लतादीदी व त्यांचे विचार
लतादीदी यांचा विचार
छ्त्रपती शाहु महाराजांनी १९३४ मधे कोल्हापुर येथे जयप्रभा स्टुडिओ उभारला त्याकाळी व आज पर्यत हे महाराष्ट्राचे वैभव आहें
नंतर हा स्टुडिओ १९४४ मधे चित्रमह्र्षी श्री भालजी पेंढारकर यांनी महाराजांकडुन विकत घेतला
गानकोकिळा लतादीदी यांनी सुमारे पन्नास वर्षापुर्वी हा स्टुडिओ भालजींकडुन खरेदी केला होता.सुमारे १२ एकर जागेत पसरलेल्या या वैभवात अनेक मराठी तसेच हिंदी कलाकार मोठे झाले व नावारुपास आले,येथे अनेक मराठी हिन्दी चित्रपट निर्माण झाले व येथे नेह् मी शूटिंग चालुच असते, काही वरषापुर्वी यातील अर्धा भाग लतादीदी नी विकला,आता उर्वरीत सुमारे साडेपाच ते सहा एकराचा भागाची विक्री सुरु केली आहे
संदर्भ दै.प्रभात पुणे पान ९ दि.२७आगस्ट२०१२
लतादीदी या आदरणीय व्यक्ती आहेत यात शंका नाही पण या वैभवाची विक्रीचा विचार पटत नाही ,असे मला वाट्ते पण शेवटी ही त्यांची वैय क्तीक मिळ्कत आहे, माझ्या प्रमाणे तुम्हाला हा विचार कसा वाट्तो--
वाचने
4246
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
उत्तर
अत्यंत दुर्दैवी...
In reply to अत्यंत दुर्दैवी... by चित्रगुप्त
अप्रस्तुत प्रश्न?
In reply to अप्रस्तुत प्रश्न? by हुप्प्या
++१
ठेवा
सुमारे १२ एकर जागेत पसरलेल्या
धन्यवाद
In reply to धन्यवाद by परिकथेतील राजकुमार
गप्प बसा, हो, प्लीज....
हा विचार
In reply to हा विचार by शकु गोवेकर
जन उपयोगी ??
"जयप्रभा स्टुडिओ ही माझी
जी के