मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोल्हापूरकर आहेत का कुणी?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे. ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच. ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच. कळावे, लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे. आपलाच, मुवि.

वाचने 1812 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विश्वजीत कदम 01/11/2016 - 13:19
aamhi aahot. avashya bhet dya.