मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारत

जयंत माळी · · क्रिडा जगत
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.

वाचन 4482 प्रतिक्रिया 0