मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वागत

मुक्तसुनीत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मूळ लेखकाद्वारे अलिखित.

वाचने 1571 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अनिल हटेला गुरुवार, 11/27/2008 - 08:11
---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by नंदन

विकेड बनी गुरुवार, 11/27/2008 - 08:14
सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही,
देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे.

विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 08:41
नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या.