गडकरी व अरूण जेटली हे यापूर्वी कधीही निवडणुकीला उभे राहिले नव्हते. राजनाथसिंग हे उत्तरप्रदेश पुरते मर्यादित होते. सुषमा स्वराज नक्कीच बर्यापैकी तुल्यबळ होत्या, परंतु मोदींचा करिश्मा जास्त होता. हे सर्व लक्षात घेऊनच २०१३ च्या जूनमध्ये मोदींचे नाव कार्यकारिणीने पुढे आणले व रीतसर लोकशाही मार्गाने त्यांची निवड केली. यात अडवाणींना नारळ देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचे वय, संपलेला करिश्मा, पक्षकार्यातून कमी झालेला त्यांचा सहभाग आणि जनतेसाठी त्यांच्याकडे असलेल्या नवीन कल्पनांचा अभाव हे लक्षात घेऊनच त्यांची निवड झालेली नव्हती. याऊलट सीताराम केसरींचे प्रकरण आहे. सीताराम केसरी हे १९९७ मध्ये काँग्रेस अंतर्गत झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण मतांपैकी तब्बल ८५% मते मिळवून पक्षाध्यक्ष झाले होते. त्यांच्याविरूद्ध उभ्या असलेल्या शरद पवार व राजेश पायलट या दोघांना एकत्रित १५% मते होती. केसरींची निवड ३ वर्षांसाठी होती. १९९८ मध्ये सोनिया गांधींना राजकारणात आणण्यासाठी सर्व कॉंग्रेस नेते (शरद पवारांसकट) प्रयत्नशील होते कारण त्यांच्याकडे मते मागण्यासाठी प्रभावी चेहरा नव्हता. पोस्टर्सवर केसरी, तिवारी, अर्जुनसिंग इ. ची चित्रे छापून मते मिळणार नाहीत हे काँग्रेसजनांनी ओळखले होते. मार्च १९९८ च्या निवडणुकीत काही प्रचारसभेत भाषण करताना सोनिया गांधींच्या सभेला उसळलेली गर्दी स्पष्ट संकेत देत होती. १९९६ मध्ये फक्त १४० जागा मिळालेल्या काँग्रेसला १९९८ मध्ये सुद्धा १४० च जागा मिळाल्यामुळे आपल्याला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसजनांनी ओळखले. त्यामुळे केसरींच्या हकालपट्टीची योजना निश्चित करून कार्यकारिणीची बैठक सुरू असताना ते स्वच्छतागृहात गेल्याचे निमित्त करून कार्यक्रमपत्रिकेवर नसलेला नेतृत्वबदलाचा विषय अचानक पुढे आणून सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे असा ठराव बहुमताने मंजूर केला गेला. त्यावेळी ठराव मंजूर होईपर्यंत स्वच्छतागृहाचे दार बाहेरून लावून घेण्यात आले होते असे छापून आले होते. केसरी हे विद्यमान अध्यक्ष असताना त्यांना सन्मानाने राजीनामा द्यायला सांगून मग रीतसर सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड केली असती तर ८५% मते मिळवून अध्यक्ष झालेल्या केसरींचा मान राखला गेला असता व त्यांची अवहेलना टाळता आली असती. या दोन्ही प्रकारांची तुलना करा आणि मग 'पार्टी विथ डिफरेंस' हे खरे का खोटे हे ठरवा.
In reply to मग पार्टी विथ डिफरेंस जुमला by श्रीगुरुजी
In reply to या मुलाखतीतून एक सरळ, साधी, by सुबोध खरे
In reply to +१००० by आनन्दा
In reply to या मुलाखतीतून एक सरळ, साधी, by सुबोध खरे
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to भाबडा पण भंपक प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to भाबडा पण भंपक प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to विकी by विकास
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to बाकीचं सगळं जाऊंद्या पण... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पण त्याजागी काय आणायचे याची कल्पना तो देत नाही ? by विवेक ठाकूर
सुहासजी किमान तुमच्याकडून तरी इतर तद्दन आयडींसारखी ` वैद्यकीय उपचार' वगैरेची भाषा निदान मला तरी अपेक्षित नाही.
या भागाबद्दल काही...
त्या शब्दयोजनेअगोदरची "वरचे खरे नसले आणि अराजकातून आपोआप काही चांगले बाहेर येईल असा खरा खरा विश्वास कन्हैयाला वाटत असला तर मात्र..." ही वाक्यरचना गाळून केवळ काही संदर्भविरहित शब्द उचलून आपल्याला हवा तो अर्थ लावण्याचे आश्चर्य वाटले नाही, इतकेच !
तुमच्यासाठी खास शास्त्रिय विश्लेषण : "अराजकातून" "आपोआप" काही चांगले बाहेर येईल असा "खरा खरा विश्वास" असणार्या कोणत्याही माणसाचे मानसिक संतुलन ढळले आहे असे मानसशास्त्राच्या आधारे म्हणता येईल.In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to पण दुसरी पर्यायी व्यवस्था काय याचे उत्तर यापैकी कुणाकडेच नाही ? by विवेक ठाकूर
In reply to या मुलाखतीतून एक सरळ, साधी, by सुबोध खरे
In reply to खरे, केजरीवालांबद्दलही लोक by प्रतापराव
In reply to जय हो कन्हैया लाल कीं !!! by कट्टापा
In reply to टार्गेट कितीचं आहे,नाही ते by श्री गावसेना प्रमुख
In reply to धुराळा by विकास
In reply to तीव्र सहमत ;-) by तर्राट जोकर
In reply to धन्यवाद by विकास
In reply to धुराळा by विकास
In reply to मोबाईल वर पेस्ट होत नाही ? by सुबोध खरे
In reply to मोबाईल वर पेस्ट होत नाही ? by सुबोध खरे
In reply to मोबाईल वर पेस्ट होत नाही ? by सुबोध खरे
In reply to गँगरिन झाल्यास तो भाग कापून काढावा लागेल. by मंदार कात्रे
In reply to म्हणजे न्यायालयाने खटला by तर्राट जोकर
In reply to तसं समजा हवं तर. by बोका-ए-आझम
In reply to जे एन यु चे रजिस्ट्रार म्हणतात by नितीनचंद्र
In reply to असं असेल तर ते गैर आहे by विवेक ठाकूर
In reply to मी देतो. ही घ्या लिंक. हा by श्रीगुरुजी
In reply to रजिस्ट्रार म्हणतात ती वस्तुस्थिती असेल तर by विवेक ठाकूर
In reply to केवळ हीच एक चूक नाही तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रजिस्ट्रार म्हणतात ती वस्तुस्थिती असेल तर by विवेक ठाकूर
In reply to छान. आवडला तुमचा प्रांजळपणा by शलभ
In reply to @ शलभ by विवेक ठाकूर
In reply to ती कन्हैयाची चूक आहे हे मान्य by नितीनचंद्र
In reply to या वाक्याचा अर्थ काय? by नितीनचंद्र
भाषण स्वातंत्र्याची ऐशीतैशी
Did you check facts before making the speech: JNU professor Makarand Paranjape asks Kanhaiya Kumar Makarand Paranjape, poet and professor of English at Jawaharlal Nehru University on Monday took on students union president Kanhaiya Kumar who is facing sedition charge, asking him whether he checked his facts before delivering the much celebrated speech. ..... "Do you know how many judicial murders were committed from 1920 to 1950s in Stalin s USSR. "Seven hundred and seventy nine ninety nine thousand five hundred and fifty three. Almost a million and how many people were executed for criminal and civil charges? Only 34000," he added. Paranjape was speaking at the Speak-in at the administration block, the 15th of the edition. What, however, stand out was that his speech was interrupted first by sloganeering by Kanhaiya Kumar and was also booed by some students in the audience, unlike other speakers who took a pro-Left position on the issue of Nationalism debate and Paranjape was also made to face questions from audience, again led by Kumar. Speaking amidst a gathering which was either neutral or pro-Left, Paranjape still took on Kumar s citing "misrepresentation" during his speech after his release from jail post the interim-bail.
In reply to भाषण स्वातंत्र्याची ऐशीतैशी by विकास
In reply to विठांशी सहमत! by साती
In reply to सातीजी, by विवेक ठाकूर
In reply to सातीजी, by विवेक ठाकूर
त्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं,कमाल आहे. तो आणि त्याचे कुटुंबिय हे पूर्वीपासूनच कम्युनिस्ट आहेत. जो मुळातच कम्युनिस्ट आहे त्याला कम्युनिस्ट म्हणणे म्हणजे नादानपणा?
एवढंच मागे लागायचं असेल ना