लेखनप्रकार
द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्या अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.
केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग. काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच. सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.
शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे, रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती. श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते. कचर्याने जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली. पण प्रत्यक्ष राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).
शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल. असो.
मिसळपाव
अतिशय फालतू लेख!
काही विशेष आवडला नाही लेख
हे श्री श्री फ़क़्त गोल गोल गप्पा मारतात.
In reply to हे श्री श्री फ़क़्त गोल गोल गप्पा मारतात. by दा विन्ची
आणि स्वताला कायद्यापेक्षा
आरती वोवाळण्यास पुर्ण
तर्राट जोकर +१
In reply to तर्राट जोकर +१ by मितभाषी
हे केव्हा झालं?
In reply to हे केव्हा झालं? by गामा पैलवान
=))
In reply to =)) by मितभाषी
पुण्यात कशाला. गावागावात
In reply to पुण्यात कशाला. गावागावात by मितभाषी
काहीही हं मिभा !
In reply to काहीही हं मिभा ! by गामा पैलवान
अंह अंह अंह
अजून ५ वर्ष जर हे आले तर
In reply to अजून ५ वर्ष जर हे आले तर by मितभाषी
या सरकारने दलीतावर असा काय
In reply to अजून ५ वर्ष जर हे आले तर by मितभाषी
हे मनुवादी जर देशाच्या बाहेर
In reply to हे मनुवादी जर देशाच्या बाहेर by DEADPOOL
येडपूल भाऊ
आणि अजून एक.
लेख आवडला
संजय सोनावनी आणि अभिराम
हो का बररररर...
गापै
NGTच्या अनुमतीची गरज पक्या
In reply to NGTच्या अनुमतीची गरज पक्या by विवेकपटाईत
जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या
In reply to NGTच्या अनुमतीची गरज पक्या by विवेकपटाईत
जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या
In reply to जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या by DEADPOOL
कसंय ण DEADPOOL साहेब
In reply to कसंय ण DEADPOOL साहेब by नाना स्कॉच
बरं अजून किती अवतार?
In reply to बरं अजून किती अवतार? by DEADPOOL
काहीही हां डे!!
काहीही हां डे!!
मुद्द्यावर बोला मुद्द्यावर ! हे लैच वंगाळ झालं देवा!In reply to कसंय ण DEADPOOL साहेब by नाना स्कॉच
मिपावर लोकं "विचारांचा"ही
मिपावर लोकं "विचारांचा"ही विदा मागतात होविचारांचा नाही हो "नक्की कोणता विदा वाचून विशिष्ट विचार केला गेला" तो विदा मागितला जातो*. (किमान मी तरी असाच मागतो) पण कसे असते.. पुरोगामी, बुद्धीगामी वगैरे पदव्या लावून घेण्याच्या नादात चुकीचा विदा मिळवून तो हवा तसाच वाचून अवास्तव निष्कर्ष काढले जातात. ते निष्कर्ष खोटे ठरण्याची वेळ आली की पाय लावून पळताना "असहिष्णुता, भक्त, फॅसिस्ट सरकार, हुकुमशाही" असे अनेक घासून गुळगुळीत झालेले मुद्दे तयार असतात. (हे सरसकटीकरण नाहीये. याचा विदा हवा असल्यास "मोदी" हे नांव टाकून मिपावरील अनेक धागे शोधावेत.) विचारांचा विदा मागितलेल्या प्रतिसादांचा विदा दिल्यास वरील विधानाचा* पुनर्विचार करण्यास माझी हरकत नाही. ;)In reply to मिपावर लोकं "विचारांचा"ही by मोदक
विचारांचा नाही हो "नक्की
In reply to विचारांचा नाही हो "नक्की by नाना स्कॉच
उथळ पाण्याचा "थयथयाट" फार!
In reply to उथळ पाण्याचा "थयथयाट" फार! by DEADPOOL
तुम्ही मुद्द्यावर बोला हो!
In reply to विचारांचा नाही हो "नक्की by नाना स्कॉच
अरेच्चा.. तुम्ही एकदम तलवार
मोदक शेठ, मी स्वतःहून आपणाशी बोललो नव्हतो, तुम्ही प्रपंच केलात म्हणून बोलता झालोय, समतोल राहायचे असेल तर सेलेक्टिव रीडिंग सोडा मालक! नाहीतर आमच्या नादी लागु नका. ही विनंती.सिलेक्टिव्ह रिडींग कुठे दिसले? एक वाक्य उचलले असे वाटत असेल तर तितकेच वाक्य महत्वाचे वाटले. बाकी तुमची दोघांची वैयक्तीक धुळवड चालू आहे म्हणून त्यावर काही बोललो नाही याचा अर्थ सिलेक्टीव्ह रिडींग असा नव्हे. प्रतिसादातला इतर भाग माझा एकंदर अनुभव होता. तुम्हालाच उद्देशून नव्हता. बाकी "आमच्या नादी लागू नका" ही नवीन पद्धत वाचतो आहे. मिपा हा ओपन फोरम आहे. विचारांचा प्रतिवाद होणारच आणि तुम्हाला विचारांचा प्रतिवाद झालेला चालणारच नसेल तर तसे सांगा.In reply to अरेच्चा.. तुम्ही एकदम तलवार by मोदक
करा ना!! विचारांचा प्रतिवाद
विवेकसाहेब
In reply to विवेकसाहेब by मितभाषी
मितभाषी साहेब विवेक कुणा पाशी
In reply to विवेकसाहेब by मितभाषी
तटस्थ धर्मचिकित्सेची कल्पना चांगली आहे.
In reply to तटस्थ धर्मचिकित्सेची कल्पना चांगली आहे. by गामा पैलवान
बुद्ध पंथीय ?
In reply to विवेकसाहेब by मितभाषी
न त्यापेक्षा जाती आधारित
In reply to न त्यापेक्षा जाती आधारित by DEADPOOL
यावर नास्कॉ आणि मिभा यांचा
दिल्ली
पहाणी वेळ
In reply to पहाणी वेळ by रमेश आठवले
महिनाभर
In reply to महिनाभर by निमिष ध.
पर्यावरण वैज्ञानिकाचे मत
रविशंकर यांचा निर्धार
लवादाने "फालतूपणा केला" हे
असे ठरवले.
पुन्हा प्रतिसाद देतोय
In reply to पुन्हा प्रतिसाद देतोय by निमिष ध.
...