Skip to main content

भीड......

भीड......

Published on 19/03/2021 - 01:02 प्रकाशित मुखपृष्ठ
पता नही था कि दिन भर गये है। चलो बुलावा आया है,यमदूत आये , उसे चलने के लिए बोले। बंदा बोला जनाब इतनी भी क्या जल्दी है। अभी आये हो मेहमान नवाजी तो करने दो। जिंदगी मे एक बार ही आते हो। खातीर तवाजा करना हमारी फितरत है। यमदूत बोले हमे उल्लू मत बनाओ। जिस शाख पर तुम बैठे हो कुछ दिन पहले वो हमारी थी। हमे पता था तुम कहां होंगे इसलीये हमारी ड्युटी लगी है। जब रियायत हमे नही मिली तो तुम्हे क्यू? बंदा बडा चालाक था। बोला ग्रांही (गाववाला) बोलते हो, तो कुछ फर्ज निभाओ , भाई भतीजे का जमाना है कुछ हमारी भी अर्ज सुनो। यमदूत थे तो क्या हुआ, थे तो इसी दुनिया के। मर गये तो क्या हुआ थोडा असर तो बाकी था। सोंच मे पड गये। आपस मे खुसुर फुसुर करने लगे। सोचा, उपर शायद काम मे आयेगा। बोले चलना तो पडेगा। रुकना हमारे बस मे नही। मगर तुम भी क्या याद करोगे, चलो ठीक है , कुछ देर रुकते है अगला नजारा देखते है। नजर फेरोगे तो चल देंगे। एक मुर्दा अपनी ही अंतिम यात्रा देख राहा था। सोचा क्या पता शायद कुछ बात बने तो ......... अब अंदर की बात सुन सकता था। ना जाने कौन कौन आया था। उपरसे बडे दुःखी लग रहे थे। अंदर से कुछ और ही कह रहे थे....... जो कभी देखते भी न थे मोहब्बत की निगाहों से.... उनके दिल से भी प्यार मुझ पर लुटाया जा रहा था... हर कोई आता छाती पीट के रोता....... कहता बहुत अच्छा था मन ही मन कहता बहुत लुच्चा था...... मै देखता गया। पहले नहलाया फिर सजाया ......... कुछ लोगोने उठाया बाहर लाके लीटाया....... कुछ ऊंघं रहे थे कुछ लांघ रहे थे कुछ बांध रहे थे इसी बहाने अपनी भडास निकाल रहे थे....... बच्चो की तरह मुझे कंधे पर उठाया .... काँप उठी मेरी रूह वो मंज़र देख कर.... .जहाँ मुझे हमेशा के लिए सुलाया जा रहा था.... मोहब्बत की इन्तहा थी जिन दिलों में मेरे लिए.... उन्हीं के हाथों, आज मैं जलाया जा रहा था!!! बंदे को मायुस होता देखकर , और कितना वक़्त चाहिये यमदूतोनें पुछा? देख ली अपनी अच्छा़ई, पता चली सब सच्चाई । यहाँ कोई नही किसका। दो घडी का खेला है। चला चली का मेला है।भीड से भरा है फिर भी बंदा अकेला है। यमदूत बोले क्या सोच रहे हो। बिना कहे सुने बंदा चुपचाप साथ हो लिया। अंतिम यात्रा देखके मुर्दे ने शायद सोचा होगा। "अब पता चला मै कितना नशेमे था चुर ,अपने आप पर था गुरूर। मस्रुफ था अपनी धुनमे खोया था जुनून मे। कई बार शरीक हुआ था जनाजे में। मगर खोया था गहरी निंद मे। जब मेरी बारी आयी तब आया होश। मालूम नही था कंब्खत ऐसा वखत भी आयेगा। जो मुझे भी जलाया जायेगा। " मगर चिडीया चुग गयी खेत अब पछताये क्या होत। कबीर जैसा कोई बिरला होता है जो जिते जी सोच सकता है । "चलती चाकी देखकर , कबीरा दिया रोय । दुइ पाटन के बीच में , साबुत बचा ना कोय"! अब क्या कहें....... " जाय उमरिया बीत रै, चेत सके तो चेत!! बालू ढेरी जोगिया, मत कर जग सूं हेत! "
लेखनप्रकार

याद्या 6360
प्रतिक्रिया 18

मिपा हे मराठी जनांच्या मराठीतून अभिव्यक्तीचे संस्थळ आहे. ते तसेच राहू द्यावे. कसं आहे, हिंदी अभिव्यक्ती साठी शेकडो व्यासपीठ आहेत. मराठी साठी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. भाषेच्या शुद्धतेचा आग्रह नाही. पण हिंदीचे इतके अतिक्रमण नकोसे वाटते. लोभ असावा.

मला वाटते अभिव्यक्ती महत्त्वाची असो जर फक्त मराठीच माध्यमातून च अभिव्यक्त होण्याची मर्यादा असेल तर हे माझे हिन्दी मधील शेवटचे लिखाण .स्पष्टोक्ती बद्दल धन्यवाद लोभ आहेच वृद्धिंगत व्हावा.

In reply to by कर्नलतपस्वी

मला मराठी इतकीच, गुजराती येते... पण, संकेतस्थळाची भाषा मराठी असल्याने, मी मराठीतच लिहितो...

मिपा हे मराठी जनांच्या मराठीतून अभिव्यक्तीचे संस्थळ आहे. ते तसेच राहू द्यावे.
+ १ लाख .....

काही दिवस मिपावरुन विराम घेऊन मराठी शुद्धलेखन , मराठीतून विचार व्यक्त करणे यावर थोडी मेहनत घ्यावी अशी विनंती करतो. आली लहर केला कहर असे नको. हिंदी तर अजिबात लादू नका. हिंदी भाषा हीच मराठीची प्रथम क्रमांकाची शत्रू आहे. हिंदी लादण्याला हातभार लावू नका. _/\_

In reply to by उपयोजक

हिंदीच जास्त वापरत असतील तर ... मी पण गुजरात मधून महाराष्ट्र राज्यात आल्या नंतर, एक महिना गुजरातीच बोलत होतो....

In reply to by उपयोजक

हिंदी तर अजिबात लादू नका. हिंदी भाषा हीच मराठीची प्रथम क्रमांकाची शत्रू आहे. हिंदी लादण्याला हातभार लावू नका. + ९९९९९९९९९ . . . हिंदी अजिबात नको.

तुषार, मुक्त विहारी आपल्या स्पष्ट आणी सभ्यतेची मर्यादा पाळून दिलेला प्रतिसाद व सुचना योग्य आणि तर्कशुद्ध वाटल्या. आणी मी सहमत पण आहे. याचा पुढे अती उत्साही सदस्यांनी कल्पना विस्तार करण्याची आवश्यकता नाही कदाचीत स्पष्टवक्ते पणा आणी उपमर्द यातील अलिखित रेखेचे उल्लंघन होऊ शकते. ही गोष्ट शक्यंतो टाळावी कारण बहुतेक सदस्य एकमेकांना फक्त त्यांच्या लेखना द्वारेच ओळखतात.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रियं बृयात्..... सत्य किंवा स्पष्ट मत, योग्य शब्दांत मांडले तर, सुसंस्कृत माणसे, ती ऐकून घेतात, असे आमचे, "बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात..."

In reply to by कर्नलतपस्वी

साहेब! तुम्ही बहुधा मिपावर नवीन असल्याने काही जणांचे स्पष्ट सांगणे रुचले नसावे. पण खरंच इतके हळवे होऊ नका. मिपावर अशा बर्‍याच चर्चा आहेत ज्यात खडाजंगी वाद नि वर्मावर बोट ठेवून सांगितले गेले आहे. हा प्रसाद बर्‍याच जणांना मिळाला आहे. त्यातून पटकन सुधारणा व्हावी हाच उद्देश असतो. तुम्ही लेखन कायमचे थांबवावे हा नसतो. फक्त रिटायर झाल्यानंतर मन रमवण्याची जागा अशी मिपाची प्रतिमा होऊ नये इतकेच म्हणतो. काही लोक चिडले कारण हिंदीमुळे मराठीचं अतोनात नुकसान झालंय नि अजूनही होत आहे. त्यात तुम्ही 'तुम्हाला वाटलं म्हणून' हिंदीत लिहिलंत. याचा सरळ अर्थ असा की मिपाचे धोरण तुम्ही समजून घेतलेच नाहीत. या उतावळेपणाने लिहित सुटण्यामुळे काही लोक चिडले. मराठीत लिहित रहा. आम्ही वाचत राहू. लिहून लिहून लेखनात सुधारणा नक्की होत जाईल. पु.ले.शु.

संपादक मंडळ, हा लेख हिंदी असल्याने आणि तसा मराठी संकेतस्थळावर असे लेख दिसून आल्यास आणखी काही लोक पुन्हा असे लेख लिहिण्याची शक्यता असल्याने हा लेख उडवला जावा अशी विनंती.

In reply to by सतिश म्हेत्रे

अनुमोदन. हिंदी नकोच. एकाचा हिंदी लेख चालवून घेतला तर इतरही हिंदीतील लेख टाकतील. तशीही मराठी माणसांना हिंदी वापराची खाज असतेच.