'आपल्या जगातील' ५७% लोकाना श्रीक्रुष्ण कोण हे माहीत नाही!
अज्ञानातच सुख असत असे म्हणतात,
...त्यामुळे 'आपल्या जगातील' ५७% जनता खचितच सुखी आहे.
१४% लोकाना इंट्रेस्ट नाही.
१४% लोकांची पुढची पिढी सुखी होण्याच्या मार्गावर आहेत......
२९% लोकाना फारच मोकळा वेळ आहे!
य लोकानी काहितरी वैधानिक काम करणे जरूरी आहे!
प्रतिक्रिया
भले शाब्बास!