विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे
In reply to पुन्हा एकदा... by प्रसन्न केसकर
In reply to पुन्हा एकदा... by प्रसन्न केसकर
In reply to पुन्हा एकदा... by प्रसन्न केसकर
In reply to पुन्हा एकदा... by प्रसन्न केसकर
In reply to पुन्हा एकदा... by प्रसन्न केसकर
In reply to काही उत्तरे by नितिन थत्ते
In reply to काही उत्तरे by नितिन थत्ते
In reply to धन्यु by चिंतामणी
In reply to काही उत्तरे by नितिन थत्ते
In reply to अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर वाचायला आवडेल! by सुधीर काळे
In reply to अरुंधती रॉय कांहीं बोलल्या असतील तर वाचायला आवडेल! by सुधीर काळे
In reply to सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत कसे? by सुधीर काळे
In reply to ज्ञानप्राप्तीच्या वाटा...!! by इन्द्र्राज पवार
In reply to सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत कसे? by सुधीर काळे
In reply to सगळ्याच विषयात तुम्ही पारंगत by अप्पा जोगळेकर
In reply to अॅक्च्युअली मला by गोगोल
In reply to ते त्यांच्या एरीयातील एक by अप्पा जोगळेकर
In reply to फंडिंगच्या वाटा....!! by इन्द्र्राज पवार
In reply to फंडिंगच्या वाटा....!! by इन्द्र्राज पवार
In reply to धन्यवाद. by चिंतामणी
In reply to (किमान) या धाग्यावर पॉझिटिव्ह by नितिन थत्ते
In reply to धन्यवाद. by चिंतामणी
In reply to फंडिंगच्या वाटा....!! by इन्द्र्राज पवार
In reply to In the lighter vein..... by सुधीर काळे
In reply to लेट द डिस्कशन कंटिन्यु... by प्रसन्न केसकर
In reply to साप चावल्यावर मांत्रिकाकडे जाण्यासारखे? by सुधीर काळे
In reply to लेट द डिस्कशन कंटिन्यु... by प्रसन्न केसकर
In reply to फंडिंगच्या वाटा....!! by इन्द्र्राज पवार
In reply to फंडिंगच्या वाटा....!! by इन्द्र्राज पवार
In reply to माहिती by प्रदीप
In reply to लढाई by आळश्यांचा राजा
In reply to होय... by बिपिन कार्यकर्ते
मला वाटते आत्तापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असेल की एका सरकारी अधिकार्याचे अपहरण झाले आणि सामान्य जनता पेटून उठली,...
...अशा व्यक्तींची आजकाल असलेली गरज दोन्ही स्पष्ट होत आहे
माओवाद्यांना व्यवस्था सुधारण्यात रस नाही, ... फक्त स्वतःची व्यवस्था आणायची आहे. बास.सहमत आहे.
In reply to ग्रुपचा सदस्य - एक चांगले काम! by आळश्यांचा राजा
In reply to काही प्रश्न....काही उत्तरे...!! by इन्द्र्राज पवार
In reply to काही प्रश्न....काही उत्तरे...!! by इन्द्र्राज पवार
In reply to तु नक्की काय करीत आहेस? by चिंतामणी
हे 'सपशेल पडेल' तत्वज्ञान लोकांना इतके कसे पटते?हे तत्वज्ञान सपशेल पडेल आहे की नाही हे माहीत नाही. हिंसक आहे हे माहीत आहे. लोकांना पटते की नाही हेदेखील माहीत नाही. हिंसक असल्यामुळे मला तरी संदर्भाशिवाय पटत नाही. हिंसा मी सरसकट नाकारत नाही. शिवाजीचा पॉलिटिकल स्ट्रगल हिंसक होता. गॅरिबाल्डीचा हिंसक होता. चे चा हिंसक होता. नेताजींचा (काही अंशी) हिंसक होता. प्रस्तुत संदर्भात, नक्षली हिंसा मला पटत नाही. कारण इथे पर्याय आहेत. अधिक चांगले पर्याय आहेत. या तत्त्वज्ञानाचे निमित्त करुन एक नवीन शोषण पद्धती उभी राहिली आहे हे दिसत आहे. अॅकॅडेमिशियन्सना हे तत्त्वज्ञान पटत असेल, तर मला त्यांची आश्चर्ययुक्त कीव वाटते. किमान भारतीय संदर्भात तरी. आदिवासींना हे पटत असेल असे वाटत असेल, तर त्याची चार कारणे मला दिसतात. (पटणे म्हणजे साथ देणे अशा अर्थी) - साम - खरेच पटणे दाम - पैशाच्या मोहापायी. नक्षल आदिवासींना पैसे देत असतील असे वाटत नाही. दंड - भय. भीतीपोटी आदिवासी पॅसिव्ह कोऑपरेशन करत असावेत. भेद - आदिवासींमधील अँटीसोशल इलेमेंट्स टॅप करणे.
In reply to सुटका...!! by इन्द्र्राज पवार
In reply to नक्षलवाद फोफावतो तो by विजुभाऊ
In reply to तेजगड by श्रावण मोडक
In reply to वर्तुळ by नितिन थत्ते
In reply to माझे मत by श्रावण मोडक
In reply to नकाशा बनवला कुणी? by प्रसन्न केसकर
In reply to मी व्याख्येत जातच नाही. कारण by श्रावण मोडक
In reply to व्याख्या न करता निषेध कश्याचा करणार? by प्रसन्न केसकर
In reply to अजुनही... by प्रसन्न केसकर
In reply to ग्रेट! अभ्यासपूर्ण आणि नेमके by अवलिया
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to अस्तित्वाचा प्रश्न....!! by इन्द्र्राज पवार
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.श्री थत्ते यांनी हे उपरोधाने म्हटले असावे असा दाट संशय आहे. खुलासा केल्यास बरे होईल. चर्चेसाठी. (उपरोधाची नोंद घेतली जात नसेल तर मजा नाही!)
In reply to अजुनही... by प्रसन्न केसकर
शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.हे नेमके आहे. बाकी भागाबद्दल किंचित असहमती आहे. म्हणजे, नक्षलवाद नावाचे तत्त्वज्ञान नाहीच हे पटत नाही. अजून लिहावे ही विनंती.
In reply to शोषित जनतेच्या मनात by आळश्यांचा राजा
In reply to धन्यवाद आ.रा. साहेब... by प्रसन्न केसकर
In reply to एक प्रश्न by विकास
In reply to या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात... by प्रसन्न केसकर
In reply to >>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे by नितिन थत्ते
In reply to या फेनॉमेनामागे अनेक कारणे असु शकतात... by प्रसन्न केसकर
In reply to वाह वा. पुन्हा एकदा छान पोस्ट. by चिंतामणी
In reply to धन्यवाद आ.रा. साहेब... by प्रसन्न केसकर
In reply to अजुनही... by प्रसन्न केसकर
पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला?ह्या अनुशंगाने मलाही प्रश्न पडलाच की आता अशा सुटका झालेल्या गुन्हेगारांबद्दल सरकार काय करणार? कंदहार अपहरणाच्या बदल्यात सुटलेल्या अजहर मसूद आणि कंपनीने अधिक प्रबळ होऊन देशाला आणखी त्रास दिला. तसं न होण्याची खबरदारी कायदा आणि सुव्यवस्था हयंची जबाबदारी असलेल्यांकडून कशी घेतली जाणार? असे सर्वसामान्य पातळीवरच्या 'layman'ला पडणारे प्रश्न मलाही पडलेच. अर्थात, विनील ह्यांचे कार्य, त्यांना आदिवासींकडून मिळणारे प्रेम व पाठिंबा ह्याबद्दल दुमत नाहीच..आदरच आहे. सुटका झाल्यावर श्री. विनील ह्यांनी ह्या अनुभवांचा वापर करुन अधिकाधिक अधिकार्यांना आपल्या मार्गावर चालत हे कार्य सर्वदूर पसरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन हा त्यांचा एकाकी लढा प्रबळ करावा अशी सदिच्छा!
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छान चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कृपया by चित्रा
Junior engineer Pabitra Mohan Majhi (sporting a red helmet) being taken to the Malkangiri district headquarters after he was released by Maoists at Chitrakonda on Wednesday. (PTI)
चाणक्याचं राजकर्तव्यासंदर्भात