Skip to main content

आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन ! शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली.

आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन ! शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली.

आज काय घडले... फाल्गुन शु. १५ होळी पौर्णिमेचे रहस्य ! फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही.

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
holi फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. वसंतऋतूच्या आगमनासाठी हा वसंतोत्सव चालू असतो असाही एक समज आहे. उत्तरेतील.लोक हा उत्सव कृष्णाप्तंबंधी मानतात.

फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला.

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन शु. १३ शिवरायांची वाढती सत्ता ! शके १५१६ च्या फाल्गुन शु. १३ रोजी मराठ्यांच्या सैन्याने दंडाराजपुरीस वेढा घातला. शिवरायांनी स्वराज्याचा उपक्रम केला, त्याचा जाच बऱ्याच लोकांना झाला. औरंगजेब तर जळफळून गेला. पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीझ लोक व्यापार करीत, त्यांनाहि शिवाजी राजांच्या वाढत्या प्रतापापासून त्रासच होऊ लागला. पाश्चात्य.लोक ज्या शस्त्रविद्येत निपुण होते ती विद्या हस्तगत करण्याची योजना शिवाजी राजांची होती. पोर्तुगीझ, इंग्रज, वगैरे व्यापारी शिवाजी राजांच्या शत्रूला दारूगोळा, हत्यारे,.वगैरे साहित्य पुरवून मदत देत असत.

आज काय घडले ... फाल्गुन शु. १२ दांडी-यात्रेचा प्रारंभ! शके १८५१ च्या फाल्गुन शु. १२ रोजी महात्मा गांधींच्या प्रसिद्ध दांडीयात्रेला प्रारंभ झाला.

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
gandhi भारताच्या विस्तृत किनाऱ्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणाऱ्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनी लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसे पाहून सत्याग्रह करण्याचे त्यांनी ठरविले. गुजराथमधील दांडी हे क्षेत्र निवडण्यात आले. फाल्गुन शु.

आज काय घडले... फाल्गुन शु. ११ इंग्रज-मराठे यांच्यांतील पुरंदरचा तह !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
marathe -ingraj शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. सुवर्णमय असणाऱ्या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथे पोर्तुगीझांनी आपले बस्तान स्थिर केले आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला.

आज काय घडले... फाल्गुन शु. १० सर ग्रियर्सन यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
giyarson शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजी भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचे निधन झाले. वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हट म्हणून हे नोकरीत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवू लागले.

आज काय घडले फाल्गुन शु. ९ शिवरायांचे आग्न्यास प्रयाण !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 09/04/2021 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
shivaji maharaj शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले. जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.

हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन(ऐसी अक्षरे....मेळवीन -२)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 08/04/2021 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
einstine हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन मूळ लेखक : डनिअल स्मिथ अनुवाद :मुक्ता देशपांडे आईनस्टाइन म्हणजेच जगाला पडलेलं कोडं आहे.

गोष्ट सांगा गणित शिकवा... 7

लेखक राजा वळसंगकर यांनी गुरुवार, 08/04/2021 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुमची सावली "गायब" होईल! (पुण्यात - 13 मे रोजी दु. 12:31 वा.) Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे. ************************** "ओ शी*" ... अचानक सगळे बंद पडल्यामुळे सायली आणि चिंट्या चांगलेच चिडले. क्वचितच वैतागणारा सॅमी देखील स्वतःला आवरू शकला नाही. डोळ्यावरचा 3D हेडसेट मधे फक्त काळोख दिसत होता... लाईट नाही गेले, मी ब्राउजर बंद केला... नेहाने हळूच सांगीतलं... रागीट नजरा आता नेहाकडे वळल्या. 3चा अलार्म वाजला, आपलं ठरलं आहे थांबायचं म्हणून... नेहाने सफाई दिली...