रविवारी १४ जानेवारी रोजी १९ वर्षांखालील वल्र्डर्कप जि्कण्याची भारताला संधी आहे. वेस्ट इंडीजचं भारतासमोर कडवं (?) आव्हान असेल. वेस्ट इंडीज तीनदा फायनलमध्ये येऊनही त्यांना वल्र्डर्कप जिंकता आलेला नाही. भारत जर जि्कला तर ते चौथे जेतेपद असेल. कोण जि्केल कोण हरेल याची तुलना अजिबात करायची नाही. कारण एकोणीसचे हे खेळाडू सीनिअर टीमसारखे कायमस्वरूपी नसतात. दरवर्षी टीम बदलते. आता खेळणारे बरेचसे नवीनच आहेत. कदाचित पुढच्या वल्र्डर्कपला हेच खेळाडू एजबार होतील (म्हणजे १९ मध्ये खेळणार नाहीत). तरीही उगाच तुलना होते. वेस्ट इंडीज आणि भारतादरम्यान वल्र्डकपमध्ये ९ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने सात जि्कले. म्हणून वेस्ट इंडीजला जि्कणे सोपे नाही असा निष्कर्ष अजिबात काढता येणार नाही. स्पर्धेतली कामगिरी महत्त्वाची आहे. म्हणूनच १९ वर्षांखालील वल्र्डर्कप कोण जि्केल याची उत्सुकता बिग ब्रदर संघापेक्षा जास्त आहे. बघूया.. रविवारी काय होतंय ते. तूर्तास भारतीय संघाला शुभेच्छा...
Sports Tag
वाचने
6116
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत!
वेस्ट ईंडीजच्या संघाने या
In reply to सहमत! by श्रीगुरुजी
वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वे या
In reply to वेस्ट ईंडीजच्या संघाने या by पक्षी
वेस्ट इंडीज हरावे....
In reply to सहमत! by श्रीगुरुजी
भारताने रडीने सामना जिंकलेला
In reply to वेस्ट इंडीज हरावे.... by पी महेश००७
भारतीय संघाला