काळोखात तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळ्ते माझे अंतरंग
होत असंही कधी कधी कि न कळे कसे काय ? कुठल्या कुणाच्या अनाहुत शब्दाने भरला माठ ओसंडुन वहावा तसे शब्द मनाच्या गाभार्यातुन हलकेच ओठावर येतात, नसतच जे कधी कुणाशी बोलायचं, नसतच कुणालाही सांगायचं, आपल्याच नकळत ते आपणच उघडं करुन जातो.
बोलल्यावर क्शणभर मन हलकं होत खरं पण आयुष्यभराची हुरहुर लागुन जाते, का बोललो असे आपण? का?
.
वाचने
2304
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या क्षणाचा महिमा!
हुरहुर लावणारे बरेच काही
वा! विजुभाउ! वा! नन्दी असले
In reply to हुरहुर लावणारे बरेच काही by विजुभाऊ
>>दारुमध्ये व्हिटॅमिन
In reply to हुरहुर लावणारे बरेच काही by विजुभाऊ
खरंय, बोलल्यावर मन हलकं होतं.
हल्लीच्या