अवघाचि संसार-हिंदळे
अहो ऐकलंत का?
अहो ऐकलंत का?
.
क्वाण्टम जम्प
.................
काळाचा प्रवाह बदल घडवत असतो, बदल स्वीकारायला भाग पाडत असतो. काही बदल जोरबल वापरून लादले जातात, काही बदल आपणहून स्वीकारले जातात.
.
आज आई जाऊन ७ वर्ष झाली.
आठवणींच्या कालातीत लाटा मात्र निरंतर किनारा शोधत असतात.
आई-काका (वडिलांना मी काका नावाने संबोधतो) हैदराबादला पहिल्यांदा आल्यानंतर स्टेशनवर पहाटे साडेचार वाजता आमची वाट पाहत होते तो क्षण आठवतोय. माझ्या नोकरीतील पुढचं पाऊल, आमचं हैदराबादला राहायला येणं, आई-काकांना आनंदाने आणि अभिमानाने खूप काही सांगायची, दाखवायची उत्सुकता हे सर्व मनात घेऊन पत्नी आणि मी त्या दोघांना घेण्यासाठी पहाटे स्टेशनवर गेलो होतो.
मंत्रपुष्पांजली
जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत.
कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच.
मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे.
-----
माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ
बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत
https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका
मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत.
तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा.
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. अर्थात, हा जमणं अथवा न जमण्याचा प्रवास त्या-त्यावेळच्या प्रयोजनांचा, प्रसंगांचा अथवा परिस्थितीचा परिपाक असू शकतो.
प्रिय पालक,
सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल.
..
(भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर
- कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती
- Mental State of being gracious to act!
.....................................................................
[लेखाचं उद्दीश्ट:
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.