बेनझीर भुत्तोची हत्त्या: भारतापुढील सन्कटान्ची नान्दी?
माझ्या मते बेनझीर भुत्तोन्ची झालेली हत्त्या भारतापुढे सन्कट उभे करू शकते. पाकिस्तानात लष्कराचे प्राबल्य कमी करून तिथे लोकशाही प्रस्थापीत करू शकणारी एकमेव व्यक्ति नाहिशी करण्यात आली आहे. आता मुशरृफ याना पुन्हा आणी-बाणी घोषीत करण्याची आणि आपली पर्यायाने पाक लष्कराची अनिर्बन्ध सत्ता स्थापन करण्याची उत्तम सन्धी चालून आली आहे.
बेनझीर ह्या काही प्रमाणात प्रागतिक विचारान्च्या होत्या, पुरोगामी होत्या.( अत्युच्च पदावर स्त्री ही कल्पनाच इस्लामला मान्य नाही!) त्यामुळे त्यान्ची हत्त्या हा इस्लाम मूलतत्ववाद्यान्चा विजय आहे. व हाच भारताला धोक्याचा इशारा आहे..
वाचने
2992
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
भारताला धोका नक्कीच आहे पण बेनझीर खरोखरच पुरोगामी होत्या का?
अर्थातच