Skip to main content

ती संध्याकाळ

लेखक माहितगार यांनी बुधवार, 04/03/2020 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
१ कोणा आटपाट शहराच्या आटपाट गल्लीतील आटपाट मिरवणूकीत फेटा घालून ढोलचा ताल साद दिली 'लय भारी' रक्षकाने धक्का दिला पतल्या गल्लीतून तो सरळ रस्त्यावर परतला ;) पण ती संध्याकाळ तो फेटा तो ढोलचा ताल ती साद तो धक्का कुणा मनाच्या कोणा कोपर्‍यातून जाण्याचे नाव घेत नाही.:) २ काय कराव? गणित सोडलं बॅलन्सशिट घेण्याचा प्रयत्न केला ना मेळ ना ताळ जमलेल्या संध्याकाळच्या infinite बडबडीत नक्कीच हरवून गेलो असतो पण इस गली उस गली मन भटकत राहीले तेव्हा कविता लिहू लागलो.

चारित्र्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांच्या चारित्र्याला समाज जेव्हढी किंमत देतो त्या कैक पट जादा किंमत पुरुषाच्या चारित्र्याला देत असतो . समाज तुमच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत असतो लफ़ंग्या -बाई बाटलीचा नाद -खोटे बोलणे हे चारित्र्य असलेल्या पुरुषाला समाजात किंमत नसते -समाज किंमत देत नाही मित्र व जवळचे जरी त्याची रंगेल -दिलदार -रसिक आदी कौतुक करत असले तरी त्याला घरी नेणं टाळतात एम आय डी सी ला एक असा रसिक सर्वगुण संप्पन मित्र होता चांगली कमाई होती मजा चालू असायची एकदा दिवस फिरले -व्यवसायात असे कायम होत असतेच २ लाख रु ची अर्जंट नड उत्पन्न झाली माझ्याकडे आला अन पैशाची मागणी केली मजकडे त्या वेळी इतके खुले पैसे नव्हते मी त

ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मांड निर्मीती..ॐ=mc^2 मी कोण आहे..आदीचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदीक ऋषि नी केला.. योगविज्ञान.मेडिटेशन..चक्र ऎक्टिवेट केली अन त्याना तो अनाघत ओम्काराचा नाद ऐकु आला..तो अलोक दिसला.. व हे ब्रह्मांड म्हणजे अणु अन उर्जे पासुन निर्माण झाले असा सिद्धांत मांडला गेला म्हणजेच पिता शीव व माता पार्वति म्हणजेच उर्जा असे तीला नाव दिले गेले.. ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीत चराचरात व त्याच्या निर्मीतित शिव पार्वती तत्व आहे असा सिद्धांत मांडला गेला.. मात्र पाश्च्याताना हा सिद्धांत माहित नव्हता त्यानी ब्रह्मांडाची विभागणी २ ढोबळ स्वरुपात केली.. १ म्य़ाटर..म्हणजे पदार्थ २ एन्रजी म्हणजे उर्जा.. म्याटर

ये दिल हे की मानता नही !

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल हे की मानता नही ! काय करणार माणसाच्या मनाचं असतच अस कितीही केल तरी ते ऐकतच नाही . मन हे तर न उलगडणार कोडच आहे माझ्यासाठी, ते मेंदू आणि हृदय नक्की कशात असत मुळी कळतच नाही . एरवी असा प्रश्न नाही पडत माला सगळ्याच गोष्टी मना प्रमाणे होतातच अस नाही . विचार सुचण किवा करण हे मनाच काम मग त्यावर प्रक्रिया करणे हे मेंदू किवा हृदयाच काम मग घडते ती कृती . असो .......

ऋतुराज वसंताचे आगमन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतुराज वसंताचे आगमन चैत्राचं वर्णन करणारी आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणा-या वसंत ऋतूचं गुणगान अनेक पदं आपल्या मराठीत आहेत. गाण्यांमधून आलेलं वसंत ऋतूचं वर्णनही तितकंच बहारदार आहे.

के एस ऑइल्सच्या शेअर्सचे काय करावे ? - माहिती हवी आहे

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 03/03/2020 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपुर्वी के एस ऑइल्स या कंपनीचे शेअर्स खरेदि केले होते . सध्या हि कंपनी व शेअर्स हे inactive स्थितीमधे दिसत आहे . भविष्यात या कंपनीला व शेअर्सला काय scope आहे ? मिपावरील जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे .

कंटाळा..

लेखक आजी यांनी मंगळवार, 03/03/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खूप कंटाळा येतो. तो नेमका कशाचा येतो, सांगता येत नाही. सगळं सुखात चालू असतं. आखीव, रेखीव रुटीन. शीशी,मम्मं गाईगाई. त्यात कसलाही बदल नाही. खरं तर नो न्यूज इज गुड न्यूज, असं म्हणतात. त्यानुसार आपला रोजचा घटनाक्रम त्याच वेळेला, तशाच पद्धतीनं चालू आहे ही चांगलीच गोष्ट आहे की नाही? पण नाही. आपल्याला ती चांगली वाटत नाही. काहीतरी वेगळं घडावंसं वाटतं. रुटीन तोडायचं म्हणून पर्यटनाला जाणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे, मित्रमैत्रीणींच्यात गप्पा मारणे असे काही उपाय आपण करतो. पण ते वरवरचे असतात. खोल कुठेतरी कंटाळा हटवादी तापासारखा आपल्यात मुरलेला असतो.

राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
कामाने कृष्णाची तपस्या भंग करण्यासाठी राधेस पाठवले पण कृष्णाच्या तपस्येच्या अनुभूतीने राधाच तपस्वी झाली सोडवण्यास गेलेला कामही तपस्वी होऊन कृष्णराधेच्या प्रणय तपस्येस शरण गेला राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत गाऊ लागला
काव्यरस

आधुनिक निष्काम कर्मयोग

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 03/03/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
                                  आधुनिक निष्काम कर्मयोग.   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।   मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४७  जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये.

तारुण्य पुन्हा जगताना

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गीत गाऊन रितं होताना विवेक प्रगल्भ निर क्षीर होताना तारुण्यातला अनुभव पुन्हा जगताना रितेपण अधिक मोकळेपणाने भरुन काढताना नेमकं कोण कोण तरुण होत ? कवि, कविचे अनुभव भावना प्रेरणा नी कल्पना की वाचकाची अनुभूती ?
काव्यरस