"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122906
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
;-(
In reply to केजरीवालांनी स्वतःला अटक करून by अमरेंद्र बाहुबली
केजरीवालांनी स्वतःला अटक करून घेतली नसती
In reply to केजरीवालांनी स्वतःला अटक करून by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही कांदा लिंबू आयडी
In reply to केजरीवालांनी स्वतःला अटक करून घेतली नसती by मुक्त विहारि
हो ? नक्की का? डाव्यांचे
In reply to तुम्ही कांदा लिंबू आयडी by अमरेंद्र बाहुबली
औरंग्या चांगला होता
In reply to तुम्ही कांदा लिंबू आयडी by अमरेंद्र बाहुबली
हो. शिवाजी महाराज चांगले होते
In reply to औरंग्या चांगला होता by वामन देशमुख
बाकी, औरंग्या आणि मोदी ,
In reply to तुम्ही कांदा लिंबू आयडी by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही कांदा लिंबू आयडी पेक्षा चाणाक्ष आहात..
In reply to तुम्ही कांदा लिंबू आयडी by अमरेंद्र बाहुबली
>>>बाकी, आधी बाण मारून मग
In reply to तुम्ही कांदा लिंबू आयडी पेक्षा चाणाक्ष आहात.. by मुक्त विहारि
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to >>>बाकी, आधी बाण मारून मग by अहिरावण
औरंग्या गचकला नी पुढचा सर्व
हमारे मुख्यमंत्री जेल में हैं, दिल्ली की जनता के साथ धोखा हुआ',
उपराज्यपाल ने लिखा CM केजरीवाल को खुला पत्र, पानी को लेकर लेटर व
AAP का झूठ हो गया एक्सपोज', LG का दावा- इंसुलिन पर केजरीवाल के ड
सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा
बरोबर. १९७५ मधेच इंदिरा गांधींनी इमर्जंसी लादली होती.
In reply to सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा by अमरेंद्र बाहुबली
अरे वा.
In reply to बरोबर. १९७५ मधेच इंदिरा गांधींनी इमर्जंसी लादली होती. by चित्रगुप्त
मंगेश पाडगावकर यांना ख्रिस्ती धर्माविषयी फार प्रेम
In reply to बरोबर. १९७५ मधेच इंदिरा गांधींनी इमर्जंसी लादली होती. by चित्रगुप्त
नवा करार मराठीत लिहिला म्हणून
In reply to मंगेश पाडगावकर यांना ख्रिस्ती धर्माविषयी फार प्रेम by निनाद
पाडगावकरांची बायको किरिस्तांव होती.
In reply to मंगेश पाडगावकर यांना ख्रिस्ती धर्माविषयी फार प्रेम by निनाद
छान माहिती.
In reply to पाडगावकरांची बायको किरिस्तांव होती. by चित्रगुप्त
मी मिसळपाव वर लिहायला श्री
In reply to पाडगावकरांची बायको किरिस्तांव होती. by चित्रगुप्त
तुम्ही योग्य वाटला असाल
In reply to मी मिसळपाव वर लिहायला श्री by सुबोध खरे
तुमच्याकडे मन मोकळं केलं असेल.
In reply to तुम्ही योग्य वाटला असाल by अमरेंद्र बाहुबली
अरे वाह !
In reply to मी मिसळपाव वर लिहायला श्री by सुबोध खरे
मी मिसळपाव वर लिहायला श्री
In reply to मी मिसळपाव वर लिहायला श्री by सुबोध खरे
ही कविता आजही
In reply to सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा by अमरेंद्र बाहुबली
अजून एक अपवाद म्हणजे जे
In reply to ही कविता आजही by सर टोबी
अमरेंद्र भाऊबली यांच्या द्वेषभरीत वक्तव्याचं निषेध
In reply to अजून एक अपवाद म्हणजे जे by अमरेंद्र बाहुबली
तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर
In reply to अमरेंद्र भाऊबली यांच्या द्वेषभरीत वक्तव्याचं निषेध by चौकस२१२
ऑस्ट्रेलियात केला जातो का
In reply to तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर by अमरेंद्र बाहुबली
मी फक्त अंधभक्त अनिवासी
In reply to ऑस्ट्रेलियात केला जातो का by चौकस२१२
तुम्ही याआधी कारण नसताना
In reply to मी फक्त अंधभक्त अनिवासी by अमरेंद्र बाहुबली
सर्वसकट धरून चाललाय
In reply to तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to सर्वसकट धरून चाललाय by चौकस२१२
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
घालीन लोटांगण ....
In reply to तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर by अमरेंद्र बाहुबली
त्याला कसलाही मुलामा दिला तरी
In reply to घालीन लोटांगण .... by चौकस२१२
नुसता द्वेष आणि काह्ही तर्क नाही
In reply to त्याला कसलाही मुलामा दिला तरी by अमरेंद्र बाहुबली
त्या पेक्षा थोडी जास्त भारतात
In reply to नुसता द्वेष आणि काह्ही तर्क नाही by चौकस२१२
बस कुटत
In reply to त्या पेक्षा थोडी जास्त भारतात by अमरेंद्र बाहुबली
मी अंधभक्ताबद्दल लिहिलय.
In reply to बस कुटत by चौकस२१२
मोदी करोत नाहीतर ममता
In reply to मी अंधभक्ताबद्दल लिहिलय. by अमरेंद्र बाहुबली
कधी येताये परत मग? भारत
In reply to मोदी करोत नाहीतर ममता by चौकस२१२
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to कधी येताये परत मग? भारत by अमरेंद्र बाहुबली
भाऊ तोरसेकर
In reply to अजून एक अपवाद म्हणजे जे by अमरेंद्र बाहुबली
भाऊ तोसरेकर पवारद्वेष्टे आहेत
In reply to भाऊ तोरसेकर by सर टोबी
बाहुबली
In reply to भाऊ तोसरेकर पवारद्वेष्टे आहेत by अमरेंद्र बाहुबली
भाऊ भक्त आले. कल्पना विलासात
In reply to बाहुबली by वेडा बेडूक
कल्पना विलासात खुश रहा.
In reply to भाऊ भक्त आले. कल्पना विलासात by अमरेंद्र बाहुबली