भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत.
दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला.
आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले. दोन अपत्यांत ईर्षा वाढू नये असे वाटत असल्यास, हे अंतर एकतर एक वर्षापेक्षा कमी अथवा चार वर्षांचे वर ठेवावे, असे मानसशास्त्र सांगते.
अर्थात, ही वैयक्तीक बाब असल्यामुळे प्रत्येक जोडप्याने सर्व साकल्याने विचार करून स्वतः पुरता निर्णय घ्यावा, हेच खरे!
वाचने
5391
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
या बाबतीत काहीच अनुभव नाही..
या बाबतीत काहीच अनुभव
In reply to या बाबतीत काहीच अनुभव नाही.. by विसोबा खेचर
या बाबतीत काहीच अनुभव नाही..
In reply to या बाबतीत काहीच अनुभव नाही.. by विसोबा खेचर
श्री चाना
माझं मत असं आहे की, दोन लेकात
छान.....! :)
In reply to माझं मत असं आहे की, दोन लेकात by मृत्युन्जय
अंतराची अट असली पाहिजे.........................
In reply to छान.....! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to माझं मत असं आहे की, दोन लेकात by मृत्युन्जय
तिरशिंगराव, अनेक ठिकाणी
In reply to सहमत by तिमा
हम्म....
लै भा हा री ही...
In reply to हम्म.... by मन१
"दोन रीटायरमेंट मध्ये किती
In reply to हम्म.... by मन१
.
In reply to हम्म.... by मन१
दोन अपत्यांत ईर्षा वाढू नये
अंतर!
गांधारी, धृतराष्ट्र यांना
दोन लेकांमधील अंतर होय ?
अगदी अगदी...उगाच लोकं फाजील
In reply to दोन लेकांमधील अंतर होय ? by आत्मशून्य
द. मा. मिरासदार आठवण
हे अंतर एकतर एक वर्षापेक्षा
अरेरे!!! काय हे विजुभाऊ?
In reply to हे अंतर एकतर एक वर्षापेक्षा by विजुभाऊ
वैज्ञानिक द्रुष्ट्या तीन
नंतर