समस्यांवर विज्ञानमान्य उपाय.
प्रतिक्रिया
फलज्योतिषावर विश्वास आहे म्हणजे विज्ञानमान्य उपाय अमान्यच आहेत असे समजण्याचे कारण नाही.शेवटी काय तर समस्या सुटणे किंवा निदान तिचे स्वरुप सौम्य होणे किंवा दाहकता कमी होणे यासाठीच जातक फलज्योतिषाकडे जात असतो.फलज्योतिष हे थोतांड आहे हे छाती पिटून वारंवार सांगूनही लोक तिकडे जातच असतील तर दोष फलज्योतिषात नव्हे तर लोकांच्या समस्या सोडवण्यात विज्ञानमान्य मार्ग कमी पडत आहेत असाच त्याचा अर्थ होत नाही का?विज्ञानमार्ग कमी पडणारच. विज्ञानमार्गावर बहुदा सिद्ध असिद्ध करण्याच्या जबाबदाऱ्या असतात. अकौंटेबिलिटी असते. असे ज्योतिषशास्त्रात पाहायला मिळत नाही. तुम्ही जो तांत्रिक बाबा/चेटूक वाले आणि "खरेखुरे धार्मिक सल्ला देणारे" असा फरक करताय, तो मला फसवा वाटतो. समजा एक व्यक्ती 'अबक' हा 'क्ष' शास्त्रावर आधारित सर्वमान्य ग्रंथाला ग्राह्य धरूनच सल्ला देतो. तो क्ष ग्रंथाबाहेरचे काही सांगत नाही, त्याबाबतीत तो विश्वासार्ह्य आहे. तर उलटा 'यरल' व्यक्ती कोणताही ग्रंथफींत बघत नाही. तो नक्की काय बघतो कुणाला माहित नाही आणि त्याने नक्की काय बघितले यात कोणाला रस सुद्धा नाही. जर अबक आणि यरल दोघेही आपण दिलेल्या सल्ल्यांसाठी कोणत्याही प्रकारची अकौंटेबिलिटी घेणारच नाहीयेत तर जातकाने तरी तरी का फरक करावा या दोघांमध्ये ? मग अबकला डावलून यरलकडे जाण्यात तरी काय वाईट? (हा. जर अबक दाखवू शकतो की त्याचा सक्सेस रेट जास्त आहे तर ठीकच. पण बहुदा हे सक्सेस रेट दाखवणे हे काही तटस्थपणे झाले नसते.) तुम्ही चेटूक आणि करणी वाल्याना का बाद केलंय नाही समजलं. त्यांच्या कडून पण समस्या दूर होईल असा (खोटा) विश्वास मिळतोच की.
In reply to कसं सांगणार? कसं पटवणार? by उपयोजक
In reply to @ उपयोजक : तुमचा वेळ जात नाहीये का ? by संजय क्षीरसागर
In reply to भन्नाट! by उपयोजक
In reply to @ उपयोजक : ज्योतिषी विवाहेच्छुकांच्या अपेक्षा वाजवी by संजय क्षीरसागर
In reply to घाटपांडे सरांच्या by उपयोजक
In reply to @ उपयोजक : तुम्ही प्रतिसाद वाचत नाही का ? by संजय क्षीरसागर
In reply to ऑइन्क ? by डॅनी ओशन
In reply to कसं सांगणार? कसं पटवणार? by उपयोजक
In reply to > र अशा मध्यमवयात विवाह by साहना
In reply to व्यक्ती जेव्हा हतबल होतो by Rajesh188
In reply to सहमत आहे राजेश by प्रकाश घाटपांडे
In reply to कर्म व नशीब by चौकटराजा
In reply to निस्सीम तालेब हे गणित तद्न्य by साहना
In reply to निस्सीम तालेब हे गणित तद्न्य by साहना
In reply to विज्ञानमान्य = ? by गामा पैलवान
In reply to विज्ञानमान्य = ? by गामा पैलवान
In reply to विज्ञानमान्य = ? by गामा पैलवान
In reply to गा.पै by उपयोजक
In reply to विज्ञानाचे निकष by गामा पैलवान
In reply to निकष by उपयोजक
In reply to जीवनातील प्रत्येक प्रसंगाला विज्ञान उत्तर देवू शकत नाही by Rajesh188
In reply to जीवनात घडणाऱ्या प्रत्येक by सोत्रि
In reply to कधीही असणार नाही ... by चौकटराजा
प्रयत्नाना नशिबाची जोड वेळोवेळी मिळेलच असे नाही. पण नशीब आपण होऊन जागचे हालत नाही हे त्रिवार सत्य !"ज्याच्या नशिबात असेल त्याला नशिब स्वस्थ बसूच देणार नाही आणि ज्याच्या नशिबात नसेल त्याला नशिब हलायची ईच्छाच होऊ देणार नाही" हा व्यत्यास कसा वाटतो? 😉
In reply to तुमच्या मताचा व्यत्यास by सतिश गावडे
In reply to उप्योजक काही समस्या by Rajesh188
वरच्या यादीत अजुन एक ,