हा ध्वजाचा अपमान नाही का?
In reply to मला तरी या प्रकाराची आणि या by युयुत्सु
In reply to मग ह्याला काय म्हणाल? by वेताळ
In reply to सचिनने तर स्वत:ला by अप्पा जोगळेकर
In reply to सचिनने तर स्वत:ला by अप्पा जोगळेकर
In reply to जरा दम धरा. एव्हढे सेंटी नका होउ. by चिंतामणी
In reply to चिंतामणींशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
In reply to जरा दम धरा. एव्हढे सेंटी नका होउ. by चिंतामणी
In reply to कायद्याचे दृष्टीने "कायदा by अप्पा जोगळेकर
In reply to कायद्याच्या कोनातुन सुध्दा ही by विकाल
In reply to सचिनने तर स्वत:ला by अप्पा जोगळेकर
In reply to बरोबर आहे. by पैसा
राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. युवराज चेहर्यावरचा घाम राष्ट्रध्वजाने पुसत होता, तर सचिनच्या अंगावरील ध्वजाला चक्क शाल किंवा स्वेटरसारखी गाठ मारली होती.असे जर असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे.. परंतु निदान सचिनबद्दल तरी मी असे म्हणेन की ते त्याच्याकडून आनंदच्या भरात आणि खरोखरच अनवधानने झाले असावे...आणि तसे झाले असलेच तरी गेल्या २२ वर्षाच्या त्याच्या उत्तुंग कालावधीत प्रथमच झाले असावे..! सचिन जेवढा मोठा खेळाडू आहे त्याहूनही अधिक तो एक सच्चा देशप्रेमी आहे, आणि एक अत्यंत विनम्र, मर्यादाशील व्यक्ती आहे याबद्दल वाद नाही.. तात्या.
In reply to अवमान by प्रकाश घाटपांडे
In reply to अवमान by प्रकाश घाटपांडे
In reply to शब्दाबद्दलहि आणि by प्राजु
In reply to अवमान by प्रकाश घाटपांडे
In reply to हे हे हे by चिंतामणी
In reply to अवमान by प्रकाश घाटपांडे
In reply to अशा by चतुरंग
In reply to अशा by चतुरंग
In reply to असेच by विकास
In reply to बाकी ठीक पण गिल म्हणजे तेच ना by शिल्पा ब
In reply to "ते" गिल हे नव्हेत. by चिंतामणी
In reply to अशा by चतुरंग
In reply to अशा by चतुरंग
In reply to कै च्या कै!! मान -अपमानाच्या by प्राजु
In reply to +१ by सखी
In reply to कै च्या कै!! मान -अपमानाच्या by प्राजु
In reply to कै च्या कै!! मान -अपमानाच्या by प्राजु
In reply to कै च्या कै!! मान -अपमानाच्या by प्राजु
In reply to प्राजू आणि तिच्या समर्थक- पुन्हा एकदा तेच सांगतो. by चिंतामणी
In reply to व्वा ..... by कुंदन
In reply to कै च्या कै!! मान -अपमानाच्या by प्राजु
In reply to मला तरी ध्वज लपेटून घेण्यात by रेवती
In reply to असे काही नाही by विकास
In reply to शक्यता आहे. हे ध्वज त्यांनी by रेवती
त्यांनी राष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले मग त्यात काय एवढे.सहमत. प्रत्यक्ष कामगिरीकडे दुर्लक्ष करून चुकून झालेल्या प्रतीकात्मक चुकीकडे लक्ष देऊ नये. या खेळाडूंमुळे एकुणात राष्ट्रध्वजाची शान वाढली असंच मी म्हणेन.
ही मुलगी कुठेही नैसर्गीक अवस्थेत दिसली तर तिच्या अंगावर लपेटता येतील म्हणून.तसं झालं तर राष्ट्रध्वजाची शान वाढेल की कमी होईल?
In reply to शान by राजेश घासकडवी
In reply to काही काही लोकं तर गालावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही काही लोकं तर गालावर by विजुभाऊ
In reply to ते कोणाच्या गालावर आहेत by llपुण्याचे पेशवेll
In reply to ते कोणाच्या गालावर आहेत by llपुण्याचे पेशवेll
In reply to शान by राजेश घासकडवी
In reply to या बहूतांश प्रतिसादातून by युयुत्सु
In reply to या बहूतांश प्रतिसादातून by युयुत्सु
In reply to कश्याची तुलना कशाशी by रेवती
In reply to काहीपण्......इथं कुणाचा जीव गेलाय? by चिंतामणी
In reply to जाऊ द्या की राव ... by छोटा डॉन
In reply to डॉन्राव by चतुरंग
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to डॉन्राव by चतुरंग
In reply to ? by योगी९००
In reply to डॉन्राव by चतुरंग
In reply to श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून by अप्पा जोगळेकर
In reply to जाऊ द्या की राव ... by छोटा डॉन
बाकी युयुस्तुराव काल सामना पहात असतील तर भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी जिथे असतील तिथे सन्मान देण्यासाठी 'सावधान' पोझमध्ये उभे राहिले असतील असे गृहीत धरतो.
In reply to फ्लॅगकोड by श्रावण मोडक
In reply to फ्लॅगकोड by श्रावण मोडक
In reply to श्रा.मो. सगळे लिहीलेत. पण by चिंतामणी
In reply to फ्लॅगकोड by श्रावण मोडक
In reply to फ्लॅगकोड by श्रावण मोडक
In reply to राष्ट्र गित गात असताना by अविनाशकुलकर्णी
In reply to जाताजाता - सचिनला भारतरत्न by विजुभाऊ
In reply to सोनिया गांधी रात्री दिल्लीत by अविनाशकुलकर्णी
In reply to हे बघा! by विकास
In reply to फक्त आडव्या-उभ्याचाच फरक! by सुधीर काळे
In reply to ठ्ठो..ठ्ठो..ठ्ठो.. by धमाल मुलगा
In reply to फक्त आडव्या-उभ्याचाच फरक! by सुधीर काळे
In reply to क्रिकेट समोर कुठे असल्या by देवदत्त
In reply to हे मात्र फारच पटले हो. by चिंतामणी
In reply to बहुतेक देवदत्ताने दुसरा टाकुन by गणपा
In reply to जे जे होईल ते ते पाहावे... by योगप्रभू
In reply to जे जे होईल ते ते पाहावे... by योगप्रभू
In reply to आफ्रिदी आज काहीतरी वेगळच by पुष्करिणी
In reply to भेटा .. by कुंदन
In reply to गौतम चा "idol"{आता याच्या by विकाल
In reply to आफ्रिदी आज काहीतरी वेगळच by पुष्करिणी
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
In reply to खालील घटनेला काय म्हणणार.या by विजुभाऊ
In reply to हे तर भयानक आहे. या बाईला by शिल्पा ब
In reply to हे तर भयानक आहे. या बाईला by शिल्पा ब
In reply to खालील घटनेला काय म्हणणार.या by विजुभाऊ
In reply to खालील घटनेला काय म्हणणार.या by विजुभाऊ
In reply to कोण आहे ही बाई?? by वाहीदा
In reply to कोण आहे ही बाई?? >>>> Nirmala by गवि
In reply to निर्मलादेवी..... फार प्रस्त by सविता
( पक्षी गचकली)शब्दनिवड काळजात गृहसंकुल* करून गेली आणि ड्वॉल्यांतून आलेल्या महाप्रलयात नोहाने** होड्या चालवल्या.
* चाळींचा, वाड्यांचा जमाना गेला आता. ** किंवा मनु किंवा आणखी कोणीकोणी जे पुरात होड्या चालवणारे असतील ते. ज्याचीत्याची/जिचीतिची निवड.
In reply to हं??? by पंगा
In reply to मुळात by तिमा
In reply to ही अभिमानाची बाब आहे असे मला वाटते! by सुधीर काळे
In reply to ही अभिमानाची बाब आहे असे मला वाटते! by सुधीर काळे
In reply to ही अभिमानाची बाब आहे असे मला वाटते! by सुधीर काळे
पूर्वी एकदा सचिनने परदेशी असताना एका समारंभात अनवधानाने तीन रंगात बनविलेला केक कापला होता त्यावेळीही असाच कोलाहल झाला होता.यावरून आठवले. आमच्या लहानपणी अनेक रेष्टारंटांत 'थ्री-इन-वन' नावाचे (बहुधा 'क्वालिटी'चे) एक आइस्क्रीम बशीतून मिळत असे, तेही असेच तिरंग्याच्या रंगांत असे, असे आठवते. आम्ही ते आवडीने आणि चवीने खात असू, आणि आमच्याप्रमाणेच अनेक भारतीय बांधवही ते तितक्याच आवडीने आणि चवीने खात असावेत, अशी आम्हास शंका आहे. (कारण खात नसते, तर ते आइस्क्रीम खपते ना, आणि आपोआपच बंद पडते.) पण त्यावरून कधी कोलाहल वगैरे झाल्याचे (किंवा 'क्वालिटी' कंपनीविरुद्ध कोणी आक्षेप घेतल्याचे किंवा निदर्शने वगैरे केल्याचे) काही आठवत नाही. बशीतील आइस्क्रीम खाताना ते न कापता खाण्याचा एखादा मार्ग उपलब्ध असल्यास निदान आम्हास तरी त्याबद्दल काही कल्पना नाही, हे या निमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते. इतर भारतीय बांधव यदाकदाचित काही योगक्रियेने ('जुगाड़' अशा अर्थी) ही असाध्य वाटणारी करामत करू शकत असतील, तर त्यांचे कौतुक आहे. बाकी, कायद्याबद्दल बोलायचे झाल्यास, मुळात असा कायदा का असावा हे कळत नाही. म्हणजे, प्रत्येकाला तिरंग्याबद्दल - किंवा तिरंग्याने प्रतीत होत असलेल्या संकल्पनेबद्दल - वाटत असलेल्या प्रेमातून तिरंग्याबद्दल आदर व्यक्त व्हावा असे आम्हासही वाटते. परंतु ही भावना सर्वांवर लादणे, आणि विशेषतः प्रत्येकाने आपल्याला वाटणारा आदर नेमका कसा व्यक्त करावा - किंवा करू नये - याबद्दल काही काटेकोर नियम कायद्याच्या बळाने सर्वांच्या गळी उतरवणे, यामागील प्रयोजन कळत नाही. आदर हा शेवटी स्वयंप्रेरणेतून आल्यास त्यास किंमत असते, असे बुवा आम्हांस तरी वाटते. तिरंग्यातून प्रतीत होत असलेल्या संकल्पनेबद्दलच्या आत्मीयतेतून कोणास तिरंगा किंवा तिरंगासदृश आकृती किंवा रंगसंगती असलेले कापड अंगाभोवती लपेटून घ्यावेसे वाटले, तर त्याबद्दलही आक्षेप - आणि तोही केवळ 'असा काहीतरी कायदा कोणीतरी कधीतरी का कोण जाणे, पण केलेला आहे' या कारणास्तव - असण्याचे प्रयोजन कळत नाही. हे म्हणजे, एखाद्या तरुणीने प्रेमाने आपल्या वडिलांच्या गळ्याभोवती हात लपेटावेत, आणि कोण्या तिर्हाइताने किंवा तितपतच दूरचा संबंध असलेल्याने असे काही पाहण्याची सवय नसल्याने (किंवा ते 'आपल्या संस्कृतीत' मोडत नाही असे वाटल्याने) त्याबद्दल आक्षेप नोंदवावा, अशा प्रकारचे अनुभव भारतात राहत असताना आमच्या आप्तांस कधीकाळी आलेले आहेत, तशातला प्रकार वाटतो. शेवटी कायदे काय किंवा संस्कृती-संस्कार काय, हे माणसासाठी असतात, आणि याउलट नव्हे, याचाही विचार येथे व्हावा असे वाटते. (आणि हो, लोकशाहीत कायदे बदलण्याकरिताही काही तरतुदी, काही प्रक्रिया असतात, आणि 'अशा कायद्याची आज आवश्यकता आहे काय, मुळात तो सुसंगत किंवा इष्ट आहे काय, तो बदलण्याची किंवा सरसकट रद्द करण्याची आवश्यकता आहे काय', अशा प्रकारच्या मुद्द्यांवर सतत विचारविनिमय करत राहण्यास आणि संवाद सातत्याने चालू ठेवण्यास बंदी नसते, असे वाटते.) राहिला प्रश्न चेहर्यावर तिरंगा रंगवणे वगैरे प्रकारांचा. आम्ही राहत असलेल्या शहरात मागे एकदा ऑलिंपिकनिमित्ताने भारत-पाकिस्तान हॉकीसामना झाला असता त्यास आवर्जून उपस्थित राहून हे प्रकार आम्हीदेखील केलेले आहेत. एवढेच नव्हे, तर आमच्या काही मित्रमंडळींनी संगनमताने काही पांढरे टीशर्ट विकत आणून त्यांवर रात्र जागवून स्वहस्ते तिरंग्यांची चित्रे रंगवली असता असा एक टीशर्ट सामन्याचे वेळी आम्हीही अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने अंगावर मिरवलेला आहे. (एरवी हॉकीतले आम्हांस शष्पदेखील कळत नाही. परंतु अशा प्रसंगी जातीने उपस्थित राहणे आणि हे सर्व प्रकार करणे हे आम्हांस निदान त्या वेळी तरी उत्स्फूर्त आद्यकर्तव्य वाटले खरे!) आता असे करताना आमच्या हातून कोण्या आचारसंहितेचे किंवा कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर असो बापडे. आमच्या सुदैवाने अशा कायद्याचे रिट आम्ही आहोत तेथपर्यंत पोहोचत नसल्याने आम्हास त्याचा वैयक्तिक त्रास नाही. अतिअवांतर: भारताच्या शेजारी असलेल्या एका राष्ट्रात 'ब्लास्फेमी लॉ' नामक एक कायदा आहे, त्याची या निमित्ताने आठवण आल्यावाचून राहवत नाही. इस्लाम, प्रेषित किंवा कुराण यांचा अपमान अथवा विटंबना यांकरिता शिक्षेच्या तरतुदी या कायद्यात आहेत. आता वस्तुतः इस्लामबद्दल नितांत आदर आणि प्रेम असलेल्या व्यक्तींची बहुसंख्या असलेल्या या राष्ट्रात किमान कोणी मुसलमान नागरिक तरी इस्लाम, प्रेषित किंवा कुराण यांची विटंबना करत असेल, असे वाटत नाही. राहता प्रश्न राहिला अल्पसंख्याकांचा. एक तर लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण इतके तुरळक आहे, की ते असे काही करू धजत असतील असे वाटत नाही. शिवाय त्यांना असे काही करण्याचे प्रयोजनही दिसत नाही. सबब, असा काही कायदा आजमितीस कायदेपुस्तकांत ठेवण्याचे काही प्रयोजन वरकरणी तरी दिसत नाही. मात्र अनेकदा, काही जुने स्कोअर सेटल करण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो अथवा केला जातो, असे वाचनात येते. म्हणजे, काहीबाही सबबी सांगून एखाद्या व्यक्तीने इस्लामचा अपमान केला अथवा प्रेषिताची किंवा कुराणाची विटंबना केली असा आरोप करण्यात येतो, त्याचा गवगवाही केला जातो. जनतेच्या किंवा 'स्थानिक प्रस्थापितां'च्या दबावास बळी पडून पोलिसांनाही अशा व्यक्तीवर केस दाखल करणे, त्याला ताब्यात घेणे भाग पडते. आणि एकदा का मनुष्य या कायद्याच्या कचाट्यात सापडला, की बहुतांश वेळा त्याचे आयुष्य हे वाच्यार्थाने किंवा लाक्षणिक अर्थाने संपल्यात जमा असते. नको असलेल्या व्यक्तींचा काटा काढण्यासाठी अशा व्यक्तींबद्दल या कायद्याच्या तरतुदींखाली तक्रार नोंदवण्याचे प्रकार सर्रास चालतात, असे खुद्द त्या राष्ट्रातून प्रसिद्ध होणार्या अग्रगण्य वृत्तपत्रांतील विवेचनांतून अनेकदा वाचलेले आहे. त्या राष्ट्रातील अनेक विचारवंतांनी, तसेच प्रागतिक विचारांच्या काही राजकारण्यांनीही हा कायदा हटवला जावा म्हणून वेळोवेळी मागणी केलेली आहे. मात्र अशा मागण्यांचा दरवेळी कडाडून विरोध होतो आणि कायदा टिकून राहतो. अर्थात, त्या राष्ट्रात लोकशाहीचा अभाव आहे, किंवा असल्यास लोकशाहीचा नुसता देखावा आहे, असे म्हटले जाते. भारतात तसे नसल्याने परिस्थिती जरा बरी असावी याची खात्री आहे.
In reply to तीनरंगी केक वगैरे... by पंगा
In reply to झाला तो प्रकार हा अजाणतेपणी by निनाद मुक्काम …
मी खात्रीने सांगू शकतो हेच जर परदेशात घडले असते तर मोठा इशू झाला असता .आले परदेश कैवारी....
आजही देशातील अनेक गावातील घरटी एक माणूस सैन्यात ह्या झेंड्या साठी जातो .जगात असे उदाहरण क्वचित दुसर्या देशात दिसेन.मला हे नमुद करावेसे वाटते की , खाली दिलेल्या लिश्टमध्ये असे कैक देश आहेत जिथे compulsory military service आहे..
In reply to मी खात्रीने सांगू शकतो हेच जर by वपाडाव
In reply to >>मला हे नमुद करावेसे वाटते by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमेजी, मान्य आहे की by वपाडाव
In reply to मी खात्रीने सांगू शकतो हेच जर by वपाडाव
मला तरी या प्रकाराची आणि या