मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असे होणारच

वैभवकुमारन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दु:ख येता झेपाउनी उरी अश्रु नयनातुनी येनारच कठोर असले काळीज कितीही एखादया वाराला ते भीनारच जव हळवा वीचार रुतेल आंतरी अधुन मधुन तो कळ देनारच जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी एक वीचार दूर गावी न्हेनारच तळपती आठवाची आग जागेपनी आगीत लपेटून घेनारच

वाचने 755 वाचनखूण प्रतिक्रिया 1