यावरही 'राज'कारण सुरू
झालं आता यावरही 'राज'कारण सुरू. मुंबईवरील ह्ल्यानंतर म्हणे शर्मिला ठाकरे यांनी एसएमएस पाठवला की यात मराठी लोकांनीच आपले प्राण दिले आणि मनसेचे कार्यकर्ते लोकांना हरप्रकारे मदत करत आहेत. बातमीत असंही म्हटलंय, हल्ल्यावेळी राज ठाकरे कुठे होते? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वा मदतकार्यात त्यांना पाहिले नाही. याच पोलिस व सैनिकांच्या जीवावर राज ठाकरे निवांत झोपतात. तुम्हाला याविषयी काय वाटतंय?
http://www.latestnewsonline.net/world/amitabh-angry-over-thackeray%E2%80%99s-sms/1449.html
वाचने
3399
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
निदान अशा
अरे टार्याभो
'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे'
बिग बि
In reply to बिग बि by परिकथेतील राजकुमार
असे वाचनात आले खरे ...
In reply to असे वाचनात आले खरे ... by छोटा डॉन
तो समस
हे वाचा
प्रतिसाद
चालू द्या..!
In reply to चालू द्या..! by विसोबा खेचर
कुणाचे