चकली
चकली
दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय..
एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ.

राँग वे पायलट
१७ जुलै १९३८ - पहाटे सव्वापाचला एक मोनोप्लेन न्यू यॉर्कच्या फ्लॉइड बेनेट फील्ड विमानतळावरून आकाशात झेपावले. या विमानाचा वैमानिक व एकमेव प्रवासी होता डग्लस कॉरिगन. तब्बल २८ तास अन १३ मिनिटांच्या विनाथांबा प्रवासानंतर ते विमान एका विमानतळावर उतरले. विमानाच्या बाहेर पडल्यावर भोवताली जमलेल्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून डग्लस म्हणाला, "आय ऍम डग्लस कॉरिगॉन. जस्ट गॉट इन फ्रॉम न्यू यॉर्क. व्हेअर ऍम आय?
भारत-पाक हॉकी सामन्याचा थरार
हॉकीविषयी शेवटची आपुलकी चक दे इंडियाच्या वेळीच वाटली होती बहुधा!!!! त्या वेळी थोडे हॉकीला जरा फॉलो करणे सुरू केले होते, पण कालौघात पुन्हा ये रे माझ्या मागल्या... सॉरी, क्रिकेटला फॉलो करणे चालू झाले होते. मध्येच कधीतरी ऑलिम्पिक किंवा आशियाई स्पर्धांच्या वेळी थोडे अपडेट्स घेतले जायचे, पण एकदा का संघ बाहेर स्पर्धेतून बाहेर पडला की पुन्हा हॉकी बॅकसीटला!!
आठवणीतली गाणी... नव्हे गाण्यांच्या आठवणी
गाणी सगळ्यांनाच आवडतात. असं म्हणतात की, प्रत्येक मराठी घरात एक तरी ‘महागायक’ असतो. नाही, अतिशयोक्ती मुळीच नाही ही. त्यामुळेच डोहाळेजेवण असलं की डोहाळे म्हणा, बारसं असलं की पाळणे म्हणा, लग्नाला मंगलाष्टका म्हणून पकवा, अशी जन्माआधीपासून ते पार पुढे पोहोचेपर्यंत संस्कृती-परंपरांशी संलग्न गाणी तर आहेतच.
मुद्रणपूर्व साहित्यकाल
मुद्रणकलेचा इतिहास बघायचा झाला, तर बहुतेक दोनएकशे वर्षांइतका मर्यादित असावा. तरीही, काळाची गती आणि गरज ह्यांच्याशी जुळवून घेत मुद्रणाची कला जन्म पावून पुढे चांगलीच विकसत आणि आधुनिक होत गेली. आता तर डिजिटल लिखाणाचा जमाना आहे, म्हणजे कागदावरील मुद्रणही मागे पडल्यात जमा होत आहे.
मग मुद्रणपूर्व काळात साहित्याचा आणि ज्ञानाचा प्रसार, निर्मिती होतच नव्हती का? मुद्रणाच्या आधीही भाषा, लिपी हे सारे अस्तित्वात होतेच की.
दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात
फार फार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या निबिड अरण्यात भटकायला गेलो होतो. ठिकाण नेमकं विस्मरणात गेलंय. कदाचित सुधागडच्या पायथ्याचं धोंडसं असावं, तिकोना पेठ असावी, घनगडाच्या आसपासचं येकोले असावं, ताम्हिणीतल्या विंझाई मंदिराचं आवार असावं किंवा थेट रतनवाडी. तेव्हाचे ट्रेक बर्याचदा मुक्कामी असत. कारण वाहतुकीच्या सुलभ साधनांची कमतरता. एसटीवरच अवलंबून राहावं लागत असे.
खाली डोकं वर पाय!
