केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57738
वाचनखूण
प्रतिक्रिया
258
In reply to >>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा by श्रीगुरुजी
अनुमोदन
In reply to तुम्ही तुमचा प्रतिसाद वाचलायं का? by संजय क्षीरसागर
>>>> बाय द वे, घंटीचंद आरती
In reply to तुम्ही फोर्ड फौंडेशनचा एकच मुद्दा लावून धरलायं, by संजय क्षीरसागर
दूरदर्शन पाहत असलाच.
In reply to दूरदर्शन पाहत असलाच. by विवेकपटाईत
आता ही तुमची वैयक्तिक मतं आहेत
In reply to आता ही तुमची वैयक्तिक मतं आहेत by संजय क्षीरसागर
पण ह्या पैकी काही तुम्हाला
In reply to तुम्हाला जर मी सूज्ञ वाटत असेन तर केजरीवाल सूज्ञ आहेत by संजय क्षीरसागर
लगे रहो......!!!!
In reply to लगे रहो......!!!! by आयुर्हित
कोणताही संबंध कुठेही जोडण्याची आपली शक्कल आवडली!
In reply to कोणताही संबंध कुठेही जोडण्याची आपली शक्कल आवडली! by संजय क्षीरसागर
खरा मुद्द्दा हा आहे.....
मते
सत्तेवर येण्याआधी कॉन्ग्रेस्
हम्म
एक गोष्ट नक्कि आहे
प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या
In reply to प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या by इष्टुर फाकडा
केजरींचे राजकारण.
In reply to प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या by इष्टुर फाकडा
उभे राहायचे सोडा लालूच्या
उभे राहायचे सोडा लालूच्या सुटके बद्दल चकार शब्दहि नाही ! या गोष्टीच केजुंच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण करतात.+१०० हे एक मोठे प्रश्नचिन्ह केजरींवालांबद्दल नक्कीच आहे. त्यांच्याबाबत मोठी आशा असलेल्यांनाही (किंवा विशेषतः त्यांना) हा मुद्दा नजरेआड करणे कठीण आहे ! शिवाय मेडियाला हा मुद्दा बातम्यांत अथवा मुलाखतींत चर्चेत येत नाही, यामागचे कारण समजून घेण्यास आवडेल.In reply to उभे राहायचे सोडा लालूच्या by डॉ सुहास म्हात्रे
मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय
In reply to मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय by संजय क्षीरसागर
नमस्कार !
In reply to मला एका गोष्टीच कायम आश्चर्य वाटत आलंय by संजय क्षीरसागर
>>> त्यानी जे केलंय त्याकडे
केजारीवालांचे जे होईल ते
वाराणसी आणि मोदी
In reply to वाराणसी आणि मोदी by निनाद मुक्काम …
निनाद, आभारी आहे. मोदींना
ह्याला मराठीत काय म्हणतात?
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होतानक्की काय म्हणायचे आहे? तसेच दुसरे वाक्य- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न "बहुसंख्य खासदार निवडून आणून" अधिक सुकरतेने साध्य होईल असे नाही का वाटत? तुम्हाला नक्की प्रॉब्लेम कशाबद्दल आहे- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? मला वाटते- दुसर्या गोष्टीबद्दल असावा कारण त्याने भाजपच्या उद्देशाला सरळ छेद जातो!ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की! नाही म्हणजे, केजरीवालांनी निनाद रा. जर्मनीखुर्द ता. युरोप यांजकडे याबाबत विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने!.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहेया वाक्याचा अर्थ लावायचा यथाशक्ति प्रयत्न केला बराच वेळ- त्यातून जे कळलं त्याबद्दल लिहितो- वाराणसी हा तुम्ही म्हणता तसा भाजपाचा गड नाही- तुमचेच भाजपमित्र सहकारी श्री क्लिंटन यांनीच देलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची मतांची टक्केवारी १९९१ सालापासून सातत्याने कमी होते आहे आणि गेल्या निवडणूकीत अवघा २.६% चाच फरक होता. त्यामुळे, आपण ज्याला "राखी सावंत" मानता त्याने काही एक विचार करुन वाराणसी निवडले आहे ते दिसते. पुढच्या वेळी अधिक अभ्यासाची अपेक्षा आहे आपल्या सारख्या तज्ज्ञांकडून! ;-) बाकी तुमच्या या भोंगळ धाग्याची आणि त्याहूनही हास्यास्पद युक्तिवादाची धिंड काढायला चिक्कार जागा आहे पण तेव्हढा मजकडे वेळ नाही त्यामुळे तुम्हाला "मिपावरचे दिग्विजय सिंह" असा पुरस्कार घोषित करुन मी आपली रजा घेतो! :DIn reply to ह्याला मराठीत काय म्हणतात? by बाळकराम
@आता केजरीवालना कुठून उभे
In reply to @आता केजरीवालना कुठून उभे by निनाद मुक्काम …
निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व
निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा!निनाद- निदान टोमणे तरी स्वतःचे ओरिजिनल मारा राव! माझेच उसने घेउन मलाच काय मारतो!! :D आणि केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं- उंदीर मारणे विभाग म्हणायला!! असो- तुमचा दोष नाही तो- तुमच्या "पंचतारांकितनगरी"ला भेट दिली आणि सगळा उलगडा झाला! असो, असेच कष्ट करा आणि (कधीतरी) मोठे व्हा! तुम्हाला एकदा सुसंगत विचार करता यायला लागला आणि नीट मराठीत लिहिता यायला लागलं की आपण चर्चा करुच, तोपर्यंत तुमची भाकिते करत राहा. असो, आभार :D@तेव्हढा मजकडे वेळ नाही
चर्चा कशीही भरकटते आहे!
कुणीही कितीही नावे ठेवा ..
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
नया हैं वह...
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
केजरीवाल मोदिंविरुद्ध का लढताहेत?
In reply to केजरीवाल मोदिंविरुद्ध का लढताहेत? by अर्धवटराव
आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला?
In reply to आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला? by संजय क्षीरसागर
नाहि पटलं
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत!
In reply to परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत! by संजय क्षीरसागर
`लेकीन वह सच्चा और नेक है....
In reply to परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत! by संजय क्षीरसागर
अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
समजले नाही
In reply to समजले नाही by क्लिंटन
इथे दिल्लीतून ४९ दिवसात
In reply to समजले नाही by क्लिंटन
आपले विकेंद्रित फेडरल ...
In reply to आपले विकेंद्रित फेडरल ... by चौकटराजा
शाब्बास!
In reply to समजले नाही by क्लिंटन
आताची ताजी खबर ..
In reply to कुणीही कितीही नावे ठेवा .. by चौकटराजा
का म्हणून?
In reply to का म्हणून? by चिगो
है शाब्बास
In reply to का म्हणून? by चिगो
नुसती जिकण्यासाठी नाही...
In reply to नुसती जिकण्यासाठी नाही... by चौकटराजा
बरोबर ओळखलेत. मी याच छुप्या
मला राजकारणातलं काहीही कळत
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
बाकी मुद्यांवर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद होऊ शकतो
In reply to बाकी मुद्यांवर दोन्ही बाजूंनी प्रतिवाद होऊ शकतो by संजय क्षीरसागर
बरं..
In reply to बरं.. by पिलीयन रायडर
तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल
In reply to तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल by संजय क्षीरसागर
तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर
In reply to तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर by पिलीयन रायडर
मला भावनिक उत्तरं नको आहेत..
In reply to तुमचांच वाक्य तुम्हाला उपयोगी पडेल by संजय क्षीरसागर
हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत.येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात.....................इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला ! हायला, लईच ब्येष्ट्म्ब्येश्ट "क्रेडेंशियल्स एकसोएक" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) वालं उमेव्दार बर्का... आता लईच ब्येष्ट आसलेले इचावंत (भवतेक दुसर कोन काय वाच्त नाय, त्येन्ला कायबी आक्कल नाय आसा (बिन)डोस्क्याचा इचार करुन) आस कायबाय लिवायला लाग्लं कि मंग काय म्हनावं बाबा आमी आडान्यानी ? लई ब्येष्ट इनोद ! गब्रिएल खुस हुवा !!