हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?
In reply to वा वा, यातही राजकारण शोधताय. by इनिगोय
In reply to कसाबला मारले याचा आनंद आहेच. by llपुण्याचे पेशवेll
In reply to वा वा, यातही राजकारण शोधताय. by इनिगोय
In reply to आनंद??????? राजकारण??? by चिंतामणी
अफजल गुरुबद्दल बोला.याविषयी थत्तेचाचांचे मत ऐकायला आवडेल.बाकी मी त्यांच्या लिखाणाचा मोठ्ठा फॅन आहे पण त्यांच्या मिपावरील स्वाक्षरीत एक मजकूर वाचल्याचे आठवते---"अरे तुम्ही आज अफझल गुरूला फाशी द्या ही मागणी केली नाहीत का? मग तुम्हाला राष्ट्रवादी कसे म्हणवते" याच्याशी मात्र सहमत नाही. तेव्हा कसाबच्या मागोमाग अफझल गुरू असावा याविषयी त्यांचे मत वाचायला आवडेल.
In reply to कॉलिंग थत्तेचाचा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to फाशी by नितिन थत्ते
In reply to फाशी by नितिन थत्ते
In reply to जेठमलानी by विकास
In reply to छे by नितिन थत्ते
In reply to याचा अर्थ by विकास
In reply to भाजपा पक्षश्रेष्टी कोण म्हणे? by ऋषिकेश
In reply to सहमत . बाकी कसाब लटकला हे by अमोल केळकर
In reply to जर हे खरे असेल तर .. by ऋषिकेश
In reply to दहशतवादी कसाबला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अफजल गुरु नै हो कसाब तुम्ही by बॅटमॅन
In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चुभु by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रा.डॉ. by चिंतामणी
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दहशतवादी कसाबला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी by अमोल खरे
In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी
In reply to ५ नोव्हें by मी_आहे_ना
In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी
In reply to +१ by अर्धवटराव
In reply to हुकुमाचा एक्का? by श्रीरंग_जोशी
वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन केली तर त्यामागे राजकारण शोधतात,मला वाटते असे हवे होते. वेळेत कारवाई नाही केली तरी लोक आक्षेप घेतात अन उशीरा का होइना, पण केली तर त्यामागे राजकारण शोधतात
In reply to तार्किकदृष्टया गफलत वाटते by आनन्दा
In reply to हा हुकुमाचा एक्का असेल तर by ५० फक्त
In reply to ५०राव by चिंतामणी
In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी
In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी
In reply to निव्वळ तांत्रिक मुद्दा by गवि
In reply to निव्वळ तांत्रिक मुद्दा by गवि
अर्थात मेडिकली फिट असावा अशी पूर्वअट किंवा नियम आहे.असं असताना माझाही एक भाबडा पण तांत्रीक प्रश्न. :) एखाद्या एड्स ग्रस्त अपराध्याला (ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे असा) लटकवणार की तो बरा होई पर्यंत वाट पहाणार?
In reply to डेंग्यू नि अर्धमेला झालेल्या by अविनाशकुलकर्णी
डेंग्यू नि [डंगीने] अर्धमेला झालेल्या कसबाला [कसाबला]तो डंगीने अर्धमेला झाला नव्हता तर त्यातून तो बाहेर पडला होता, हे आपण तूर्तास सोडून देऊ. पण तो डंगीग्रस्त होता असे वादासाठी जरी मान्य केले, तरी त्यामुळे नक्की सरकारचा काय फायदा झाला असे आपणास म्हणायचे आहे? म्हणजे तो डंगीग्रस्त नसता तर 'कौन माई का लाल मुझे फाँसी पे चढाता है बे?' असे म्हणून त्याने जेलमध्ये धुमाकूळ घातला असता, तेव्हा घाबरून सरकारने त्याच्या डंगीचा फायदा उठवला,जेणेकरून त्याला असे काही करता आले नाही, असे ह्यातून ध्वनित होते आहे!
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
In reply to एकच आणि शेवटची विनंती करतो by ऋषिकेश
In reply to एकच आणि शेवटची विनंती करतो by ऋषिकेश
In reply to तडफडीचे कारण by नितिन थत्ते
In reply to काय सुचवू पाहत आहात ? कसाब by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
हे घ्या थत्ते चाचा डांस
कुणी का मारेना डास किंवा सरकार किंवा न्यायपालीका आपल्याला काय, मेला एकदाचा सा...In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
In reply to कसाब जिवंत राहण्यात इथे कुणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, by नितिन थत्ते
In reply to इथे वाचा: by प्रदीप
In reply to सविस्तर by प्रदीप
केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते.हे चुकीचे आहे. राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर फाशीची तारीख न्यायालयाने ठरविली आहे असे वाचले (शोधून दुवा देतो). राष्ट्रपतींनी कोणाचा अर्ज कधी फेटाळावा हा त्यांचा विषेशाधिकार आहे. यावर इतक्या जलद कायवाई होण्याचे कारण जनतेने हळू कारवाईवर वेळोवेळी दाखवलेला असंतोष, पत्रकारांनी या प्रकरणाचा सतत केलेला पाठपुरावा, पोलिसांनी तयार केलेली बर्यापैकी 'गॅपलेस' केस आहे असे दिसते. तेव्हा भारताने जलद न्याय दिल्यावरही तो केवळ काँग्रेसच्या कारकिर्दीत दिला गेला म्हणून त्याचा निषेध करणे मला न्यायव्यवस्थेचा, त्या घटनेतील बळींचा आणि नागरीकांचाही अपमान केल्यासारखे वाटते शिवाय कसाब हा अगदी 'तळातील' मोहरा असल्याने त्याच्याकडून हवी ती माहिती मिळवून झाली होती. इतर वरील व्यक्ती त्या त्यासंघटनांमधे इतक्या खालच्या दर्जाचे नाहित तेव्हा त्यांचा उपयोग साक्षीदार म्हणून होऊ शकतो याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. (राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर जर त्यांच्यावर त्वरीत कारवाई झाली नाही तर सरकारला थेट दोष देता येईल.. इतर तिघांचेही अर्ज राष्ट्रपतींनी आपल्याकडेच ठेवले होते)
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?हेच म्हणतो. फाशी खरंच "कसाब"ला झाली का? फाशी खरंच "कसाब"ला झाली की त्याच्या प्रेताला? तो डेंग्यू तापीने मेला आणि म्हणून त्याला फाशी दिली असे घाईघाईने जाहीर करण्यात आले असावे असे वाटते.
In reply to फाशी खरंच "कसाब"ला झाली का? by वामन देशमुख
In reply to फाशी by नितिन थत्ते
In reply to बदनामी. by नितिन थत्ते
अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.+१ अगदी हेच म्हणायचे होते. काँग्रेसला विरोध करणे/न करणे हे वैयक्तीक राजकीय मत झाले. पण कॉग्रेसद्वेषाने (किंवा कोणाच्याही द्वेषाने) इतकेही आंधळे होऊ नये की आपण एखाद्या पक्षाचा द्वेष व्यक्त करण्यासाठी देशालाही बदनाम करत आहोत याचे भान सुटावे. बाकी, रेडीफच्या लाईव्ह बातम्यांच्या पानावरील १५:४४च्या अपडेट नूसार गृहमंत्री श्री. शिंदे म्हणाले आहेत "The government is working quickly on everything, but we want to say that the government will not take credit or claim political mileage for the hanging." हे मला स्वागतार्ह वाटते
In reply to +१ by ऋषिकेश
In reply to खरे आहे. by विकास
In reply to दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे by ऋषिकेश
In reply to खरे आहे. by विकास
In reply to फरक आहे by आनन्दा
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
In reply to दालमें कुछ काला जरूर है! by सुधीर काळे
In reply to कसाबची फाशी एक गौडबंगाल ..... by अविनाशकुलकर्णी
In reply to डेग्युने मेला असला तर कायदा by बाळ सप्रे

In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
In reply to बर झाल गुपचूप फाशी दिली ते. by प्रकाश घाटपांडे
In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका
In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका
In reply to चांगली बातमी by विकास
In reply to चांगली बातमी by विकास
१. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!१००% सहमत.
७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला तेठीक.
२. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा ६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणापोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?
In reply to बरीच सहमती, पण by सुनील
पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?तसे सगळेच म्हणजे राज्य-केंद्र सरकारे, पोलीस-सुरक्षा यंत्रणा वगैरे घटनेत सांगितल्याप्रमाणे कामे करतात. किंबहूना तसे करायला हेव. तसे होतेच असे नाही... त्याच पद्धतीने, या यंत्रणा जरी राज्य-केंद्राच्या अख्त्यारीत असल्या तरी जोखिम सांभाळताना, त्याचे प्लॅनिंग करताना आणि नंतर नियंत्रण करताना स्वतंत्रपणेच करतात, भले ते वर रीपोर्ट देत असले (असावेत) तरी. नाहीतर काय पालघर प्रकरणात पोलीसांवर ठपका ठेवण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवरच ठेवला असता की!
In reply to पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा by विकास
In reply to श्रेय-अपश्रेय by सुनील
हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहेहुकुमाचा एक्का (एकाकडून) टाकण्यात आला आहे की हुकुमाचा एक्का (दुसर्याच्या) हातातून गेला आहे! वरील बर्याच प्रतिक्रिया वाचून असेच वाटते आहे!! ;)
In reply to खंत by हुप्प्या
इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतोकारण भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला संपूर्ण जगात मान मिळतो. जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे भारताबरोबर प्रत्यार्पण करतात. याविषयी मी वर अधिक लिहिलेच आहे. चीन किंवा अरब राष्ट्रांमध्ये एवढा वेळ लागला असता तर ती आश्चर्याची बाब असती. पण आपल्याबाबतीत इतर अनेक प्रकरणांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाला पूर्णत्वाकडे पोचवले गेले.
In reply to विलंब? by श्रीरंग_जोशी
In reply to लोकशाही राष्ट्र आणि विलंब? by हुप्प्या
In reply to उशीर कुठे झालाय? by श्रीरंग_जोशी
In reply to इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण by श्री गावसेना प्रमुख
In reply to बातमी वाचून विचित्र वाटतय हे by रेवती
बाळासाहेबांचा करीश्मा आणि