Skip to main content

वाजवा रे वाजवा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 14/02/2021 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
वाजवा रे वाजवा.    'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले  बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी  बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:46 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:46 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:02 या दिवशी प्रकाशित केले.