२९ मे ते १४ आगष्ट या काळात मी इशान्य भारतात भटकत होतो. यावेळी नविन ठिकाण म्हणजे आसाम मधील, सिल्चर, लखीमपुर , तेजपुर तर अरुणाचलातील रोइंग, चांगलांग तेजु व परशुराम कुंड . या प्रदेशाचे वर्णन अवर्णनीय असेच करता येईल. या प्रवासात लागलेले गालबोट म्हणजे येथे खळखळत असलेल्या असंतोषाला मिळालेली वाट व त्यामुळे माजलेला हिंसाचार. सरकारने आतातरी जागे होउन येथील मुळ कारण म्हणजे येथे बांगला देशातुन रोज होणारी घुसखोरी. मग मनात विचार येतो येथील सृष्टी ही शापीत आहे काय. असो. येथील निसर्ग सौंदर्याअचे वर्णन करण्याच्या भानगडीत न पडता येथील निसर्ग सौंदर्य येथे देत आहे.:
वाचने
4473
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर
शापित
In reply to सविस्तर by मी_आहे_ना
नुसतेच फोटु ?
छान!
+१
In reply to छान! by पैसा